ते परत येणार असतील, तर मी माझे राजकारण थांबवतो

Maharashtra News

Maharashtra News : जर काही लोकांना वाटत असेल की, शरद पवार यांना बडव्यांनी घेरले, तर मी येवल्याला जाऊन शरद पवार यांना सांगून माझे राजकारण थांबवतो. पक्ष सोडून गेलेल्या त्या सर्वांनी परत यावे, असे भावनिक आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केले. केवळ मीच नव्हे तर जयंत पाटील यांच्याशीही बोलतो. तेही बाजूला होतील. ते … Read more

…म्हणूनच शरद पवारांची सुरुवात माझ्यापासून !

Maharashtra News

Maharashtra News : राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पक्षात येणारा मी पहिला नेता होतो. त्यामुळेच शरद पवार यांनी महाराष्ट्र दौऱ्याच्या माध्यमातून नवी सुरुवात माझ्या येवला मतदारसंघातून केली, अशी उपरोधिक टीका राज्याचे कॅबिनेट केली. मंत्री छगन भुजबळ यांनी केली. पवारांच्या सर्वात जवळचा मी असल्यामुळे त्यांच्याकडून असे होणे स्वाभाविक होते. येवल्यातील सभेत पवारांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर … Read more

जिल्ह्यात अवघ्या सात टक्के क्षेत्रावर पेरण्या !

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीस मृग नक्षत्रावरील भिस्त निराशाजनक ठरली. पाठोपाठच्या आर्द्रा नक्षत्राने साथ दिल्यानंतर जिल्ह्यात सरासरी ५८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. परिणामी, गेल्या आठवड्यातील पेरण्यांचा आकडा शून्यावरून सात टक्क्यांपर्यंत पुढे सरकला आहे. चालू आठवड्यात होणाऱ्या पावसावर पुढील पेरण्या अवलंबून आहेत. अवेळी झालेल्या गारपिटीने शेतपिकांची नासाडी केली. झालेल्या नुकसानातून शेतकरी अजून सावरू … Read more

गतिमंद मुलीचे अपहरण करत विक्री

Ahmednagar News

Maharashtra News : करवंदे विक्रीसाठी आलेल्या गतिमंद अल्पवयीन मुलीला फूस लावून जळगाव येथे घेऊन जात एक लाखात विक्री करून तीचे लग्न लावून देणाऱ्या संशयित महिलेसह दोन जणांविरोधात घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशवाडी ( ता. इगतपुरी) येथे माहेरी असलेल्या महिलेची करवंदे खरेदी करताना … Read more

खते, तणनाशकांच्या खरेदीत शेतकऱ्यांची होतेय लूट : मंडलिक

Maharashtra News

Maharashtra News : तालुक्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी जोरदार चालू असून शेतकऱ्याची बी-बियाणे, खते, औषधे यांच्या खरेदीत फसवणूक होत असून ती होऊ नये, यासाठी उपाय योजावेत, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हा उपाध्यक्ष, भाजपाचे तालुका सरचिटणीस मच्छिद्र मंडलिक व जिल्हा सहसचिव रमेश राक्षे यांनी केली आहे. पंचायत समितीच्या कृषी अधिकारी रत्नमाला शिंदे यांना दिलेल्या निवेदनात … Read more

काश्मीरमध्ये दरवळतोय लॅव्हेंडरचा सुगंध

India News

India News : जम्मू-काश्मीरच्या शेतीत सध्या जिथे-तिथे लॅव्हेंडरचा सुगंध दरवळताना दिसून येत आहे. उत्कृष्ट सुगंधासाठी ओळखले जाणारे लॅव्हेंडर हे जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आवडते पीक ठरले आहे. श्रीनगरपासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या भागात लॅव्हेंडरची लागवड केली असल्याचे दिसून येते. श्रीनगर हा काश्मीरमधील सर्वात सुपीक प्रदेश मानला जातो. लॅव्हेंडरच्या औषधी गुणधर्मांमुळे आणि चांगल्या … Read more

मित्रानेच काढला मित्राचा काटा

Ahmednagar News

Ahmednagar News : प्रेम प्रकरणातून घडला प्रकार : सहा महिन्यानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात एलसीबीला यश : पर राज्यातील दोघांना अटक प्रेम प्रकरणातून मित्रानेच मित्राचा काटा काढल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. श्रीरामपूर एमआयडीसीत सहा महिन्यांपूर्वी अज्ञात इसमाचा खून झाला होता. या खुनाच्या गुन्ह्याची उकल काढण्यात स्थानिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पथकाने परराज्यातील … Read more

वाकी धरण भरले : भंडारदरा पाणलोटात पावसाचे तांडव सुरूच

Ahmednagar News

Ahmednagar News : कळसूबाई शिखरावर पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णावंती नदीला आलेल्या प्रचंड पुराने वाकी धरण शुक्रवारी (दि. ७) रात्री ९ वाजता पूर्ण क्षमतेने भरले. कृष्णावती नदीमधून निळवंडे धरणाच्या दिशेने पाणी झेपावले असून भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचे तांडव सुरूच आहे. अकोले तालुक्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व कळसूबाई शिखरावर गुरुवारी रात्री व शुक्रवारी दिवसभर अतिवृष्टी झाली. या … Read more

ग्रामीण भागात देखील दरवाढीचा भडका

Ahmednagar Bajarbhav

Ahmednagar News : यापूर्वी टोमॅटोचा लाल चिखल पाहिला होता. टोमॅटोचा भाव उतरल्याने ते रस्त्यावर फेकून देण्यात आले होते. पण आता देशभरात लाल टोमॅटोचा भाव ऐकून अनेकांचे चेहरे लाले लाल होत आहेत. बदलत्या हवामानाचा शेतीव्यवसायाला सवर्क्सधिक फटका बसत आहे. त्यामुळे अनेक वस्तुंचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईचा कहर सुरु असतानाच टोमॅटोने देखील या आगीत तेल ओतले … Read more

