सावित्री ज्योती महोत्सवातून महिला सक्षमीकरण : पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : महिला सक्षमीकरणासाठी सावित्री ज्योती महोत्सवात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे. बचत गट फक्त आर्थिक उन्नतीसाठी नव्हे, तर महिलांना सक्षम करण्यासाठी प्रभावी माध्यम असून, या महोत्सवातून महिला सक्षमीकरणाचे कार्य होणार असल्याची भावना पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. सावेडी येथे ११ ते १४ जानेवारी दरम्यान सहाव्या राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सवात होणाऱ्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डोळ्यात मिरची पुड टाकून १० लाख लूटले

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : बँकेतून काढलेली १० लाख रुपयांची रक्कम दुचाकीवरुन घेवून निघालेल्या इसमाच्या डोळयात मिरची पावडर टाकून व तलवारीचा धाक दाखवून अज्ञात चोरट्यांनी लूटले. ही घटना गुरुवारी (दि.२८) रोजी दुपारच्या सुमारास शेवगाव शहरातील खुंटेफळ रस्त्यावरील जलशुध्दीकरण केंद्रासमोर घडली. यामध्ये विठ्ठल लक्ष्मण सोनवणे (वय-४६, रा.शेवगाव) यांच्या पायाला मार लागून जखमी झाले आहेत. दुचाकीवरुन चोरटे पसार झाले … Read more

Ahmednagar News : राहुरीमधील गुहा येथे गावकऱ्यांकडून अचानक कानिफनाथांची प्राणप्रतिष्ठा ! पोलिसांची धावपळ, माजी आ. शिवाजी कर्डिलेंसह पोलिसांचा फौजफाटा दाखल

राहुरी तालुक्यातील गुहा गावात एका धार्मिक स्थळावरून दोन समाजात वाद सुरू असताना आज पहाटे गावक-यांसह कानिफनाथ भक्तांनी वेद मंत्राचा गजर व भजन करत कानिफनाथ महाराजांची मूर्ती बसवत प्राणप्रतिष्ठा केली आहे. अचानकपणे मूर्ती प्राणप्रतिष्ठा केल्याने पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली असुन गावामधे मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला होता. आज गुरूवार दि. 28 रोजी माजीमंत्री शिवाजी कर्डिले … Read more

राहुरी फॅक्टरी येथे मृतदेह आढळला

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे नगर- मनमाड मार्गालगत असलेल्या तनपुरे पेट्रोल पंपानजिक एका पुलाखाली एका ३५ वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळून आला. शिर्डीजवळील सावळीविहीर येथील सचिन नानासाहेब वाणी असे या मृत व्यक्तीचे नाव असल्याचे समजते. नगर- मनमाड महामार्गावरील तनपुरे पेट्रोल पंपानजिक असलेल्या फुलाखाली काही नागरिकांना कुजलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच … Read more

अखेर मनपा पदाधिकारी व नगरसेवकांचा कार्यकाळ संपला

Ahmednagar News

Ahmednagar News : अखेर मनपा पदाधिकारी, नगरसेवकांचा कार्यकाळ २७ डिसेंबर रोजी संपुष्टात आला असून, २८ डिसेंबरपासून प्रशासकाच्या हाती कारभार गेला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांच्या नुसार कार्यालयीन आदेश सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे यांनी हा आदेश काढला आहे. आता मनपावर प्रशासक कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनपाची सार्वत्रिक निवडणुक डिसेंबर २०२३ मध्ये होणे अपेक्षित … Read more

Ahmednagar News : ‘या’ तालुक्यात येणार उजनीचे पाणी, करोडो रुपये खर्चून पाईपलाईन ! मुबलक पाणी पुरवठा होईल

