खा.संजय राऊत म्हणाले मुंबईत गेल्यावर आमची चंपी …
अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-नेवासे तालुक्यातील सोनई येथील भाषणात खा.संजय राऊत यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता, तसेच अनेकांनी मास्क लावले नसल्याचे दिसून आले. नेमकी हीच परिस्थिती ओळखून स्वतः खा.राऊत यांनी म्हटले, जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहत असतील तर मुंबईत गेल्यावर आमची चंपी होईल, असे ते म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यातील सोनई या … Read more