Monsoon Update : येणाऱ्या 10 ते 15 दिवसात कशी राहील मान्सूनची वाटचाल ? अशा पद्धतीने वर्तवला हवामान विभागाने अंदाज

Monsoon Update

Monsoon Update :- संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आले आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये पिके करपण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यावर्षी मान्सूनची सुरुवात अपेक्षित अशी झालीच नाही. सुरुवातीचा जून महिना देखील कोरडाच गेला.परंतु त्यानंतर जुलैमध्ये महाराष्ट्रात सगळीकडे पावसाने जोरदार हजेरी लावून रखडलेल्या खरीप … Read more

Agriculture News : बाजरी, मका सोयाबीन, भुईमूग पिके करपली ! पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांपुढे दुष्काळी परिस्थिती

Agriculture News

Agriculture News : पावसाळी हंगामामध्ये पाथर्डी तालुक्यासह राज्यातील विविध ठिकाणी पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकर्‍यांची खरीप हंगामातील बाजरी, मका सोयाबीन भुईमूग ही पिके करपू लागली आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्याचा कालावधी होऊनही अद्यापही पुरेसा पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांपुढे दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यावर्षी जून महिन्यामध्ये मृग आदरा नक्षत्रामध्ये अल्पशा प्रमाणात … Read more

कांदा प्रश्न पेटला : नाफेडची भूमिका वादात, फक्त ‘अश्या’ दर्जाचाच कांदा खरेदी करणार ! अटी शर्ती वाचाच…

Onion

नाशिक मध्ये प्रत्यक्ष बाजार समितीत जाऊन कांदा खरेदी करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ‘नाफेड’ ब एनसीसीएफ संस्थांनी शुक्रवारी ठेंगा दाखवला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नव्हे, तर केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच खरेदी केली जाईल, असे या संस्थांकडून स्पष्ट करण्यात आल्यामुळे कांदा उत्पादकांनी पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारले. नाफेड’कडून कांदा खरेदीची प्रक्रिया योग्यरितीने राबवली जात नसल्यामुळे बाजार समितीतील दर ‘कोसळल्याचा आरोप करीत गुरुवारी … Read more

Farming News : तीन महिने उलटूनही नद्या कोरड्या; यावर्षी पावसाळ्यात पाणी टंचाई ! पिके मोजताहेत अखेरची घटका

Farming News

Farming News : शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव व परिसरात गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने शेतातील पिके अखेरची घटका मोजत असून, जोरदार पाऊस न झाल्यास पिके हातातून जाणार आहेत. सध्या बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. दुसरीकडे विहिरींनी तळ गाठल्याने पाणी टंचाईचे संकट सध्या बिकट बनत चालले आहे. परिसरात पाऊस नसल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ढोरजळगाव परिसरात … Read more

Milk Buisness : दूध व्यवसाय संकटात ! पाऊस लांबल्याने तीव्र चारा टंचाई,पशुपालक शेतकरी अडचणीत

पाऊस लांबल्याने तीव्र चारा टंचाई निर्माण झाली आहे. पशुपालक शेतकरी अडचणीत आले आहेत. गतवर्षी साठवलेला सुका चारा संपत आला असून, आसपासच्या परिसरात चारा शोधण्यासाठी पशुपालक धडपडत असल्याचे दिसत आहे. मात्र चारा उपलब्ध होत नसल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतकरी वर्ग शेताच्या मेहनती पूर्ण करून पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करू लागले आहेत. पावसाच्या जिवावर अवलंबून असणारे शेतकरी … Read more

कांदा प्रश्नावर शेतकरी रस्त्यावर ! नाफेड लिलावात न उतरल्यामुळे आंदोलने

Onion News

चार दिवस लिलाव बंद राहिल्यानंतर गुरुवारी लिलाव सुरू झाले खरे, परंतु कांद्याला कमी दर मिळत असल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ठिकठिकाणचे लिलाव बंद पाडले. नाफेडने मंगळवारी कांदा खरेदीस प्रारंभ केला असला तरी गुरुवारी नाफेड प्रत्यक्षात लिलावात उतरले नाही. त्यामुळे नाफेडने लिलावात उतरून कांदा खरेदी करावा, या मागणीसाठी पिंपळगाव बसवंत, येवला, चांदवड येथील लिलाव बंद … Read more

Fertilizer Price : तुमच्या मोबाईलचा वापर करा आणि घरबसल्या तपासा खताच्या किमती! वाचा माहिती

fertilizer price

Fertilizer Price :- जर आपण कुठल्याही पिकांचा उत्पादन खर्चाचा विचार केला तर सगळ्यात जास्त खर्च हा रासायनिक खते व बी बियाणे, कीटकनाशक खरेदीवर होत असतो. पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता  रासायनिक खतांची आवश्यकता भासत असते. रासायनिक खतांच्या बाबतीत बऱ्याचदा अनुभव येतो की जेव्हा पिकांना खतांची गरज असते तेव्हाच कृषी सेवा केंद्र चालकांकडून खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केली … Read more

Onion News : सरकारने निर्णय घेतलेला भाव ज्यास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसा मिळेल. याचे नियोजन बाजार समित्यांनी करावे

Ahmednagar News

Onion News : विविध पातळीवरील मागणी व चर्चेनंतर केंद्र सरकारने पुन्हा २ लाख मेट्रीक टन कांदा नाफेड व एनसीसीएफ मार्फत २ हजार ४१० रुपये दराने नाशिक, नगर व शेतकरी उत्पादक कंपन्या मार्फत करण्याचा निर्णय घेतला. मग सरकार जर या दराने कांदा विकत घेणार असेल, तर ज्या बाजार समित्या शेतकऱ्यांसाठी आहे. त्यांनी देखील याच दराने समितीत … Read more

