Ahmednagar Breaking : ‘आनंदाचा शिधा’ वाटपाचे ७१ लाख रुपये घेऊन पसार, शेअरमध्ये पैसे गुंतवले.. अहमदनगरमधील अधिकाऱ्यांच्या एजंटांचा प्रताप?

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : एजंटगिरी हा आपल्या व्यवस्थेला लागलेला एक अभिशाप आहे. आज अनेक सरकारी कार्यालयांना एजंटचा विळखा आहे असे लोक म्हणतात. आता अशाच एका एजंटगिरीचा महाप्रताप समोर आला आहे. शासनाच्या पुरवठा विभागाच्या वतीने वितरित केल्या जाणाऱ्या ‘आनंदाचा शिधा’ वाटपाचे ७१ लाख रुपये घेऊन खासगी व्यक्ती पसार झाल्याचे समोर आले आहे. परंतु यामुळे पाथर्डी तालुक्यातील १४० … Read more

माजी नगरसेवकाने ‘त्या’ रकमेतून साडेचार एकर जागा घेतली, पत्नीला बक्षीस दिली..अर्बन बँक घोटाळाप्रकरणी मोठी अपडेट

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर अर्बन बँक घोटाळाप्रकरणी आता काही धागेदोरे, महत्वाच्या अपडेट समोर येत आहेत. पोलिसांनी तपासाला गती देत काही अधिकारी, संचालकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून कसून चौकशी केली जात असून या चौकशीतून अनेक महत्वाच्या अपडेट आता समोर येऊ लागल्या आहेत. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार माजी नगरसेवक मनेष साठे याच्या खात्यातील संशयास्पद व्यवहाराची रक्कम कामरगाव … Read more

आमदार राम शिंदे यांचा आमदार रोहित पवार यांना परत दुसरा धक्का

Ahmednagar News

Ahmednagar News : जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे समर्थक असलेले अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केला. त्यामुळे आमदार पावर यांना हा मोठा धक्का मानला जात असतानाच आमदार राम शिंदे यांनी कर्जत तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध करून दुसरा धक्का दिला आहे. यानिमित्ताने तालुक्यातील एक संस्था भाजपच्या ताब्यात आल्याने मतदार … Read more

आमदारकी लढवणारच ! घुले पाटलांनी दंड थोपटले, भाजपात जाऊन राजळेंनाच शह देणार? दोन्ही पवारांपैकी एकाची नाराजी ओढवणार? शेवगावची राजकीय गणिते बदलाच्या वाटेवर..

लोकसभेच्या निवडणूक तोंडावर आल्यात, त्या झाल्या की लगेच लागणार विधानसभा. लोकसभेपेक्षा विधानसभेला इच्छुकांची भाऊगर्दी वाढलेली दिसते. अहमदनगर जिल्ह्यातही परिस्थिती वेगळी नाही. यावेळी भाजपच्या केंद्रातील व राज्यातील वाढत्या पॉवरमुळे अहमदनगरमधील राजकीय गणिते काही वेगळी असतील यात शंका नाही. सध्या चर्चा आहे शेवगाव मतदार संघाची. आ. मोनिका राजळे या मतदार संघातील स्टँडिंग भाजप आमदार आहेत. परंतु या … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये सुजय विखेंविरोधात थेट अमीत ठाकरे ! राज ठाकरेंचा करिष्मा चालला तर विखेंना धक्का बसेलच पण नगरचे चित्रच बदलेल

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात अशी स्थिती आहे. अहमदनगरमधील राजकीय वातावरण तसे त्या दृष्टीने फिरू लागले आहे. परंतु मागील वर्षभरापासून चर्चेत असणारी नगर दक्षिण अर्थात ‘अहमदनगर’ मतदार संघाची जागा जास्त चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे विद्यमान खा. सुजय विखे. विखे घराण्याची राजकीय ताकद सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना विजयाचा … Read more

Ahmednagar Crime : विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या ! पतीसह सासू-सासऱ्यावर पोलीसांत गुन्हा दाखल

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : सासरकडील लोकांकडून पैशासाठी वारंवार होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेन गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. ३०) घडली. मिनाक्षी शंकर जाधव (वय २४.), रा. पोकळे वस्ती, जामखेड, असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी सासरकडील पती, सासरे व सासू, अशा तीन जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला केला असून, पोलिसांनी पती … Read more

जनतेने दाळ व गूळवाल्यांच्या आमिषाला बळी पडू नये – आ.निलेश लंके

Ahmednagar News

Ahmednagar News : जनतेने दाळ व गूळवाल्यांच्या नादी लागून आमिषाला पडू नये, असे आवाहन आमदार डॉ, निलेश लंके यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील मंजूर करण्यात आलेल्या २१ कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ निघोज येथे आ निलेश लंके यांच्या हस्ते व श्री मळगंगा देवस्थानचे अध्यक्ष प्रभाकर कवाद यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी आ. लंके पुढे म्हणाले … Read more

पारनेर तालुक्यातील ‘ह्या’ रस्त्यांसाठी २५ कोटी मंजूर – आ. निलेश लंके

राज्य शासनाच्या नियोजन विभागातील रोजगार हमी योजना प्रभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत पारनेर-नगर मतदारसंघातील ३६ गावांमधील १०५ किलोमिटर अंतराच्या रस्त्यांसाठी २५ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी पत्रकारांना दिली. विविध गावांमधील शेतकऱ्यांकडून शिव पाणंद रस्त्यांची अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत होती. मातोश्री ग्रामसमृध्दी शेत … Read more

डाळ साखरेपेक्षा विकासकामे जनतेला फायदेशीर, मी १७०० कोटींची कामे केली – आ.नीलेश लंके

