बैल पोळ्यावर दुष्काळाचे सावट
अहमदनगर : शेतकऱ्यांचा सर्वात मोठा उत्सव म्हणून पोळा सणाकडे पाहिले जाते. सध्या जिल्ह्यावर पावसाची अवकृपा झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सततच्या दृष्काळामुळे हातात पैसा नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे, तर दुसरीकडे चारा पाण्याची टंचाई असल्याने जिल्ह्यातील लाखभर पशुधनाची दावन अजूनही छावणीतच उभी आहे. दृष्काळाचे भीषण सावट जिल्ह्यातील शिवारावर अणि बैल पोळ्याच्या सणावर पडलेले आहे. . … Read more