साडेपाच लाखांची १२९ गांजाची झाडे जप्त

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील आखतवाडे शिवारात मोसंबीच्या बागेत लावलेली तब्बल ५ लाख ६५ हजार रुपयांची ११३ किलो वजनाची १२९ गांजाची झाडे शेवगाव पोलिस पथकाने छापा टाकून जप्त केली आहेत. याप्रकरणी एका आरोपीस अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील आखतवाडे शिवारात बोरलवण वस्तीवर गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली होती. या … Read more

Mhada News: घाई करा उरला फक्त 1 दिवस! म्हाडाच्या सोडतीसाठी खास ‘या’ प्रणालीचा वापर, वाचा कोणत्या ठिकाणी आहे घरांची उपलब्धता?

m

 बऱ्याच नागरिकांचे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर असावे ही इच्छा असते. परंतु ही इच्छा प्रत्येकालाच पूर्ण करता येणे शक्य नसते. कारण या शहरांमध्ये जागा आणि घरांच्या किमती गगनाला पोहोचलेल्या असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक(Financial) दृष्ट्या हे परवडण्यासारखे नाही. परंतु अशा नागरिकांसाठी म्हाडा(Mhada) आणि सिडकोच्या माध्यमातून परवडणाऱ्या दरामध्ये घरांची उपलब्धता करून देण्यात येते. याचा अनुषंगाने म्हाडाच्या … Read more

दोन वर्षांत देशभरात मिळणार असे पेट्रोल

India News

 India News : देशभरात २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाच्या किरकोळ विक्रीसाठी सुसज्ज असे पेट्रोल पंप उपलब्ध असतील, अस विश्वास केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इंडियन मर्चंट चेंबरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना सांगितले. या वर्षी ८ फेब्रुवारी रोजी पहिले इथेनॉलमिश्रित पेट्रोल पंप कार्यान्वित झाले, त्यानंतर त्याची संख्या आता ६०० च्या पुढे गेली आहे. … Read more

आषाढ वारीत एसटीने दहा दिवसांत कमविले इतके कोटी उत्पन्न

Maharashtra News

Maharashtra News : देवशयनी आषाढी एकादशी वारी दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागाने मागील काळातील उत्पन्नाचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. उत्कृष्ट नियोजनातून आणि अधिकारी, कर्मचारी, वाहक- चालक यांच्या सामूहिक प्रयत्नातून अहमदनगर विभागाने दहा दिवसाच्या काळात रापमंच्या तिजोरी तब्बल दोन कोटी १६ लाख २३ हजार रुपयांचे उत्पन्न जमा केले आहे. वारीसाठी नगर विभागाच्या २३६ बसेस … Read more

स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुका होणार ? राज्य निवडणूक आयोग म्हणाले…

Ahmednagar Beeakin

Maharashtra News : राज्य निवडणूक आयोगातर्फे ५ जुलै २०२३ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यात प्रत्यक्षात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली नाही. शिवाय ग्रामपंचायत निवडणूक वगळता अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’चे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्याचा प्रश्नच … Read more

आनंदाची बातमी : पावसाचा जोर वाढला ! भंडारदऱ्यात पुन्हा पावसाचे आगमन

Bhandardara Dam

Ahmednagar News : गेल्या चार ते पाच दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे गुरुवार दुपारपासून भंडारदरा पाणलोटात पुन्हा आगमन झाले असून घाटघर व रतनवाडीमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली आहे. जून महिन्याच्या अखेरीस भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसास सुरुवात झाली. त्यानंतर पावसाचा जोर कमी होऊन गत चार ते पाच दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. आता मात्र … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या साखर कारखान्यावर ‘ताबा मोर्चा’ अखेर तो निर्णय घेतला…

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर सहकारी साखर कारखान्याचा येत्या एक ऑगस्टला ताबा घेण्याचा ठराव कारखाना बचाव व पुर्नजिवन समितीच्या देवीभोयरेतील बैठकीत घेण्यात आला आहे. साखर कारखान्याच्या जमीन हस्तांतरणाचा निकाल सभासदांच्या बाजूने लागल्याने बचाव समितीची बैठक देवीभोयरेत संपन्न झाली. कारखान्याविषयी विविध याचिकांच्या उर्वरित खटल्यांविषयी चर्चा करण्यात आली. पारनेर साखर कारखाना बळकावणाऱ्या क्रांती शुगरला, या वेळी कायदेशीर नोटीस … Read more

शेतकऱ्याना मदत नाहीच, सरकार कडून फक्त घोषणाबाजी

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, दहिगाव-ने, भातकुडगाव परिसरात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठीचे पंचनामे करून प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. मात्र, अद्याप या प्रस्तावानुसार शासनाने निधी मंजूर केला नाही, त्यामुळे शेतकरी मदतीची फक्त घोषणा केली. मात्र, नुकसानभरपाई कधी मिळणार, अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा … Read more

अहमदनगर करांसाठी धोका ! सीना नदीचे अजूनही…

Ahmednagar news

Ahmednagar news : नगर शहरात पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या सिना नदी व नाले सफाई कामात दिरंगाई होत असल्याने तातडीने ही कामे व्हावीत, या मागणीचे निवेदन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, नगर शहरात १२ कि.मी. सीना नदीचे पात्र मध्य शहराच्या नागरी वसाहतीमधुन जात आहे. वास्तविक पाहता … Read more