आजपर्यंत पारनेरमधील जनतेसाठी १ हजार ७०० कोटी रुपयांची विकासकामे दिली. निघोजसाठी सर्वाधिक ७० कोटी ११ लाखांची विकासकामे दिली. डाळ साखर वाटप करण्यापेक्षा जनतेसाठी विकासकामे नक्कीच फायदेशीर असतात अशी टिप्पणी खा.सुजय विखे यांचा नामोल्लेख टाळत आ.नीलेश लंके यांनी केली. मंगळवार (दि.३०) सायंकाळी सात वाजता निघोज परिसरातील २० कोटी ५१ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आ. नीलेश लंके … Read more

राजकारण म्हणजे केवळ मतांची गोळाबेरीज नाही तर ती एक समाजसेवा – प्रतापराव ढाकणे

विकासकामे करताना आम्ही जात, पंथ, धर्म व मतांची टक्केवारी पाहत नाही. ही शिकवण आमची आहे. गेल्या पाच वर्षांत प्रभावती ढाकणे यांनी भालगाव गटाच्या सर्वांगीण विकासासाठी कसोशीने प्रयत्न केले. प्रत्येक गाव, वाडी, वस्तीला विकास निधी दिला. येळी ग्रामपंचायतला विकास कामांसाठी दीड कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अॅड. प्रतापराव … Read more

Pikvima : बाजरी, मूग व कांदा उत्पादकांना विम्याचा लाभ द्या

पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना २०२३-२०२४ च्या खरीप हंगामामधील सोयाबीन व मका, या पिकांना ज्या प्रमाणे प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अग्रीम रक्कम देण्यात आली, त्याचप्रमाणे बाजरी, मूग व कांदा, पीकउत्पादक शेतकऱ्यांनाही पीक विमा योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तालुक्यातील बाजरी, मूग व कांदा, या … Read more

Ahmednagar News : मध्यरात्रीचा थरार ! पती पत्नी घरात झोपले असतानाच चौघांनी पत्नीसमोरच पतीला कोयत्याने चिरले

अहमदनगर जिल्ह्यात मध्यरात्री चौघा आरोपींनी एका घरात घुसत पत्नीसमोरच पतीला कोयत्याने वार करत मारून टाकले. पत्नीच्याही गळ्याला कोयता लावत आरडाओरड केल्यास व याची वाच्यता केल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. हा सगळा थरार श्रीगोंदे तालुक्यातील कोथुळ या गावात घडला. अज्ञात चार व्यक्तीनी घरात घुसून सोमवारी (दि.३०) पहाटे तरुणावर कोयत्याने वार करत हत्या केल्याची घटना घडली. योगेश … Read more

Ahmednagar Politics : आमदार निलेश लंकेंनी सगळंच सांगितलं ! मी डाळ शेंगदाणे वाटणाऱ्यातला नाही, एकाची जिरवली आता दुसऱ्याची…

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यामुळे आत्तापासूनच राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात लगेचच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय आखाडे आता निवडणुकांच्या स्वागतासाठी तयार होत आहेत. सर्वत्र आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अहमदनगर मध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अशातच … Read more

Ahmednagar News : राहुरी मधील वकील दांपत्याच्या खुनाचा तपास आता सीआयडी कडे

राहुरी येथील वकील दांपत्याच्या खून प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी काही आरोपी अटकेत आहेत. आता याबाबत एक महत्त्वाची अपडेट आली आहे. या घटनेचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे देण्यात आला आहे. राहुरी येथील ॲड. राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी ॲड. मनीषा राजाराम आढाव या वकिल दाम्पत्यांचे दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी … Read more

Ahmednagar News : तरुणावर सपासप वार करून खून, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह, अहमदनगरमधील घटना

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून मागील काही दिवसांत अनेक गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत आहेत. आता एका शेतकरी तरुणाचा सपासप वार करत निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी मध्ये घडली आहे. या तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. योगेश शेळके असं मृत तरुणाचे नाव असून तो ३५ वर्षांचा असल्याची माहिती मिळाली … Read more

मी कर्जाला कंटाळलोय, आता काय करावे हे समजत नाही. यातून बहेर पडणे शक्य नाही… शेतकऱ्याची आत्महत्या

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथील शेतकरी अरुण भानुदास कंठाळी (वय ४२), यांनी कर्जाला कंटाळूनन स्वतःच्या शेतामधील लिंबांच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी ही घटना घडली. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशिरा सुसरे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण कंठाळी यांच्याकडे सेवा सहकारी संस्था, खासगी बँकांचे व उसणवारीचे मोठे कर्ज होते. मुलांचे शिक्षण, … Read more

Ahmednagar Crime : वकील दाम्पत्य खून प्रकरणातील पाचवा आरोपी ताब्यात ! एकाही वकिलाने वकीलपत्र घेतले नाही…

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : अहमदनगरसह राज्यात चर्चेत असणाऱ्या राहुरी तालुक्यातील मानोरी येथील वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणातील पाचवा आरोपी राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की मानोरी येथील वकील दाम्पत्याचा पाच लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून खून करण्यात आल्याची घटना दि. २५ जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सराईत आरोपी व त्याचे ३ … Read more

वकील दाम्पत्याच्या खूनप्रकरणी कर्डिले घेणार एसपींची भेट

जिल्ह्यात गाजत असलेल्या राहुरी तालुक्यातील अॅड. राजाराम आढाव व अॅड. मनिषा आढाव या वकील दाम्पत्याच्या खूनप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची गुरुवार दि. १ फेब्रुवारी रोजी दुपारी कार्यकत्यांसह भेट घेऊन संबंधित गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करणार असल्याची माहिती जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. याबाबत कर्डिले यांनी पत्रकारांशी … Read more