Maharashtra News : आजपासून सुरु होणार ह्या ठिकाणचे कांदा लिलाव

Maharashtra News

Maharashtra News :  गेले तीन दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांमध्ये ठप्प झालेले कांदा लिलाव पुन्हा पूर्ववत होणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात कें द्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या मध्यस्थीनंतर कांदा व्यापाऱ्यांनी गुरुवारपासून बाजार समित्यांच्या कांदा लिलावात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री पवार यांनी निर्यातशुल्क लागू होण्यापूर्वी निर्यातीसाठी रवाना झालेले कंटेनर्स निर्यातशुल्क न आकारता … Read more

शासनाच्या अनुदानाचा लाभ घ्या आणि बांबू लागवड करा! कशी करावी बांबू लागवड आणि कोणत्या जाती आहेत फायद्याच्या?

bamboo cultivation

शेती पद्धती आणि शेतीमधील पिकांची लागवड यामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाले असून वेगवेगळ्या पिकांची लागवड आणि भरघोस उत्पादनाकरिता आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यातल्या त्यात अशा शेती पद्धतीला शासनाच्या अनेक योजनांचे पाठबळ त्यामुळे कृषी व्यवसाय आता खूप मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीमध्ये भाजीपाला पिकांची लागवड तसेच फुले शेती आणि फळबागा … Read more

शेतीच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स लागतो का? कोणत्या पद्धतीच्या शेती उत्पादनांवर आयकर लागतो! वाचा महत्त्वाची माहिती

income tax

शेती आणि शेती संबंधित उद्योगधंदांमधून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळत असते. जसे औद्योगिक क्षेत्रातून किंवा इतर व्यवसायातून लोकांना उत्पन्न मिळते त्यातून त्यांना शासकीय नियमानुसार आयकर भरणे गरजेचे असते. परंतु शेती व शेती संबंधित इतर बाबींपासून शेतकऱ्यांना जे काही उत्पादन मिळते त्यावर आयकर आकारला जातो का? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. जर आपण इन्कम टॅक्स संदर्भात विचार … Read more

केंद्राचा निर्णय कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Maharashtra News

Maharashtra News : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने दोन लाख मेट्रीक टन कांदा प्रति क्विटल २४१० रूपये दराने खरेदी करण्याच्या घेतलेल्या भूमिकेचे आणि नगर जिल्ह्यात कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याच्या निर्णयाचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावर आपली माध्यमांशी बोलताना प्रतिक्रीया व्यक्त करताना मंत्री विखे पाटील … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना व्यापारी सरकारविषयी प्रचंड रोष !

Onion Maharashtra

Onion News : केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातीवर ४०% अधिकची शुल्क वाढ केली व परिणामी कांदा निर्यात बंद झाल्याने कांद्याचे भाव अचानक प्रति किलो १० ते १२ रुपये घटले व त्यामुळे शेतकऱ्यांना या व्यापारी सरकारविषयी प्रचंड रोष निर्माण झाला. केंद्र सरकारच्या निषेधार्थ जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे गळ्यात कांद्याच्या माळा घालून निषेध … Read more

केंद्र सरकार म्हणजे जखम डोक्याला आणि मलम पायाला !

Maharashtra News

Maharashtra News : एकट्या नाशिक जिल्ह्यात दररोज १ लाख क्विंटल कांद्याची आवक होत आहे. केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार, म्हणजे केवळ २० दिवसांची आवक खरेदी करणार आहे. त्यानंतर येणाऱ्या कांद्याचे काय ? खरेदीसाठी ही मर्यादा का ? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारचे हे धोरण म्हणजे ‘जखम … Read more

शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन मागे घ्यावे. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – धनंजय मुंडे

Onion News

Onion News : केंद्र सरकार भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ मर्यादित (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ मर्यादित (एनसीसीएफ) मार्फत राज्यातील दोन लाख मेट्रिक टन कांदा २४१० रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी सुरू झाली असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांना दिली. केंद्रीय वाणिज्य … Read more

कांदाविक्री बंदला एपीएमसी व्यापाऱ्यांचा पाठिंबा

India News

Maharashtra News : केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क ४० टक्के वाढवल्याने त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच बाजार समित्यांमधून निर्यात शुल्क वाढीचा निषेध व्यक्त केला जात आहे. नाशिक येथील व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी देखील पाठिंबा देणार असून … Read more

Farming News : पाऊस होईना…. सोयाबीन व कापूस पिकाच्या उत्पादन क्षमतेत मोठया प्रमाणात घट येणार

Farming News

Farming News : पावसाने सर्वत्र उघडीप दिल्याने खरिपाच्या पेरा सपशेल फेल जाणार आहे. उन्हाचा चटका बसून पीके करपू लागली आहे, तर बहुतेक ठिकाणी पिकाच्या वाती तयार झाल्या आहेत. शेतकरी वर्गाच्या दोन तीन वर्षांपासून संकटमोचन ठरलेल्या सोयाबीन व कापूस पिकाच्या उत्पादन क्षमतेत मोठया प्रमाणात घट येणार आहे. वर्षभराचे शेतीचे आर्थिक नियोजन कोलमडून जाणार असल्याने शेतकरी वर्गाच्या … Read more

शेतकऱ्यांनी कांदा लिलाव पाडला बंद ! शुल्कवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

Onion News

Onion News : केंद्र सरकारने कांदा पिकावर ४० टक्के नियात शुल्क लावल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटना व परीसरातील शेतकऱ्यांनी नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील कांदा मार्केटचा लिलाव बंद पाडून शासनाच्या परिपत्रकाची होळी केली. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. केंद्र सरकार कांद्यावरील निर्यात शुल्काचा निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत लिलाव बंद ठेवावा, असे निवेदन मार्केट … Read more