पैशाचा पाऊस पाडायला अहमदनगरमधील ‘या’ गावात आला, तेथूनच पाच जणांनी त्याचे अपहरण केले, नंतर..

crime

Ahmednagar News : पैशाचा पाऊस पाडण्याच्या कारणावरून एका इसमाचे अपहरण झाल्याची घटना अहमदनगरमधून समोर आली आहे. ही घटना कोपरगाव मध्ये घडली असून हे वृत्त समजताच कोपरगावकरांमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत अपहरण झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यासह पैसे दुप्पट करण्याच्या अमिशाला … Read more

देवळाली परिसरातील धक्कादायक घटना, विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू !

shocking daeth

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील खटकळी परिसरातील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय तरुणाचा विजेच्या मुख्य तारेला स्पर्श होऊन झटका बसल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवार घडली. नारळाच्या झाडाच्या फांद्या तोडत असताना ही घटना घडली असून विद्युत विरोधी साधने न देता हलगर्जीपणा करुन त्यास नारळाच्या फांद्या तोडण्यास लावल्याने एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खटकळी येथील रहिवासी … Read more

आई वडिलांनी मुलासह सुनेचा खून केला, कापडाने बांधून विहिरीत लोटले.., अहमदनगरमधील ‘त्या’ मृतदेहांचा उलगडा..

crime

Ahmednagar News : अकोला तालुक्यातील खिरविरे येथे विहिरीत मृतदेह सापडलेल्या बहिरू डगळे व सारिका या पती-पत्नीचा वडील व सावत्र आईने इतरांच्या मदतीने खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. एकमेकांना घट्ट मिठी मारून विहिरीत पाण्यात तरंगताना हे मृतदेह सापडले होते. या दोघांच्या कमरेला एकाच कपड्याने बांधून त्यांना विहिरीमध्ये ढकलून दिल्याच्या फिर्यादीवरून बहिरू याचे वडील काळू काशिनाथ … Read more

तरुणीवर अत्याचार, नंतर केलं लग्न, विवाहानंतर गुंगीचे औषध देऊन दुसऱ्याकरवी अत्याचार.. अहमदनगरमधील खळबळजनक घटना

Ahmednagar Rape News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील एक खळबळ उडवून देणारी घटना समोर आलीय. एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला व त्यानंतर लग्नही करण्यात आले. लग्नानंतर काही दिवसांनी तिला नंतर गुंगीचे औषध देऊन दुसऱ्याकरवी अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. तशी फिर्याद पीडित तरुणीने सोनई पोलिसांत दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करून मुख्य आरोपी असलेल्या पतीच्या … Read more

मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीमध्ये मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारला इशारा !

manoj jarange

तुमच्या एक-दोन सिटा पडल्या की तुम्हाला एवढ्या वेदना व्हायला लागल्या, तर आमच्या लेकरांच्या आयुष्याचे वाटोळे झाले तर आम्हाला किती वेदना होत असतील ? आमच्या मराठा समाजातील लेकरांचे शिक्षणात वाटोळे झाले, तेव्हा तुम्हाला आमच्या वेदना दिसल्या नाहीत. तेव्हा सरकारने मराठ्यांचा अंत पाहू नये, असा सज्जड इशारा मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला. परभणीत मराठा … Read more

पारनेर-मुंबई एसटी व कारचा भीषण अपघात ! दोघे ठार, पंधरा जखमी

apghat

Ahmednagar News : अपघातांची मालिका सुरूच असताना आता आणखी एका भीषण अपघाताचे वृत्त आले आहे. कल्याण-नगर महामार्गावर एसटी व ब्रिझा कारचा भीषण अपघात झाला. समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले तर १५जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी सकाळी कल्याण-नगर महामार्गावर ओतूर महाविद्यालयाजवळ घडली. हा अपघात इतका भीषण … Read more

