खा.संजय राऊत म्हणाले मुंबईत गेल्यावर आमची चंपी …

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-नेवासे तालुक्यातील सोनई येथील भाषणात खा.संजय राऊत यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता, तसेच अनेकांनी मास्क लावले नसल्याचे दिसून आले. नेमकी हीच परिस्थिती ओळखून स्वतः खा.राऊत यांनी म्हटले, जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहत असतील तर मुंबईत गेल्यावर आमची चंपी होईल, असे ते म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यातील सोनई या … Read more

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती साठी अर्ज करण्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात इ. 10 वी, 12 वी, पदवी, पदयुत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारीने गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम पोटजातीतील विद्यार्थी विद्यार्थिनींना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ यांच्याकडून जेष्ठता व गुण क्रमांकानुसार जिल्हयातील प्रथम 3 … Read more

दहावी उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- अनुसूचित जाती मधील १० वी मध्ये ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक व उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करता यावी या करिता विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजने अंतर्गत विशेष अर्थसाहाय्य देण्यात येत आहे. ही योजना मार्च २०२१ मधील इयत्ता १० वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या … Read more

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘हे’ आमदार धावले…!

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पूर आणि दरडी कोसळल्याने या भागा तील नागरिकांच्या मदतीला कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे धावले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून आपत्तीग्रस्त भागात ते नागरिकांची भेट घेवून त्यांना आधार दिल. तसेच अत्यावश्यक वस्तूंचे वाट प केले.राज्यात ज्या-ज्या वेळी संकटाची परिस्थिती निर्माण झाली, त्या प्रत्येक वेळी … Read more

टीईटीची परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी होणार परीक्षा

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-   राज्य सरकारने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2021 घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर सोपविली आहे. ही परीक्षा 10 ऑक्टोबरला घेण्याचे निश्चित केले असून, त्यासाठी येत्या मंगळवार दि. 3 ऑगस्ट पासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रियासुरू होणार आहे. या निर्णयामुळे भावी लाखो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. इयत्ता पहिली ते पाचवी आणि … Read more

पुरामुळे नुकसान होऊ नये यासाठी आता कठोर निर्णयाची गरज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :-पूरबाधित क्षेत्रातील गावे तसेच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांचे चांगल्या पद्धतीने पुनर्वसन करण्यावर राज्य शासनाचा भर राहील, असे सांगून भविष्यात पूरपरिस्थितीत नागरिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी आता काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी, शिरोळ, शाहूपुरी, पंचगंगा हॉस्पिटल, शिवाजी पूल आदी … Read more

शेतकर्‍यांना पाणीपट्टीचे पैसे भरुन देखील रितसर पावत्या नाही…

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- जायकवाडी सिंचन प्रकल्पाच्या पट्ट्यातील शेतकर्‍यांना पाणीपट्टीचे पैसे भरुन देखील रितसर पावत्या मिळत नसल्याबाबतच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. यावेळी जायकवाडी प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी अविनाश पांडुळे यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. तसेच या शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारी आल्यास अपण संबंधित कर्मचार्‍यांवर कारवाई करु असे आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले. जायकवाडी सिंचन … Read more

राज्यात कशी असणार पावसाची परिस्थिती ? जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- मुसळधार पावसामुळे संपूर्ण कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, येथील स्थिती पूर्वपदावर येत असताना आता भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेकडून 2 ऑगस्टपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा पुढील चार दिवसांसाठी राज्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला … Read more

मला आत्ताच्या आत्ता माझी बायको आणून द्या अन्यथा ! पोलिस स्टेशन समोरच झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- आत्ताच्या आत्ता मला माझी बायको आणून द्या, नाहीतर मी माझा गळा चिरून मरतो. असे म्हणत एकाने थेट पोलिसस्टेशन समोरच स्वत:च्या हातातील ब्लेड गळयाला लावून आत्महत्येची धमकी दिल्याची घटना घडली आहे. रोहित दीपक काळे असे त्या तरूणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, काल रात्री १०च्या सुमारास एक … Read more

अतिवृष्टीचा इशारा! ; ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील ४ दिवस महत्त्वाचे..

