आ.राहुल जगताप भाजपच्या वाटेवर ?

श्रीगोंदा :- राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप हे भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर येत आहे. गत काही दिवसांपासून मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात आ. जगताप यांच्या पक्षांतराचे वारे वाहत आहेत. भाजपच्या श्रेष्ठींकडूनही आ . जगताप हे गळाला लागण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने राहुल जगताप यांना … Read more

लग्नाचे अमिष दाखवत औरंगाबादच्या विवाहितेवर अत्याचार, श्रीगोंद्यातील तरुणावर गुन्हा दाखल

अहमदनगर :- लग्नाचे आमिष दाखवत विवाहितेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी श्रीगोंदे तालुक्यातील घारगाव येथील योगेश शिंदे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडित महिला ही सध्या औरंगाबादच्या वाळुंज एमआयडीसी परीसरातील बजाजनगर सिडको येथे वास्तव्यास आहे. योगेश सिद्धेश्वर शिंदे (रा. घारगाव,ता.श्रीगोंदा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. 2017 ते दि. 20 … Read more

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांवर भीक मागण्याची वेळ आणलीय…

श्रीगोंदे :- पंधरा दिवसांच्या आत एफआरपी देण्याचा नियम असताना मुख्यमंत्र्यांनी अभय दिल्यामुळे साखर कारखानदारांनी ऊस उत्पादकांचे पेमेंट थकवले. कायदा पाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी झटकल्यामुळे शेतकऱ्यांना हक्काच्या पैशांची भीक मागण्याची वेळ आली, असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी मंगळवारी श्रीगोंदे येथे केला. गेल्या तीन दिवसांपासून संभाजी ब्रिगेडसह ऊस उत्पादकांचे कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल … Read more

लग्न केले नाहीतर जीवाचे बरेवाईट करुन घेण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार

श्रीगोंदा :- तालुक्यातील सांगवी दुमाला परिसरात राहणाऱ्या २३ वर्ष वयाच्या तरुणीशी गोड बोलून प्रेमसबंध केले. तू माझ्याशी लग्न केले नाहीतर मी माझ्या जीवाचे बरेवाईट करुन घेवून तुझ्या कुटुंबाचे नावे चिठ्ठीत लिहून ठेवील, असे धमकावून आरोपी लखनकुमार काकडे, रा. सांगवी दुमाला याने इच्छेविरुद्ध वेळोवेळी जबरदस्तीचे शरीरसंबंध करुन बलात्कार केला. इतर आरोपींनी त्याला मदत केली.आरोपींनी संगनमत करुन … Read more

गाडी लावण्याच्या कारणावरून एकास कोयत्याने मारहाण

पारनेर : गाडी लावण्याच्या किरकोळ कारणावरून एकास दोघजणांनी कोयत्याने मारहाण केल्याची घटना पारनेर तालुक्यातील कोहकडी शिवारात घडली आहे. याबाबत पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, कोहकडी येथे सोन्याबापू वसंत घावटे वय ३२ वर्षे रा.घावटे मळा,जा.शिरूर यांच्यात व ज्यातिराम कारखिले,नवनाथ कारखिले रा.राळेगण थेरपाळ, ता.पारनेर यांच्यात गाडी लावण्याच्या कारणावरून वाद झाले. … Read more

सलूनवाल्याच्या हट्टापायी रोहित पवारांनी केली शेव्हिंग !

जामखेड – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार जामखेड मधून आगामी विधानसभा निवडणुक लढणार असल्याची चर्चा आहे. रोहित पवार यांनीही जामखेड विधानसभा मतदार संघात भेटीगाठींचा धडाका सुरु करुन मैदान तयार करायला सुरवात केलीय. अशाच एका दौर्‍यादरम्यान रोहित यांनी एका सलूनवाल्याच्या हट्टापायी थेट दर्ग्याशेजारी असणाऱ्या सलूनमध्ये केसांची कटींग करत शेव्हिंग केली. जामखेड येथील … Read more

भाजप प्रवेश केल्याने विखे पाटील यांचे ‘स्वातंत्र्य’ धोक्यात !

