जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीचाच अध्यक्ष
अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- आम्ही कायम काँग्रेसच्या विचारांशी प्रामाणिक राहिलो. निष्ठा व तत्वात कधीही तडजोड केली नाही. त्यांनी मागील साडेचार वर्षात काँग्रेसमध्ये राहून केलेले पक्षविरोधी काम हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार राधाकृष्ण विखेंच्या वक्तव्याची … Read more