Ahmednagar News : बिबट्याने दोन बळी घेतल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखेंची मोठी घोषणा, जिल्ह्यात आता कायमस्वरूपी असणार वन विभागाची रेस्क्यू टीम

Ahmednagar News : ग्रामीण भागातील बिबट्यांचा संचार वाढला आहे. हा वाढता संचार नागरिकासांठी धोकादायक ठरत आहे. जिल्हाभरातील अनेक तालुक्यांतील ग्रामीण भागात बिबट्याने अगदी कहर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांत भीती बसली आहे. त्यात आता लोणी शिवारात बिबट्याने पंधरा दिवसात दोन बळी घेतले. त्यामुळे नागरिकही संतप्त झाले आहेत. दरम्यान आता बिबट्याचे वाढत चालेल संचार रोखण्यासाठी वन … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील एका बड्या पुढाऱ्यास अटक, लुटमारीचा गुन्हा

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील एका मोठ्या पुढाऱ्यावर लुटमार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तो पुढारी एका पक्षाचा मोठा पदाधिकारी आहे. त्या पुढाऱ्यावर लुटमार केल्याचा गुन्हा दाखल होऊन त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यामुले सध्या कार्यकर्त्यांत देखील खळबळ उडाली आहे. अधिक माहिती अशी : राहुरी कॉलेज समोर रस्त्यावर लावलेली गाडी बाजूला घ्या म्हटल्याचा राग आल्याने तिघा जणांनी … Read more

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानात नोकरीची संधी, रिक्त पदांवर भरती सुरू

Ahmednagar News : नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आली आहे. शिर्डी हे देवस्थान देशातील कानाकोपऱ्यापर्यंत प्रसिद्ध आहे. या श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था अंतर्गत नोकरीची संधी चालून आली आहे. काही रिक्त पदांवर भरती होणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक असून या पदांसाठी २७ हजार ४०० रुपये पगार असणार आहे. कोणत्या पदांवर भरती … Read more

Ahmednagar News : शॉर्टसर्किटमुळे १४ एकर ऊस बेचिराख, शेतकरी रडकुंडीला

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून मोठी बातमी आली आहे. महावितरणच्या तारा तुटल्यामुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे १४ एकर ऊस बेचिराख झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आधीच विविध संकटांनी घेरलेल्या शेतकऱ्यांसमोर आता मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. महावितरणने तातडीने रोख स्वरूपात नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कोपरगाव … Read more

Ahmednagar Breaking : नगर अर्बन बँक बुडवणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त होणार ! महसूलमंत्री विखे यांनी दिल्या महत्वाचा सूचना

महाराष्ट्रात घोटाळ्याने गाजलेली नगर अर्बन बँक प्रकरणी एक मोठी बातमी आली आहे. नगर अर्बन बँक बुडवण्यास कारणीभूत असलेले दोषी संचालक व अधिकाऱ्यांसह थकबाकीत असलेल्या कर्जदारांच्या मालमत्ता जिल्हा प्रशासनाद्वारे रडारवर घेतल्या जाणार आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. विखे यांनी त्याबाबत तातडीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, बँकेचे अवसायक, जिल्हा सहकार उपनिबंधक व … Read more

Ahmednagar News : कोतवाली पोलीस ठाण्यातील ‘डीबी’ बरखास्त ! नव्यामधे ‘या’ १७ जणांचा समावेश, पहा कुणावर कोणती जबादारी

Ahmednagar News : शहरातील मध्यवर्ती असलेले, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असलेल्या कोतवाली पोलीस ठाण्याचे नवे साहेब पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी चार्ज घेतल्यापासून अवघ्या आठवडाभरातच मोठे फेरबदल केले. पोलीस ठाण्याच्या हद्दीत महत्त्वाचे समजले जाणाऱ्या ‘डीबी’ अर्थात डीटेक्शन ब्रँचमध्ये मोठी उलथापालथच केली आहे. जुन्या-नव्यांचा मेळ साधला आहे. डीबी’चा चार्ज यापुढे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्याकडे असणार आहे. … Read more

Ahmednagar Breaking : राहुरीतील वकील दाम्पत्याचे खुनी ताब्यात, खंडणीसाठी केला छळ व हत्या..आरोपींनी सगळं सांगितलं..

