ग्रामस्थाने व्हाट्सअपद्वारे ऊर्जामंत्र्या कडे केली तक्रार आणि २४ तासाच्या आत त्या गावात झाला असा काही…
अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- साधं विजेचे कनेक्शन कट झाले व ते दुरुस्तीसाठी महावितरणकडे गेलो तर त्या कामासाठी ४ दिवस लावणार अशी ओळख असलेली महावितरणाबाबत एक नवलच घडले आहे. संगमनेर तालुक्यातील शिबलापूर गावातील रोहित्र जोरदार पावसामुळे जळाले होते. मात्र त्याठिकाणी नवीन रोहित्र बसविण्यात न आल्याने ग्रामस्थांना मोठी अडचण निर्माण झाली होती. या गावातील ग्रामस्थ … Read more