श्रीरामपूर तालुक्यातील अवैध वाळू वाहतूकीवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील वांगी येथे सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतूकीवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा मंगळवारी (दि.२८) प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा भिम शक्ती संघटनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष विजया बारसे यांनी दिला आहे. या संदर्भात येथील प्रांताधिकारी किरण सावंत यांना विजया बारसे यांनी नुकतेच निवेदन दिले आहे. याप्रसंगी वंदना गायकवाड, कल्पना तेलोरे, … Read more

श्रीरामपूर बाजार समितीच्या सचिवपदी वाबळे कायम

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवपदी किशोर काळे यांना हजर करुन घेण्याच्या पणन मंत्रालयाच्या आदेशास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतीच स्थगिती दिली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निकालामुळे बाजार समितीच्या सचिवपदी साहेबराव वाबळे हेच कायम राहणार असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.  श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या पेट्रोल पंपावरुन पेट्रोल व डिझेल उधारीवर … Read more

भंडारदरा धरणाच्या पाणलोटात गारपिटीसह अवकाळी पाऊस ! आदिवासी बांधवांच्या …

Ahmednagar News

Ahmednagar News : भंडारदरा धरणाच्या पाणलोटाला गारपिटीसह अवकाळी पावसाने झोडपले. या पावसाने मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांच्या घरांचे नुकसान झाले आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात दुपारी ३ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार गारांचा पाऊस पडला. यावेळी जोरदार वाराही वाहत होता. जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक आदिवासी बांधवांच्या घरांची कौले उडाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. … Read more

Agricultural News : मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव ! चारा टंचाईचा धोका निर्माण होणार ?

Agricultural News

Agricultural News : श्रीरामपूर तालुक्यासह नगर जिल्ह्यात पशुधनासाठी मागील काही वर्षापासून मका पिकाची लागवड वाढत आहे. त्यात यंदा पुरेसा पाऊस न पडल्याने चारा टंचाईचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील चारा नियोजनासाठी अनेक शेतकऱ्यांनी रब्बीत मका लागवड केली आहे. परंतु मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रकोप दिसत आहे. परिणामी, अळीच्या नियंत्रणासाठी कीडनाशकांच्या फवारण्या घ्याव्या, … Read more

हिवाळी अधिवेशनात जिल्हा विभाजन ! श्रीरामाच्या नावाने पावन झालेला श्रीरामपूर जिल्हा करा…

Ahmednagar News

Ahmednagar News : गेली चाळीस वर्षांपासून श्रीरामपूर जिल्हा प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहे. जिल्हा विभाजन होत नसल्याने सर्वांगिण विकास खंडित झाला आहे. जिल्हा विभाजन प्रश्न गांभीर्याने घ्यावा. यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात सरकारने जिल्हा विभाजन विधेयक मांडून सर्वानुमते मंजूर करून ऐतिहासिक निर्णय घ्यावा. तसेच प्रभू श्रीरामाचे नावाने पावन झालेला श्रीरामपूर जिल्हा करावा, असे आवाहन श्रीरामपूर जिल्हा … Read more

अहमदनगर : इमामपूर घाटात भीषण अपघात, शनिशिंगणापूर देवस्थानच्या पुजाऱ्याचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील इमामपूर घाटात ओहरटेकच्या नादात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये शनिशिंगणापूर देवस्थानच्या पुजाऱ्याचा मृत्यू झाला. श्रीकांत मधुकर जोशी (वय ५०, रा. भिस्तबाग चौक, पाइपलाइन रोड, नगर) असे मृत पुजाऱ्याचे नाव आहे. ते नगरहून शनिशिंगणापूरला निघाले असताना हा अपघात घडला. अधिक माहिती अशी : श्रीकांत मधुकर जोशी हे मूळचे सोनई (ता. नेवासा) … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! तथाकथित ‘डॉन’ची दहशत, कर्मचाऱ्यावर चाकूने सपासप वार

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढत चाललाय का असा प्रश्न सध्या पडत आहे. कारण दररोज नवनवीन गुन्ह्याचा घटना समोर येत आहेत. नुकतेच पारनेरमधील माय लोकांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बिअर बारच्या कर्मचाऱ्याने बिल मागितले म्हणून आम्हाला ओळखत नाहीस का?, आत्ताच जेलमधून बाहेर आलोत, आम्ही कोपरगावचे … Read more

Ahmednagar : जीवघेणी उसवाहतूक ! ट्रकमध्ये विद्युत तारा गुंतून अर्धा तास ठिणग्यांचा वर्षाव, घोडेगाव – सोनई रस्त्यावर वाहतूक ठप्प

Ahmednagar

Ahmednagar News : क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करणे ही मोठी समस्या नगर जिल्ह्यातील आहे. मागील अनेक काळापासून यावर निर्बंध टाकावेत अशी मागणी केली जात आहे. परंतु कायदेशीर कारवाई म्हणावी अशी होत नसल्याने अवजड वाहनांमधून भरमसाठ, क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक केली जात आहे. अशाच क्षमतेपेक्षा अधिक वजनाच्या ऊसाच्या वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये वीजवाहक तारा अडकून स्पार्किंग झाले. … Read more

तुम्ही मला आवडता म्हणत मुलींचा केला पाठलाग ‘त्या’ तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagar Crime

अकरा व तेरा वर्षीय शाळकरी मुलींना तुम्ही मला आवडता, म्हणत त्यांचा पाठलाग करणाऱ्या तरुणाविरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पुणतांबा फाटा परिसरातील दोन अल्पवयीन मुली कोपरगाव शहरातील कन्या विद्यामंदिर शाळेत शिक्षणासाठी येतात. दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता त्या घरातून … Read more

