BIg Breaking : महाराष्ट्रात पेपरफुटीचे मोठे रॅकेट ! हा आहे अट्टल पेपरफोड्या आरोपी…

BIg Breaking

BIg Breaking : सध्या राज्यभरात गाजत असलेल्या तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित गणेश गुसिंगे याचा पिंपरी-चिंचवड पोलीस भरती व म्हाडा पेपरफुटीत सहभाग असल्याचे चौकशीअंती निदर्शनास आले आहे. संशयित गणेश गुसिंगे याचे नातेवाईक पोलीस, महसूल व वनविभागात कार्यरत असल्याबाबत माहिती उघड झाली असून, तलाठी भरती पेपरफुटीत मोठे रॅकेट … Read more

Maharashtra News : राज्यातील कैद्यांना पगारवाढ ! किती मिळणार पैसे ? वाचा सविस्तर बातमी

Maharashtra News

Maharashtra News : राज्यातील निरनिराळ्या कारागृहांमधील उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या कैद्यांची पगारवाढ करण्यात आली असून, येत्या महिन्यापासून त्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू केली जाणार आहे. त्याचा लाभ सुमारे सात हजार कैद्यांना होणार आहे. बहुतेक खासगी उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी ठरावीक कालावधीनंतर महागाई लक्षात घेता पगारवाढ होत असते. त्या धर्तीवर कारागृहातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कैद्यांना पगारवाढ देण्यात यावी, … Read more

Onion Export : कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क ! भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय

Onion Rates

नवी दिल्ली : टोमॅटोनंतर आता कांद्याचीही होत असलेली दरवाढ लक्षात घेता केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्याची शनिवारी घोषणा केली. हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू झाला असून ३१ डिसेंबरपर्यंत हे शुल्क कायम राहणार असल्याचे अधिसूचनेद्वारे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले. दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारकडून प्रथमच कांद्यावर निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more

Maharashtra News : मोनोरेल ठरतेय पांढरा हत्ती

Maharashtra News

Maharashtra News : मेट्रो मार्ग २-अ आणि ७ तसेच मोनोरेलमुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) तोट्यात चालले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात ८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या ८०० कोटींमध्ये एकट्या मोनोरेलच्या तोट्यांची ५०० कोटींहून अधिक रक्कम समाविष्ट असल्याचे आढळून आले आहे. त्या मोनोरेल एमएमआरडीएसाठी पांढरा हत्ती ठरत असल्याचे … Read more

तलाठी भरती परीक्षा नियोजनाप्रमाणेच सुरू राहणार

Maharashtra News

Maharashtra News : राज्यात तलाठी भरती परीक्षेला १७ ऑगस्टपासून सुरुवात झाली असताना नाशिक आणि नागपूर जिल्ह्यांत पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत; परंतु संबंधित प्रकार परीक्षा केंद्रांच्या बाहेर घडला आहे. संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. याबाबत गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीनेही ऑनलाइन सुरक्षिततेबाबत काटेकोर नियोजन केल्याचे स्पष्ट केले आहे. … Read more

Monsoon Breaking : महाराष्ट्रात पाऊस कधी पडणार ? वाचा उत्तर…

Monsoon Breaking

Monsoon Breaking : राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस, तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला असून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, शुक्रवारी विदर्भात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. तुरळक भाग वगळता राज्यात पावसाने विश्रांती … Read more

Vars Nond : अहो ऐकलंत का ? आई वडीलांना सांभाळत नसालं तर प्रॉपर्टी मिळणार नाही ह….