जामखेड मध्ये लवकरच उजनी धरणाचे पाणी येणार आहे. तब्बल १८९.९८ कोटी रुपये खर्चाची ही योजना असून, ६८ किलोमीटरची पाईपलाईन डवरे हे पाणी आणले जाणार आहे. हे काम प्रगतीपथावर असून शहर व वाड्या-वस्त्यांना लवकरच उजनी धरणाचे पाणी पोहोचणार आहे अशी माहिती आ. प्रा. राम शिंदे यांनी दिली. या योजनेंतर्गत एक जलशुद्धीकरण केंद्र असणार आहे. विकासनगर (बीड … Read more

Ahmednagar News : मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको…

Ahmednagar News

Ahmednagar News : जामखेड तालुक्यातील खर्डा शहराजवळ मोटारसायकल व एसटीबसचा अपघात होवून यात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. याबाबत खर्डा पोलिसांनी बसचालकाची फिर्याद घेऊन जखमी झालेल्या तरूणावरच गुन्हा दाखल केला. त्यामुळे बसचालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी मृतदेह रस्त्यावर ठेवून जामखेड खर्डा हैदराबाद रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जमावाने एसटीबसवर दगडफेक केली. याबाबत … Read more

शेतकऱ्यांचे रक्त पिऊ नका ! कृषी, महसुल, महावितरण, व आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे…

Agricultural News

Agricultural News : जामखेड तालुक्यात अनेक वर्षापासून शेतकऱ्यांची पिळवणूक व जाणीवपूर्वक अडवणूक होत आहे. कृषी, महसुल, महावितरण, व आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत. दुधाला भाव व कांदा निर्यात उठवली पाहिजे, आधिकाऱ्यांनो शेतकऱ्यांचे रक्त पिण्याचे काम बंद करा अन्यथा जामखेड तालुक्यात पुढील आंदोलन आनखी तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख मंगेश आजबे … Read more

साहेब आम्ही खूप गरीब माणसं आहोत, आमची लेकरं बाळं उघड्यावर पडतील हो ! आमदार तनपुरे यांच्या समोरच टाहो…

Ahmednagar News

Ahmednagar News : ग्रामपंचायतने घरकुल बांधण्यासाठी आम्हाला जागा दिली, त्या ठिकाणी आम्ही घरकुल बांधले. मात्र आता आम्हाला तुमचे घर अतिक्रमणात आहे ते हटवून घ्या. अशा नोटीस आल्याने आम्हाला अन्न पाणीही गोड लागत नाही. साहेब आम्ही खूप गरीब माणसं आहोत, आमची लेकरं बाळं उघड्यावर पडतील हो, आम्हाला मदत करा. अशा शब्दात तिसगाव मधील शायरा शेख, कल्पना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मढी देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त

Ahmadnagar breaking

Ahmadnagar breaking : मढी देवस्थान समितीच्या विश्वस्तांनी मंदिरासमोरच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत हाणामारी केल्याने ग्रामस्थ व नाथभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. मढी देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून चांगल्या प्रशासकाची नेमणूक करावी. असा ठराव मढी येथे बुधवारी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. विश्वस्त मंडळाच्या कारभारावर जाहीर नाराजी नोंदवीत आवाजी पद्धतीने हा ठराव घेण्यात आला. मढी देवस्थानचे अध्यक्ष … Read more

Ahmednagar News : माणुसकी म्हणून लिफ्ट दिली, त्यांनी कार चालकाच्या डोक्यात हातोडा घातला, गाडीसह पैसेही घेऊन पळाले

Ahmednagar News

Ahmednagar News : कधी कधी माणुसकी किती अंगलट येऊ शकते, अनोळखींना लिफ्ट देणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय अहमदनगरमधील एका व्यक्तीला आलाय. रात्री आपल्या कार मधून लिफ्ट देणं त्याच्या जीवावर बेतलं आहे. गाडीची लिफ्ट दिल्यानंतर मागे बसलेल्या माणसाने त्यांच्या डोक्यात हातोडा टाकला, जबर जखमी झाल्यानंतर त्या लोकांनी गाडी, मोबाईल आणि रोख रक्कम लांबवली. सचिन … Read more

Agriculture News : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान मदतीपासून शेतकरी अद्यापही वंचित

Agriculture News

Agriculture News : निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचे रब्बी खरीप दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईसाठी पायपीट केली मात्र अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. दुसरीकडे मात्र कांद्याची निर्यातबंदी करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ येथील शेतकरी बाळासाहेब शिंदे यांनी सन २०२३ मध्ये सात एकर गव्हाचे पीक रब्बी हंगामात घेतले होते परंतु निसर्गाच्या … Read more

Maratha Reservation जामखेडच्या आंदोलनाचा राज्यात आदर्श !

Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी जामखेड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या ६३ दिवसांपासून संपुर्ण राज्याचे दखल घ्यावी, असे नियोजन बद्ध शांततेत सर्व गावांचा समावेश करून साखळी उपोषण केले. शांततेच्या मार्गाने चाललेले साखळी उपोषण नियोजन वाखाणण्याजोगे होते. संपूर्ण राज्यात दखल घेतली जाईल. आम्ही तसा अहवाल शासनास पाठविणार आहोत असे तहसीलदार … Read more

अहमदनगरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा ! ‘त्या’ पाच जणांना पकडले

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर एमआयडीसी परीसरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी सोमवारी (दि. २५) मध्यरात्री छापा टाकून जुगार खेळणाऱ्या ५ जणांना १ लाख ४१ हजारांच्या मुददेमालासह पकडले आहे. सनफार्मा चौक ते निंबळक जाणारे रोडवर ही कारवाई करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. कारवाई केलेल्यामध्ये हरीभाऊ बसवेश्वर मुक्तापुरे (वय ३१, रा. भुसणी ता. औसा, … Read more

Ahmednagar News : महिना उलटूनही गारपीटग्रस्तांना कवडीचीही मदत नाही, महसूलमंत्री विखेंचा दौरा होऊनही शेतकरी वंचितच

Ahmednagar News

Ahmednagar News : नोव्हेंबर महिन्यात पारनेर तालुक्यातील ४९ गावांना गारपीटीचा फटका बसला. महिना उलटूनही एक रूपयांची शासकीय मदत न मिळाल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. प्रशासन पंचनामे करण्याचा सोपस्कार उरकून मोकळे झाले असून उध्वस्त बळीराजाचे डोळे शासकीय मदतीकडे लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले होते. … Read more

‘निळवंडे ‘च्या कामाला कर्डिले यांच्या काळातच गती मिळाली

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यात तांभेरे येथे २०१९ मध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत इतिहासात प्रथमच निळवंडे धरण कालव्यांच्या कामाचे ‘टेल टू हेड’ असे काम करण्यात आले. याचे श्रेय माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे असून त्यांच्या आमदारकीच्या काळातच निळवंडेच्या कामाला गती मिळाली, अशी माहिती राहुरी तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष नानासाहेब गागरे यांनी दिली … Read more

Shrigonda News : मराठा आरक्षणासाठीचे साखळी उपोषण स्थगित

Shrigonda News

Shrigonda News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेनी सुरू केलेल्या लढ्याला समर्थन देण्यासाठी श्रीगोंदा सकल मराठा समाजाच्या मागील २२ दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती भारती इंगावले यांनी दिली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या लढ्याला समर्थन देण्यासाठी देण्यासाठी दि.४ डिसेंबर रोजी श्रीगोंदा सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू केलेले साखळी उपोषण … Read more

श्रीगोंदा बाजार समितीत कांदा खरेदी पुन्हा सुरू ! २००० रुपये बाजारभाव काढत केले रोख पेमेंट

Onion News

Onion News : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील दीड वर्षापासून बंद झालेल्या कांदा खरेदीची सोमवार (दि.२५) रोजी सुरुवात होऊन पहिल्याच दिवशी २७०० गोण्या गुलाबी कांद्याची विक्रमी आवक झाली. या वेळी १८०० ते २००० रुपये बाजार देऊन शेतकऱ्यांना रोख पेमेंट केल्याची माहिती बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे तसेच संचालक अजित जामदार यांनी दिली. केंद्र सरकारने … Read more