Ahmednagar News : मुंबई कशासाठी, नातवंडासाठी..आमच्या नशिबातील ऊसतोडणी त्यांना नको ! पायाला फोड आले तरी चालणार,पदयात्रेतील सहभागी थकलेल्या आजोबाची कहाणी..!
Ahmednagar News : मराठा आरक्षणाच्या मागणीचे व त्यासाठी सुरु असणाऱ्या आंदोलनाचे लोन आता ग्रामीण भागातही पसरले आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधवांची पदयात्रा मुंबईकडे रवाना झाली आहे. यामध्ये लाखो लोक सहभागी आहेत. यामध्ये वयोवृद्धही समाविष्ठ आहेत. मोर्चात सहभागी एक ६५ वर्षीय आजोबा पाथर्डीत आल्यानंतर थकून एका झाडाखाली झोपलेले होते. त्यांना याबाबत विचारणा करताच त्यांनी … Read more