Vars Nond

Vars Nond : मुलांना चांगले ‘शिक्षण देऊन त्यांना ‘मोठ्ठे’ करण्याचे स्वप्न आईवडील पाहतात आणि मुले ‘मोठ्ठी’ झाल्यावर आईवडिलांना सांभाळण्याची जबाबदारीच झटकून टाकतात. गावागावात, शहरात असे एकाकी जीवन जगणाऱ्या आईवडिलांचे दुःख अद्याप कोणालाही दूर करता आलेले नाही. मात्र कोल्हापुरातील प्रसिद्ध माणगाव ग्रामपंचायतीने यावर रामबाण उपाय शोधला असून आईवडिलांची जबाबदारी झटकणाऱ्या मुलांची जमीन मालकीतील वारसा नोंदच रद्द … Read more

मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्रातूनच सुटेल – अशोक चव्हाण

Maharashtra News

Maharashtra News : मराठा आरक्षणासंदर्भात राज्यकर्ते राज्यभर बैठकांचे सोपस्कार करत आहेत; पण टिकणारे आरक्षण मिळवण्यासाठी ५० टक्क्यांची अट काढून टाकणे गरजेचे असून, तो अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यामुळे सरकारने मुंबईत याबाबत बैठक न घेता दिल्लीत जाऊन ५० टक्क्यांची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्राला भाग पाडावे, तरच मराठा आरक्षण मिळू शकेल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण … Read more

अनुदान न दिल्यास साखर कारखान्यांना एकही हार्वेस्टर मिळणार नाही

Maharashtra News

Maharashtra News : गेल्या काही वर्षांपासून राज्यातील ऊसतोडणी मशीनला (हार्वेस्टर ) अनुदान मिळत नाही. विशेषतः लातूर जिल्ह्यातील कारखान्यांनी गेल्या वर्षीचे अनुदानही दिलेले नाही. त्यामुळे ऊसतोडणी मशीनला अनुदान मिळाले नाही, तर येणाऱ्या हंगामात एकही मशीन चालू होणार नाही. राज्यातील काही कारखान्यांचे मागील हंगामातील तोडणी वाहतूक बिल अजून मिळाले नाही. अशा कारखान्याला एकही मशीन मिळणार नाही, असा … Read more

Pik Vima Yojna : अहमदनगर जिल्ह्यात पीकविमा जोरात !

Pik Vima Yojna

Pik Vima Yojna : राज्यसरकारने यंदा १ रुपयात पिक विमा योजनेची घोषणा केली होती. त्यामुळे या योजनेला शेतकऱ्यांकडून उदंड प्रतिसाद मिळताना पहायला मिळत आहे.दरवर्षी पीक विमा काढण्याकडे शेतकऱ्यांचा फारसा कल नसे. जास्तीत जास्त शेतकयांनी पीक विमा काढावा यासाठी सरकारने यावर्षीपासून एक रूपयात पीक विमा योजनेची घोषणी केली. त्यानुसार अगदी गावनिहाय अंमलबजावणीही केली. उर्वरित रक्कम राज्य … Read more

MHADA Lottery : दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यभरात म्हाडाचा गृहधमाका

MHADA Lottery

MHADA Lottery : म्हाडाच्या माध्यमातून केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यभरात सर्वसामान्यांसाठी घरे उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या मुंबई मंडळाच्या सोडतीत स्पष्ट केले होते. त्यानुसार म्हाडाच्या पुणे मंडळाच्या माध्यमातून येत्या आठवड्याभरात पुणे मंडळाच्या ५ हजारांहून अधिक घरांच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तर … Read more

Maharashtra Politics : सरकार अडचणीत येऊ नये म्हणूनच मी थांबलो – भरत गोगावले

Maharashtra Politics

Maharashtra Politics : भाजपच्या सोबतीने या वेळी युती सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी शिवसेनेच्या कोट्यातील पहिल्या ९ मंत्र्यांमध्ये कोण शपथ घेणार, यासाठी फुटलेल्या आमदारांमध्ये चढाओढ लागली होती. या वेळी एकाने माझी बायको आत्महत्या करेल, तर दुसऱ्याने नारायण राणे मला संपवतील असे सांगून मंत्रीपदे घेतली. आम्ही मात्र थांबलो ते अजूनपर्यंत थांबलोच, असा गजब किस्सा महाडचे … Read more

Pune News : दारू पिताना तीन मित्रांमध्ये वाद ! मित्राच्या गुप्तांगावर ब्लेडने वार करून खून

