धावपळीच्या जीवनात सोशल मीडियामुळे या गोष्टी होतात सोप्या
रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या सुख-दु:खाची खबरबात देण्यासाठी विशेषत: लग्न पत्रिका व इतर निमंत्रण देण्यासाठी सोशल मीडिया सध्या वरदान ठरत असल्याने वेळ व पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. कमी वेळेत किंवा अचानकपणे ठरलेला शुभ मुहूर्त या कामासाठी लागणाऱ्या वेळेचे बंधन पाहता अनेकदा वधू व वर पक्षाची मोठ्या प्रमाणात धांदल उडते. तसेच निमंत्रण पत्रिका छापल्यानंतरही नजर … Read more