ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त भाव देण्याची परंपरा जपली !

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिपावली सणानिमित्त कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस व ३० दिवसांचे अनुदान, असा २९.६२ टक्के बोनस देणार असल्याची घोषणा कारखान्याचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ या गळीत हंगामाच्या पहिल्या साखर पोत्याचे काल रविवारी आमदार … Read more

Mahavitaran : सणासुदीच्या काळात विजपुरवठा खंडीत केल्यास आंदोलन

Mahavitaran

Mahavitaran : संगमनेर शहरात सध्या विविध भागात सातत्याने विज पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे व्यावसायावर परिणाम होत असून सणासुदीच्या काळामध्ये अखंड विज पुरवठा सुरू ठेवा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संगमनेर व्यापारी असोसिएशनने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. याबाबत संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. यावेळी … Read more

मतदारसंघातील एक लाख लोकांना साखर वितरण होणार – खासदार डॉ. सुजय विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी मतदारसंघातील एक लाख लोकांना साखर वितरण होणार आहे. शिर्डी मतदारसंघ आमचे कुटूंब आहे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे काम या उपक्रमातून होत असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. विखे पाटील परिवाराच्या वतीने शिर्डी मतदारसंघातील प्रत्येक कुटूंबाला दिपावलीनिमित्त पाच किलो मोफत साखर देण्याच्या योजनेचा शुभारंभ अस्तगावसह विविध गावांमध्ये … Read more

श्रीगोंदा आणि संगमनेर मधून अपहरण झालेल्या ‘त्या’ अल्पवयीन मुली दोन वर्षानंतर सापडल्या !

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर सन २०२१ मध्ये संगमनेर व श्रीगोंदे तालुक्यातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले होते. दोन वर्षांनंतर या मुलीचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने शोध घेतला आहे. त्यांची सुटका केली. पळवून नेणाऱ्या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. गणेश भाऊसाहेब चव्हाण (रा. पेमगिरी ता. संगमनेर) याने १९ एप्रिल २०२१ रोजी अल्पवयीन मुलीला फूस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विवाह समारंभात जेवण केलेल्या १३५ वऱ्हाडींना विषबाधा

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : शिर्डी शहराजवळ पार पडलेल्या एका विवाह समारंभास उपस्थित असलेल्या वऱ्हाडी मंडळीतील १३५ जणांना अन्नातून विषबाधा झाली. उलट्या व जुलाब सुरू झाल्याने या सर्वांना तातडीने श्री साईसंस्थानच्या साई सुपर स्पेशलिटी व साईबाबा अशा दोन्ही रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर काहींनी खाजगी रुग्णालयातही जाणे पसंत केले. त्यात दोन वर्षाच्या मुलापासून ते ऐंशी वर्षाच्या आजीपर्यंत … Read more

मलेरिया व डेंग्यूची रुग्णसंख्या वाढली ! ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना आर्थिक फटका

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात फवारणी झाली नसल्याने मलेरिया व डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत आहे. एका मुलीच्या उपचारासाठी संतप्त पित्याला साठ हजारांचे बिल भरण्याचा आर्थिक फटका सहन न झाल्याने बेलापूर ग्रामपंचायत आवारातील काउंटरवर पेट्रोल टाकून हातातील कागद पेटविण्याचा प्रयत्न केला मात्र, स्थानिक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन प्रतिबंध केल्याने पुढील अनर्थ टळला. बेलापूर गाव व … Read more

Ahmednagar Crime : अल्पवयीन मुलीचा लावला शोध; आरोपीला ठोकल्या बेड्या

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला यश आले असून, पोलिस पथकाने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. गणेश भाऊसाहेब चव्हाण (रा. पेमगिरी, ता. संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दोन वर्षानंतर अल्पवयीन मुलीचा शोध लागला आहे. गणेश चव्हाण याने १९ मार्च २०२१ रोजी अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले होते. … Read more

Ahmednagar News : नागरीकांच्‍या प्रश्‍नांसाठी विखे पाटलांचा जनता दरबार ! तब्बल १७ हजार ३०४…

Ahmednagar News

जनता दरबाराच्‍या माध्‍यमातून सामान्‍य माणसांची कामे मार्गी लागावीत हाच प्रयत्‍न असतो. गेली अनेक वर्षांपासून ही परंपरा मी सुरु ठेवली आहे. असे जनता दरबार सर्वांनीच घेतले तर, शासन व्‍यवस्‍थेवरचा विश्‍वास अधिक दृढ होईल आणि या माध्‍यमातून पारदर्शकताही समोर येण्‍यास मदत होत असल्‍याची भावना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली. मंत्री विखे पाटील यांनी … Read more

Ahmednagar Politics : भाजपमधील नेतृत्वच विखेंविरोधात ! उत्तरेतील राजकारणात विखे पाटलांना फटका

Ahmednagar Politics : अहमदनगरमधील राजकारण वेगवेगळ्या वळणावर जाताना दिसत आहे. वरती महायुती, महाविकास आघाडी असली तरी अहमदनगर जिल्ह्यात राजकारण वेगळेच सुरु आहे. भाजपमध्ये वरती मोठे स्थान निर्माण करणाऱ्या विखे यांना मात्र उत्तरेतच भाजपमधूनच मोठा विरोध होतोय. भाजपचेच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे हे विखेंच्या विरोधात काम करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे कट्टर … Read more

आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरचा सहकार देशासाठी मॉडेल बनवला

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ साध्या पद्धतीने काल गुरूवारी करण्यात आला. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार बाळासाहेब थोरात यांनी सर्व कार्यक्रम रद्द केल्याने ते या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आणि कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांच्या … Read more

अशोक सहकारी साखर कारखान्याचे यंदाच्या सात लाख टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याचे यंदाच्या गळीत हंगामात सात लाख टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली तसेच सर्वांच्या सहकार्याने हंगाम यशस्वी होईल, असा विश्वास व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सन २०२३- २४ च्या … Read more

कोपरगाव तालुका देखील दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : कमी पर्जन्यमान झाल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या ४० तालुक्याच्या यादीत कोपरगाव तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही. त्याबाबत कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांची भेट घेवून या ४० तालुक्याबरोबर कोपरगाव तालुका व मतदार संघातील पुणतांबा महसुल मंडलातील गावे देखील दुष्काळग्रस्त जाहीर करावे, अशी मागणी करणार असल्याचे आ. … Read more

Ahmednagar News : कारखाना टिकला तरच आपण शेतकरी जगू शकू ! तरच तालुक्यातील कारखानदारी जिवंत…

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखाना या दोन्ही कारखान्याच द्यावा, असे आवाहन शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा उपप्रमुख हरिभाऊ शेळके त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले. याबाबत पत्रकारांशी बोलतानी शेळके म्हणाले की, ज्ञानेश्वर कारखान्याने नेवासा तालुक्यातील … Read more

Kopargaon News : निळवंडेच्या डाव्या कालव्यात पाणी ! पाच दशकांपासून जिरायती भागातील शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण

Kopargaon News

Kopargaon News : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याची गरज असताना कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर निळवंडे धरणातून डाव्या कालव्यात काल गुरुवारी पाणी सोडण्यात आले आहे. निळवंडेच्या डाव्या कालव्यात पाणी सोडल्यामुळे तालुक्यातील काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, वेस, सोयगाव, बहादरपूर, रांजणगाव देशमुख, अंजनापूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबादसह मतदारसंघातील वाकडी, चितळी, धनगरवाडी या … Read more

Ahmednagar Politics : मुळा धरणाचे पाणी सोडण्याऐवजी निळवंडे धरणाचे पाणी जायकवाडीला सोडा !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : मुळा धरणाचे पाणी जायकवाडीला सोडण्याऐवजी निळवंडे धरण काठोकाठ भरलेले आहे त्याचे उजवे व डावे कालवे अपूर्ण आहेत. या कालव्याचे काम पूर्ण करण्यासाठी हे धरण रिकामे असणे गरजेचे आहे. त्यामुळे निळवंडे धरणाचे पाणी जायकवाडीला सोडावे व धरणाचे काम मार्गी लावावे. निळवंडे धरणाचे पाणी सोडण्यास उत्तरेतील पुढारी राजकीय भावनेतून विरोध करतील. परंतु त्यांनीही हा … Read more

कारखाना बंद पडला, तर भविष्यात पुन्हा तालुक्यात कारखाना सुरू होणार नाही !

Ahmednagar News

Ahmednagar News : अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हंगाम सुरू केला आहे. एफ.आर.पी.पेक्षा २८ रुपये जादा दर देत २५०० रुपये टन भाव देऊन एफ. आर.पी.च्या २०० रुपयांप्रमाणे पैसे अगस्ती कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे. शेजारच्या कारखान्यांपेक्षा थोडा भाव कमी दिला असला तरी शेतकऱ्यांनी वेगळा निर्णय घेऊ नये. कारण अगस्ती कारखाना बंद पडला, तर भविष्यात पुन्हा तालुक्यात … Read more

साखर कारखाने व देशी दारु निर्मिती प्रकल्पांचे क्षमतावाढीचे धोरण चुकीचे !

Ahmednagar News

Ahmednagar News : साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात गाळप क्षमतेइतपतही ऊस नसताना गाळप क्षमता वाढीला परवानगी देण्याचे शासनाचे धोरण चुकीचे आहे. याप्रमाणेच देशी दारु निर्मितीचे नविन परवाने देणे बंद असताना अस्तित्वात असलेल्या दारु निर्मिती प्रकल्पांना क्षमता वाढीला परवानगी देते, या शासनाच्या धोरणासही आपला विरोध असल्याची प्रतिक्रिया अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी दिली. … Read more

नेवासा तालुक्यातील या भागात बिबट्याची दहशत ! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील चांदा- रस्तापूर रोड परिसरातील वस्त्यावर बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रस्तापूर रोड लगत वस्तीवर राहणारे आदिनाथ वामन व रामनाथ वामन यांच्या वस्तीवर गेल्या चार दिवसांपासून उसाच्या शेतातून वस्तीजवळ शिकारीच्या शोधात बिबट्या येत आहे. परिसरातील शेतकरी रामनाथ वामन यांना घराशेजारील उसात मंगळवारी रात्री प्रत्यक्ष … Read more