मुंबई – राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश केला आहे. त्यामुळे विखे पाटील यांचे स्वातंत्र्य धोक्यात आले असल्याची टीका विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील आता संघाच्या दक्षेते खाली आहेत. त्यामुळे विखे पाटलांच ‘आगे क्या होता है देखना पडेगा’, अशी खोचक टीका केली आहे. यावेळी बोलताना विरोधीपक्ष नेते … Read more

पालकमंत्री राम शिंदेंचा नाकर्तेपणा….शाळे साठी निधी मागायला गेलेल्या दिपाली सय्यद यांना दिले हे उत्तर…

श्रीगोंदा :- शाळेसाठी निधी मागण्यास आलेल्या अभिनेत्री दिपाली सय्यद सह शिष्टमंडळास पालकमंत्री राम शिंदे यांनी नकार देत स्वताची जबाबदारी नाकारत चक्क दुसरा पर्याय सांगितला. तालुक्यातील शेडगाव येथील शाळेतील वर्ग भरविण्या योग्य नसल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षणाचेधडे गिरविण्याची वेळ आली आहे. इमारत उभारणीसाठी निधी उपलब्ध करून घ्यावा, या मागणीसाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना शेडगाव येथील एक … Read more

माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाकचौरे यांना अटक

नेवासा: निवडणुकांमध्ये वाटप करण्याकरिता दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून कमिशनवर सुटे पैैसे देण्याचे आमिष दाखवत श्रीमंतांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीचा प्रमुख सूत्रधार नेवासा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाकचौरे याला शहर पोलिसांनी अटक केली. शिवसेनेचा उपतालुका प्रमुख बिट्टू वायकर याला दिल्ली येथून सोमवारी ताब्यात घेतल्यानंतर त्यानेच पोलिसांना सूत्रधाराविषयी माहिती दिली. आरोपी वाकचौरे याला … Read more

राज्य साखर संघाच्या संचालकपदी ‘नागवडे’चे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व घनशाम शेलार यांची निवड

श्रीगोंदा :- राज्यातील  सहकारी साखर  कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या  महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालकपदी ‘नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार यांचीही संचालकपदी वर्णी लागली आहे.  निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला. राज्य साखर संघाचे दिवगंत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे व संचालक स्व.माजी खासदार अंकुशराव टोपे … Read more

श्रीगोद्याच्या आजी माजी आमदारांनी शेतकऱ्यांना फसवले, उसाच्या पैशांसाठी निवासस्थानासमोर शेतकर्‍यांचे आंदोलन

श्रीगोंदा :- तालुक्यातील कुकडी सहकारी साखर कारखाना लिमिटेड व साईकृपा शुगर अँड अलाईड लिमिटेड(हिरडगाव)या साखर कारखान्याकडे श्रीगोंदा, कर्जत-जामखेड या तालुक्यासह अन्य तालुक्यातील शेतकर्‍यांची ऊसाची थकलेली बिले तातडीने मिळावीत, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड ने माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्या आणि आमदार राहुल जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन सोमवारी बेमुदत ठिय्या ठोकत, चूल पेटवून आंदोलन सुरू केले आहे. श्रीगोंदा … Read more

शेवगावात वीज कोसळल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

शेवगाव :- तालुक्यातील खामगाव येथील शुभांगी राजू शिंदे (वय – 14 ) या शालेय विद्यार्थिनीच्या अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. रविवारी दि.21 रोजी दुपारी 2:45 च्या सुमारास घडली. रविवारी शाळेला सुट्टी असल्यामुळे शुभांगी आई व बहिणीसोबत शेतात कपाशी खुरपणी करत होती. मात्र अचानक पाऊस सुरू झाल्याने पावसामुळे मायलेकी घराकडे आडोशाला जात असताना वीज कडाडून … Read more