दूध उत्पादकांच्या आंदोलनासाठी शेतकरी एकवटले, कोतूळ येथील धरणे आंदोलनाला पाठिंबा वाढला !

farmer protest

दुधाला ४० रुपये प्रतिलिटर भाव मिळावा, या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलने सुरू आहेत. अकोले तालुक्यातील कोतुळ येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलनात शेतकऱ्यांचा मोठा सहभाग वाढला असून युवक शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत आहेत. अकोले तालुक्याचे आ. डॉ. किरण लहामटे यांनी कोतुळ येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली. दूध … Read more

अहमदनगरमध्ये ‘सैराट’ ! मुलीच्या नातेवाईकांनी केला मुलाचा खून

murder

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून सैराट चित्रपटाला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. वेगवेगळ्या जातीमधील तरूण व तरूणी एकत्र आले, प्रेम झालं अन पुढे जाऊन विवाह देखील केला. पण मुलीच्या घरच्यांनी काही दिवस जाताच मुलाचा निर्घृण खून केला. धक्कादायक म्हणजे त्याचे प्रेतही जाळून टाकले जेणे करून काही पुरावाच राहायला नको… ही धक्कादायक घटना पारनेर तालुक्यात … Read more

पावसात खंड पडल्यास शेतकरी सापडू शकतात अडचणीत – कृषीतज्ज्ञ डॉ. अशोक ढगे

farmer

संपूर्ण महाराष्ट्रात यंदा पावसाने चांगली सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे, खते, मजुरीवर खर्च केलाय. मात्र आता पावसाने उघडीप दिली असून मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडू शकतो असे कृषीतज्ज्ञ डॉ. अशोक ढगे यांनी सांगितले. तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील शेतकऱ्यांना पावसाच्या खंडाबाबत मार्गदर्शन करताना नुकतेच ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले … Read more

कारंजी घाटात आढळला अज्ञात पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह !

crime

कल्याण-निर्मळ राष्ट्रीय मार्गावरील करंजी घाटामध्ये माणिकशहा पिरबाबा दर्गाजवळील धोकादायकक वळणाजवळ एका वीस फूट खोल दरीमध्ये अंदाजे ३५ वय असलेल्या एका पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह रविवारी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. करंजी घाटामध्ये एका पुरुषाचा मृतदेह बेवारसपणे पडलेला असल्याची माहिती पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना समजल्यानंतर पोलीस निरीक्षक मुटकुळे यांच्यासह डीवायएसपी सुनील … Read more

विठुरायाचे दर्शन २४ तास सुरू, आषाढी यात्रा निमित्त भाविकांना मिळणार जलद व सुलभ दर्शन !

vithhal darshan

आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात देशभरातून श्री विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. दरम्यान रविवार, ७ जुलैपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२.१५ तास पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आले आहे. श्रींचा पलंग काढण्यात आला असून, विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड, तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे. आषाढी एकादशी सोहळा बुधवार, १७ जुलै … Read more

आधी तुम्ही ग्रामपंचायत सदस्य व्हा व मगच अशी मुक्तफळे उधळा; खा.लंके समर्थकांची भालसिंग यांच्यावर टीका

Ahmednagar News : लोकसभा निवडणूकीत ज्यांना भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना स्वतःच्या गावात मताधिक्य देता आले नाही, त्या भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांचा पायगुण असा आहे की, त्यांच्या विद्यमान खासदारांना लोकसभा निवडणूकीत पराभव पत्करावा लागला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष असूनही त्यांना त्यांच्या वाळकी गावातूनच विखे यांना मताधिक्य देता आले नाही. भालसिंग साहेब आगोदर तुम्ही ग्रामपंचायत निवडणूक … Read more

‘ज्ञानेश्वर सृष्टी’चा ३२० कोटींचा आराखडा; जिल्हाधिकारी मंजुरीसाठी पर्यटन विभागाकडे पाठवणार

  Ahmednagar News : संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे उगमस्थान असलेल्या नेवासे तालुक्यातील पैस खांब परिसराचा ज्ञानेश्वर सृष्टी नावाने विकास करण्यासाठी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सूचनेनुसार ३२० कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार केला आहे. हा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी दिली. जिल्हा नियोजन … Read more

पोलिस भरतीसाठी गेलेल्या नगरच्या तरुणाचा मैदानी चाचणी दरम्यान मृत्यू … ?