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने काही जिल्ह्यांत हाहाकार उडाला. पावसाने विश्रांती घेतल्यानं पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे राज्यात  मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्र संततधार होणाऱ्या कोसळधार पावसामुळे अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालं. तसेच अनेक रस्ते आणि … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आजची सर्वात मोठी बातमी : रेखा जरे हत्याकांड प्रकरणात ट्वीस्ट, सविता बोठे पाटील म्हणाल्या…

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित रेखा जर हत्याकांड प्रकरणात ट्वीस्ट आला आहे काल रेखा जरे यांच्या मुलाने सविता बोठे पाटील यांनी धमकावले असल्याचा आरोप केला होता,याबाबत सविस्तर बोठे पाटील यांनी नवा खुलासा केला असून याबाबत चे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे. अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिलेले निवेदन वाचा … Read more

अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वेचा प्रश्‍न, रेल्वे सुरु होण्यासाठी मुख्यालयाला 7 एप्रिलला प्रस्ताव !

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-सोलापूर येथे झालेल्या रेल्वे विभागीय सल्लागार समितीच्या बैठकीत हरजितसिंह वधवा यांनी अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वेचा प्रश्‍न उपस्थित केला. यावेळी विभागीय रेल्वे अधिकारी शैलेश गुप्ता यांनी अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरु होण्यासाठी रेल्वेच्या मुख्यालयाला प्रस्ताव 7 एप्रिल 2021 रोजी पाठविण्यात आले असल्याची माहिती दिली. ऑनलाईन झालेल्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी … Read more

जलसंपदामंत्री जयंत पाटलांच्या आरोग्याविषयी राजेश टोपे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक सुरु असतानाच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर जयंत पाटील स्वत: बैठकीतून चालत बाहेर पडले आणि रुग्णालयात जाण्यासाठी रवाना झाले. त्यानंतर बैठकीत खळबळ उडाली. मात्र त्यानंतर त्यांनी स्वतः ट्विट करत त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. जयंत पाटील स्वत: बैठकीतून चालत बाहेर पडले आणि … Read more

वाढत्या रुग्णसंख्येमुळे नगरकरांना दिलासा नाहीच,निर्बंध कायम ! जाणून घ्या अहमदनगर मध्ये काय असेल सुरु आणि बंद …

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.  तसेच राज्यातील 11 जिल्ह्यात मात्र लेवल 3 चे निर्बंध कायम असतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे … Read more

मोठी बातमी : राज्याच्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार ! जाणून घ्या अहमदनगरचा समावेश आहे कि नाही ?

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :-राज्यातील करोनाच्या रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेता ज्या ठिकाणी रुग्णसंख्येचं प्रमाण घटत आहे, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, राज्यातल्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध … Read more

…अन्यथा धनंजय मुंडेंच्या दारासमोर आत्मदहन !

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- स्वतःवर सतत झालेल्या शारीरिक अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या, अत्याचारग्रस्त नर्सलाचं पोलीसांकडून हिन वागणूक देत अर्वाच्च भाषा वापरल्याचा आरोप, बीडमध्ये पीडितेने केला आहे. दरम्यान यामुळे अर्वाच्च भाषा वापरणार्‍या, बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यामधील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्याला निलंबित करा आणि मला न्याय द्या. ही मागणी घेऊन पीडित नर्सने, बीडच्या जिल्हाधिकारी … Read more

सर्वात मोठी बातमी : या’ दिवशी जाहिर होणार बारावीचा निकाल !

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आज बारावीच्या निकालाची घोषणा करण्याची शक्यता आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात कोणती माहिती देण्यात आली नाही. शाळा-महाविद्यालयांनी बोर्डाच्या संगणकीय प्रणालीवर बारावीचे मूल्यांकन ऑनलाइन भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता बोर्डाकडून निकालाच्या पुढील … Read more

खासगी शाळांबाबत राज्यसरकारचा मोठा निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- शालेय शिक्षण विभागाच्या 15 टक्के फी कपातीला मंत्रीमंडळ बैठकीतमंजुरी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या धर्तीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 15 टक्के फी कपातीचा राज्य सरकार लवकरच अध्यादेश काढणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर आर्थिक गणित कोलमडलेल्या महाराष्ट्रातील पालकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा … Read more