आदित्य ठाकरेंनी हिवरेबाजार, राळेगणसिध्दी सारख्या ग्रामीण भागात चार दिवस घालवावेत…

संगमनेर :- निवडणुकीच्या काळात युवाशक्तीशी संवाद साधण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा काढणाऱ्या आदित्य ठाकरेंनी हिवरेबाजार, राळेगणसिध्दीसारख्या ग्रामीण भागात चार दिवस घालवावेत. ग्रामीण भाग समजून घेत दौरे करायला हवेत. कॉलेज जीवनाचा आनंद घेण्याच्या काळात आदित्य ठाकरे राजकारणात आला. आता निवडणुकांची वेळ नसताना त्याने राज्यात फिरायला हवे, असा उपरोधिक सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. थोरात यांच्या … Read more

चापट का मारली? विचारणाऱ्या वर कोयता, चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न

नगर: नगर शहरात कबाड गल्लीत पंचपीर चावडी, माळीवाडा परिसर येथे राहणारे वाहिद मेहबुब शेख उर्फ लाला कुरेशी, वय ३६ यांचा पुतण्या अम्मार याला आरोपींनी लहान मुलाच्या भांडणावरुन चापट मारली. तेव्हा वाहिद शेख उर्फ कुरेशी हे आरोपींना जाब विचारण्यासाठी गेले. चापट का मारली? असे विचारल्यावरुन पाच आरोपींनी याचा विषय संपून टाकू, असे म्हणत धारदार चाकू व … Read more

शरद पवार, बाळासाहेब विखे यांच्या नातवांची चर्चा होते, मग आपल्या नातवांची का नको?

अहमदनगर :- बारा बलुतेदार महासंघाच्या माध्यमातून १२ जाती एकत्रित करून लढा उभारणीला राज्यात यश मिळत आहे. शरद पवार, बाळासाहेब विखे यांच्या नातवांची चर्चा होते, मग आपल्या नातवांची का नको? ओबीसीमधील ३४६ जातीपैकी फक्त ५-६ जाती राजकारणात प्रवेश करतात. १२ बलुतेदारांच्या माध्यमातून या १२ जाती एकत्रित आल्याचे पाहून राजकारणी आता जागे झाले. तेव्हा आपले अस्तित्व सिद्ध … Read more

ब्लू डायमंड मसाज सेंटरवर पोलिसांचा छापा

नगर – पुणे महामार्गावर स्वस्तिक चौक परिसरात असलेल्या ब्लू डायमंड मसाज सेंटरवर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी छापा टाकला. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या मसाज सेंटरवर छापा टाकून एका महिला व पुरुषाला ताब्यात घेतले. या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपअधीक्षक मिटके यांना मिळाली होती. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आता होणार पाईपद्वारे गॅस पुरवठा !

अहमदनगर :- पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने देशातील एकूण 406 जिल्ह्यांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यासाठी भौगोलिक क्षेत्रांना परवानगी दिली आहे. नगरसह महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये अशी परवानगी देण्यात आली आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाअंतर्गत कार्यरत पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांसह देशातील एकूण 406 जिल्ह्यांमध्ये भौगोलिक क्षेत्रांना परवानगी दिली आहे. … Read more

शेतकऱ्यांना चार कोटींचा डाळिंब पीकविमा मंजूर

कर्जत :- तालुक्यातील ४३४ बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ४ कोटींचा व नगर जिल्ह्यातील ८ हजार बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ४२ कोटींचा पीकविमा एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीकडून मंजूर झाली असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलासराव शेवाळे यांनी गुरुवारी पत्रकाद्वारे दिली. २०१७-१८ या वर्षात बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेमार्फत डाळिंब पिकासाठी पंतप्रधान फळपीक हवामान आधारित विम्याची रक्कम भरली होती. … Read more