Ahmednagar Breaking : राहुरी मधील ऍडव्होकेट राजाराम जयवंत आढाव आणि ऍडव्होकेट मनीषा राजाराम आढाव या वकील दाम्पत्याची हत्या झाली होती. या हत्येने जिल्हाभर खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत २४ तासात खुनी पकडले आहेत. किरण दुशींग त्याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे (वय 23 वर्षे, रा. येवले आखाडा, ता.राहुरी), शुभम संजीत … Read more

Ahmednagar News : नगर अर्बन घोटाळा : दोन संचालकांना पोलीस कोठडी, २ फेब्रुवारी पर्यंत कस्टडीत

नगर अर्बन घाेटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगात फिरवायला सुरवात केली आहे. पोलिसांनी तत्कालीन संचालक मनेष साठे व अनिल काेठारी यांंना अटक केली होती. या दोघांनाही 2 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपासासाठी पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती मिळाली आहे. नगर अर्बन बँकेतील २८ संशयित कर्ज प्रकरणात फसवणूक व … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील प्रसिद्ध वकील पती पत्नीचा निर्घृण खून ! आधी अपहरण केले, नंतर खून करून मृतदेह विहिरीत…

Ahmednagar Breaking : राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्याचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली होती. आता या वकील दाम्पत्याचे मृतदेह राहुरी तालुक्यातील उमरे येथील एका विहिरीमध्ये आढळून आले. राहुरी तालुक्यामध्ये 25 जानेवारी 2024 रोजी घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने आता जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ऍडव्होकेट राजाराम जयवंत आढाव आणि ऍडव्होकेट मनीषा राजाराम आढाव असे हत्या झालेल्या वकील दाम्पत्याचे नाव … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याची ‘ही’ पर्यटन स्थळे पर्यटकांना घालत आहेत भुरळ, वाचा सविस्तर

Ahmednagar Picnic Spot : आजची ही बातमी पर्यटकांसाठी खूपच खास राहणार आहे. जर तुम्हीही कुठे ट्रिप काढण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास ठरणार आहे. महाराष्ट्रात पर्यटनासाठी हजारो प्रसिद्ध ठिकाणे आहेत. यामधील शेकडो ठिकाणे ही कोकणातील आहेत. मात्र याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातही अशी अनेक ठिकाणे आहेत जी एक्सप्लोर केले जाऊ शकतात. जर … Read more

8 वर्षांपासून सुरू असलेले मनमाड-दौंड रेल्वे दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात, केव्हा पूर्ण होणार दुहेरीकरणाचे काम ?

Maharashtra Railway News : रेल्वे हे भारतातील प्रवासासाठीचे एक महत्त्वाचे साधन आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून भारताच्या दळणवळण व्यवस्थेत रेल्वेची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. मात्र रेल्वेचा खरा विस्तार हा स्वातंत्र्यानंतरच झाला आहे. ब्रिटिशांनी त्यांच्या सुविधेसाठी रेल्वेची पायाभरणी केली आणि स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने रेल्वेचे जाळे संपूर्ण देशात पसरवले आहे. भारतातील जवळपास प्रत्येकच महत्त्वाच्या शहरांमध्ये रेल्वे स्थानक तयार झाले … Read more

Ahmednagar News : ४१ अल्पवयीन मुलींचे अपहरण, काहींचा ठावठिकाणाच नाही, १४ ते १७ वयोगटातील मुली अडकताय टुकार मुलांच्या जाळ्यात !

Ahmednagar News : समाजातील नैतिकता अत्यंत बदलत चाललेली दिसते. मान मर्यादा, वाडवडिलांची इभ्रत आदी गोष्टी मुलींच्या दृष्टीने महतवाच्या असतात. परंतु अलीकडील काळात मुलींच्या काही गोष्टींनी पालकांची चिंता वाढत चालली आहे. काही रिपोर्टनुसार वर्षभरात ४१ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळालेली आहे. या यापैकी ३६ मुली सापडल्या आहेत परंतु त्यातील ५ मुलींचा मात्र अजूनही … Read more

Ahmednagar News : अबब ! अहमदनगरमध्ये ६८ टोळ्या,६७० प्रोफेशनल गुन्हेगार तर ६३९ हिस्ट्रीशिटर

अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारी चांगलीच फोपावत चालली आहे. रेकॉर्डवर जर एक नजर टाकली तर लक्षात येते की, नगर जिल्ह्यात ६३९ हिस्ट्रीशिटर आहेत. ६८ टोळ्या, ६७० प्रोफेशनल गुन्हेगार अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत. वारंवार गुन्हे करणे, गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असणे आदींबाबतचे ६३९ गुन्हेगारांचे ‘हिस्ट्रीशिट’ तयार केले आहे. गंभीर गुन्हे करणारे ६८ टोळ्या, कट रचून सराईतपणे गुन्हे करणारे ६७० प्रोफेशनल … Read more

Ahmednagar News : मेथी ५० पैसे, कोथांबीर १ रुपया ! भाव नसल्याने भाजीपाला रस्त्यावर फेकत प्रजासत्ताकदिनीच शेतकऱ्याचा आक्रोश

Ahmednagar News : शेतकऱ्याचे आर्थिक गणित काही केल्या जुळत नाहीये. अस्मानी सुलतानी संकटाना तोंड देत शेतकरी शेती करतो, माल पिकवतो, परंतु भाव नसल्याने मात्र शेतकरी हतबल होताना दिसत आहे. आता अहमदनगरच्या भाजी मार्केटमध्ये भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. मेथी, कोथंबीरीचे दर मात्र कोसळले असल्याने शेतकऱ्याने आपली मेथी अक्षरशः रस्त्यावर फेकून दिली आहे. शेतकऱ्यांनी … Read more

Ahmednagar News : अवैध वाळू उपसा दिसला तर थेट मला संपर्क करा ! महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेमके काय केले आवाहन, पहा..

अहमदनगर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा ही एक मोठी समस्या आहे. यातून गुन्हेगारी देखील फोफावली दिसते. दरम्यान या वाळूचोरीला आळा बसावा यासाठी शासनाने नवीन वाळू धोरण आणले. त्यामुळे ६०० रुपयात वाळू मिळू लागली. दरम्यान आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अवैध वाळू उपसा विषयी एक आवाहन केले आहे. ते म्हणले आहेत की, अवैध वाळू उपसा ही … Read more

Ahmednagar Loksabha News : कार्यकर्ते म्हणाले निवडणूक लढवा ! पण आमदार निलेश लंके यांच्या मनात चाललंय तरी काय ?

Ahmednagar Loksabha News : नगर दक्षिण मधील जनतेच्या मनातील खासदार हे आमदार निलेश लंके किंवा राणीताई लंके हेच आहेत. त्यामुळे ही निवडणूक आपण लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी आमदार लंके यांच्यासमोर धरला. परंतु याबाबत त्यांनी प्रतिक्रिया देणे किंवा भाष्य करणे टाळले. प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकोपा कायम ठेवण्याचे आवाहन केले. मतभेद झाले तरी मनभेद करू नका … Read more

बोगस कामे करणाऱ्या पाच मुख्याधिकारी, चार अभियंता, एक लेखापाल व तीन लिपिकांवर होणार कारवाई ?

Ahmednagar News : सरकारी अधिकारी अनेकदा आपल्या कामात हलगर्जीपणा करतात. काहीजण तर पुढाऱ्यांच्या संगनमताने चक्क बोगस कामे करतात. मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. असाच प्रकार श्रीगोंदा नगरपरिषदेत घडला आहे. परंतु यात पाच मुख्याधिकारी, चार अभियंता, एक लेखापाल व तीन लिपिकांवर कारवाई करण्यात यावी यासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला आहे. अशी जिल्ह्यातील पहिलीच … Read more

माझ्या विरोधात तक्रार करतो काय …! सरपंचाने शेतकऱ्याच्या अंगावर घातली कार

Ahmednagar News : सरपंचाने तहसीलदारांना खोटे शपथपत्र दिल्याने त्या विरोधात तक्रार केली म्हणून सरपंचासह त्याच्या साथीदाराने शेतकऱ्याच्या अंगावरच चारचाकी गाडी घालून तसेच शिवीगाळ व मारहाण करत त्याचे डोके गाडीच्या बोनेटवर आदळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावात घडली आहे. या घटनेत दिलीप रामभाऊ कोकाटे हे जखमी झाले आहेत. तर सरपंच शरद … Read more