Pune News

Pune News : चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील विहिरीत शनिवारी (दि. १२) कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. दारू पिताना तीन मित्रांमध्ये वाद झाला. यात दोन जणांनी मित्राच्या गुप्तांगावर ब्लेडने वार करून हा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यातही आरोपींनी खून केल्यानंतर घरफोडीचा प्रयत्न केला. त्यावेळी रंगेहाथ पकडले. गणेश उर्फ दाद्या भगवान रोकडे ( वय … Read more

Maharashtra Politics :- राज्यघटना बदलण्याच्या वक्तव्यांवर पंतप्रधानांनी खुलासा करावा !

Maharashtra Politics

Maharashtra Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय यांनी एका लेखात राज्यघटना बदलण्याची भाषा केली आहे. देबरॉय यांच्याप्रमाणेच भाजपच्या कृपेने राज्यसभा खासदार झालेले निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनीही संविधानाचा मूळ ढांचा बदलण्याची गरज व्यक्त केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याच्या या दोघांच्या विधानाशी भाजप व नरेंद्र मोदी सहमत … Read more

Mumbai News : धक्का लागला, वाद झाला, अन रेल्वेखाली तरुणाचा जीव गेला

Mumbai News

Mumbai News : रेल्वे स्थानकातील गर्दीत एका तरुणाचा महिलेला धक्का लागला. त्यांचे भांडण झाले. त्या महिलेच्या नवऱ्याने त्याला जोरदार थप्पड लगावली. तसा तो तरुण फलाटावरून खाली पडला. तो वर चढत असताना आलेल्या रेल्वेने त्याला चिरडले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेची चित्रफित सध्या व्हायरल झाली असून, किरकोळ वादातून एक तरुणाला प्राण गमवावे लागल्याबद्दल … Read more

Pune Ring Road : पुणे रिंगरोडच्या कामात पुन्हा नवे विघ्न ? आता पुढे काय ? जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टच सांगितले !

Pune Ring Road

Pune Ring Road : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी वर्तुळाकार रस्त्याच्या (रिंगरोड) भूसंपादनाला गती आली आहे. या प्रकल्पासाठी प्राप्त झालेला एक हजार कोटी निधी संपत आला आहे. त्यामुळे भूसंपादनाच्या मोबदल्यापोटी आणखी एक हजार कोटी रुपयांची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रस्ते महामंडळाकडे केली आहे. या प्रकल्पासाठी ७०३ हेक्टरपैकी आठ हजार शेतकऱ्यांनी त्यांची एकूण … Read more

लम्पी’मुळे शेतकऱ्यांपुढे नवे आव्हान ! कशी घ्याल काळजी ? वाचा सविस्तर माहिती

Maharashtra News

Maharashtra News : कोरोना महामारीपासून दूध व्यवसायाला लागलेले ग्रहण अद्याप सुटताना दिसत नाही. अस्मानी सुलतानी संकटाच्या एकापाठोपाठ एक बसत असलेल्या धक्क्यांनी पशुपालक हतबल झाले आहेत. मागील तीन-चार वर्षांत महापूर, चाराटंचाई आणि पशुखाद्याचे वाढलेले दर, दुधाला मिळणारा कमी दर अशा संकटाबरोबर ‘लम्पी स्किन’ आजाराने ‘पशुपालकांचे मोठे नुकसान केले आहे. “लम्पी स्कीन’वरील विशिष्ट लसनिर्मितीची प्रक्रिया सध्या सुरू … Read more

Maharashtra Politics : गतिमान नव्हे, हे तर अवमेळ नसलेले सरकार : आ. तनपुरे

Maharashtra Politics

Maharashtra Politics : शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नांसंदर्भात आघाडी सरकारने एक योजना आणली होती ती योजना या गतिमान सरकारने बंद केली, ती योजनाच बंद झाल्याचे मंत्र्यांना माहीत नव्हते, मग हे सरकार राज्याचे मंत्री चालवतात, की प्रशासनाचे अधिकारी कोण चालवित आहे ? असा सवाल आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला. पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत … Read more