Ahmednagar News : पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीत धावणाऱ्या नगर जिल्ह्यातील तुषार भालके या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे येथील शिवाजीनगर कवायत मैदानावर शनिवारी सकाळी घडली. मृत्यूमागचे नेमके कारण समजले नाही. याबाबत अधीक माहिती अशी , पुणे शहर पोलीस आयुक्तालयामार्फत पोलिस भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यात मैदानी चाचणीदरम्यान धावत असताना तुषार भालके याला चक्कर आणि … Read more

एकाच गावात एकाच रात्रीत पाच ठिकाणी घरफोड्या; ‘या’ तालुक्यातील घटना

Ahmednagar News : सध्या ग्रामीण भागात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. पाथर्डी तालुक्यातील मोहटे गावात एकाच रात्रीत विविध परिसरात पाच ठिकाणी घरफोड्या झाल्याच्या घटना घडल्या. या चोरीच्या घटनेत एका महिलेला चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या चोरीच्या घटनांत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा मोठा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या … Read more

… अखेर ‘त्या’ गावात महिलांनी बाटली आडवी केलीच..! विशेष ग्रामसभेत असंख्य महिलांनी केला दारूबंदीचा ठराव मंजूर

Ahmednagar News : काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे गावठी दारूमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या संशयावरून महिलांनी उक्कलगावातील ४ दारू अड्डे उद्ध्वस्त केले. एका दारू अड्ड्यातील सामान बाहेर काढून त्याची हाेळी केली. गावातील सर्व दारू अड्डे बंद करून ते चालवणाऱ्यांवर कारवाई करेपर्यंत मृताचा अंत्यविधी न करण्याचा आक्रमक पवित्रा महिलांनी घेतला होता . त्यावेळी सरपंच, उपसरपंचांनी … Read more

… साहेब आमचा प्रशासनावर भरोसा नाय…! गावकऱ्यांची आमदारासमोर मांडली कैफियत

Ahmednagar News : साहेब आता आमचा प्रशासनावर भरवसा राहिला नाही. फक्त तुमच्यावरच आमचा भरोसा आहे. अशी भावना नेवासा तालुक्यातील घोगरगावातील गावकऱ्यांनी तहसीलदार व पोलिस अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली. वाळू तस्करीला विरोध केल्यामुळे वाळूतस्करांनी घोगरगावातील गावकऱ्यांवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर वाळूतस्करांमुळे गावात भीतीचे वातावरण असून, गावकरी दहशतीखाली आहेत. महसूल व पोलिसांकडे अनेकदा लेखी तक्रारी करूनही गावकऱ्यांना प्रतिसाद भेटत … Read more

हे नेमकं चाललंय तरी काय ? पोलिसदादांची पोलिस ठाण्याच्या आवारातच ‘फ्रीस्टाईल’

Ahmednagar News : नेहमी जनतेचे वाद विवाद मिटवणाऱ्या पोलिसांनीच आपसात मारामारी केल्याची घटना नगर जिल्ह्यात घडली. पोलिस निरीक्षक असताना शेवगाव पोलिस ठाण्याच्या आवारात हा प्रकार घडला. याबाबत अधिक माहिती अशी , नगर तालुक्यातील शेवगावचे पोलीस ठाणे तसे वेगवेगळ्या कारणांवरून सतत चर्चेत असते. कधी नागरिकांशी, तर कधी आपापसात वाद होण्याचा येथील हा तसा नवीन प्रकार नाही. … Read more