नुकसानभरपाईसाठी 156 कोटींची आवश्यकता
अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- ऑक्टोबर महिन्यात पावसाने खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेल्या पिकांचा घास हिरवला आहे. जिरायत, बागायतसह फळ पिकांचेही प्रचंड नुकसान झाले. ऑक्टोबरमधील नुकसानीचे पंचनामे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाने युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. या आहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार १६० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून यात तब्बल २ लाख … Read more