निळवंडेसाठी ज्यांनी कष्ट घेतले तो इतिहास विसरून चालणार नाही

Nilwande Dam

कॅबिनेट मंत्रीपदाची संधी असतानाही फक्त निळवंडे धरण पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे राज्यमंत्रीपद मागून घेतले. त्यानंतर सातत्याने कामाला गती देऊन धरण व बोगद्यांसह कालव्यांची कामे पूर्ण केली. अनेक वर्ष केलेल्या कामातून निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी भागातील शेतात आले हा आनंदाचा क्षण आहे. पाणी आले, पण या कामासाठी ज्यांनी कष्ट केले, तो इतिहास विसरून चालणार नाही, असे प्रतिपादन … Read more

नगर- मनमाड रस्त्याचे काम येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. म्हणूनच आंदोलन…

नगर- मनमाड रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून नगर- मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समिती यांच्या वतीने ३ डिसेंबरला वर्षश्राद्ध आंदोलन होणार असल्याचे निवेदन राहुरीचे तहसीलदार यांना देण्यात आले आहे. याच विषयावरून सत्ताधारी पक्षातील शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी एका व्हाटसअॅप ग्रुपवर विरोध केल्याचे दिसत आहे. भाजपा पक्षातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, की नगर- मनमाड रस्त्याचे … Read more

Ahmednagar News : डेंग्यूच्या आजाराने शाळकरी मुलाचा मृत्यू ! अचानक त्रास सुरु झाला आणि…

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे डेंग्यूच्या आजाराने एका बारा वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील सलाबतपूर येथे इयत्ता सहावीत शिक्षण घेत असलेला संग्राम सचिन खरात (वय १२) या मुलाला अचानक ताप आला. त्याला त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले. मात्र, त्यास काही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वाळूची पिकअप विहिरीत कोसळली ! चार मजूर आणि ड्रायव्हर…

वाळूची बेकादेशीर वाहतुक करणारी पिकअप खोल विहिरीत कोसळल्याची घटना काल शनिवारी (दि. २५) पहाटे ४ वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील घांदरफळ गावालगतच्या काटवण मळा परिसरात घडली. या वाहनामध्ये बसलेले चार मजूर बचावले असून पिकअप चालक विहिरीत अडकला. बचाव पथकाने उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा शोध लागलेला नव्हता. आठ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पिकअप बाहेर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात धक्कादायक गोष्टी, ‘बड्या’ भाजप नेत्यावर वाळूचोरीचा गुन्हा दाखल

Ahmednagar Politics

अहमदनगर जिल्हा हा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध. महसूलमंत्री म्हणून विखे पाटलांनी जे कार्य केले ते चांगले कार्य केले व त्याची चर्चा देखील राज्यभर होते. परंतु आता महसूलमंत्र्यांच्याच होमग्राउंड जिल्ह्यात वाळूतस्करी फोपवताना दिसत आहे. शेवगाव येथे तहसीलदारांच्या अंगावर ढंपर घालण्याचा किस्सा ताजा असतानाच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपचे माजी … Read more

कोपरगाव आगाराचे दिवाळीचे उत्पन्न एक कोटीच्या पुढे

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर विभागात कोपरगाव आगाराने सतत चांगली कामगिरी करत सर्वप्रथम स्थान टिकून ठेवले आहे. यंदाच्या दिवाळी सणात गतवर्षीपेक्षा कोपरगाव आगाराला केवळ ११ दिवसांत १ कोटी ६ लाख १७ हजार रुपयांचे चांगले उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती प्रभारी आगार व्यवस्थापक अमोल बनकर यांनी दिली. पुन्हा एकदा कोपरगावच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. याबाबत … Read more

Shirdi News : फक्त दहा दिवसांत साईबाबांच्या दानपेटीत साडेसतरा कोटींचे दान !

Shirdi News

Shirdi News : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दर्शनासाठी दीपावली सुट्टीत मोठ्या संख्येने भक्तांनी हजेरी लावली. या कालावधीत दानपेटीतही भाविकांनी भरभरून दान टाकले आहे. दीपावलीच्या सुट्टीत १० दिवसांत श्री साईबाबांच्या दानेपटीत सुमारे १७ कोटी ५० लाख ५६ हजार रुपयांची देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी … Read more

Big Breaking : अहमदनगरसह नाशिकच्या धरणातून जायकवाडीकडे पाणी सोडले !

Jayakwadi Dam

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांमधून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठीच्या हस्तक्षेप याचिकांवर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे आता मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी नाशिकच्या घरणांमधून पाणी सोडण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. या अनुषंगाने शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दारणा धरणातून १०० क्युसेकने विसर्ग करण्यात आला. तर आज सकाळी अहमदनगरच्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले, … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी ! ते पाणी सोडणारच… इथे आलेत जमावबंदी आदेश

भंडारदरा/निळवंडे धरणातून पैठण धरणामध्ये प्रवरा नदीतून सांडव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. या‌दरम्यान प्रवरानदीवरील राहुरी तालुक्यातील रामपूर, केसापूर या कोल्हापुर बंधारा तर श्रीरामपूर तालुक्यातील मांडवे, गळनिंब, वळदगाव, पढेगाव, मालुंजा, भेर्डापुर,वांगी, खानापूर व कमलापुर या कोल्हापुर बंधारा परिसरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. श्रीरामपूर भागचे उपविभागीय दंडाधिकारी किरण सावंत पाटील यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे … Read more