बबनरावांनी टाकलेली कौतुकाची थाप विसरू शकणार नाहीः आ. थोरात

Maharashtra News

Maharashtra News : सन १९८५ ला जेव्हा मी पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा स्व. बबनराव ढाकणे यांनी मला बोलवून घेत माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली होती. हे मी कधीही विसरू शकणार नाही. विधिमंडळात काम करताना त्यांचे मार्गदर्शन नेहमी मला लाभले. त्यांच्या प्रखर भाषणांमुळेच मी भारावून जायचो, अशा शब्दांत माजी महसूलमंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात यांनी जुन्या … Read more

Ahmednagar Politics : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ४५ प्लस खासदार निवडून येणार – माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : राहुरी तालुका विधानसभा मतदार संघातील विकास कामांच्या माध्यमातून जनतेशी नाळ जोडली गेली असल्यामुळे मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपचा झेंडा फडकविला आहे. मी आमदार नसतानाही जनतेच्या सुख दुःखामध्ये व विकासाच्या योजना गाव पातळीवर घेऊन जाण्याचे काम करत आहे. राज्यातील महायुतीचे सरकार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून विकासाच्या … Read more

Jayakwadi Dam : तोपर्यंत सरकारला नगर-नाशिकच्या धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडता येणार नाही…

Jayakwadi Dam

Jayakwadi Dam : नाशिक व नगर जिल्ह्यातून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयाला कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या शेतकरी सभासदांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मात्र, न्यायालयाने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत सुनावणी पुढील ५डिसेंबरला ठेवली आहे. कालबाहय झालेल्या मेंढेगिरी समितीच्या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र … Read more

मतदारांनी टाकलेल्या विश्वासास तडा जावू न देता विकासकामे मार्गी लावावीत – खासदार सुजय विखे

Ahmednagar News

Ahmednagar News  : वडगाव गुप्ताच्या सर्वांगिण विकासासाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही. गावच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही भाजपचे खासदार सुजय विखे यांनी दिली. वडगाव ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच व सदस्यांचा खा. विखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, सत्कारप्रसंगी खा. विखे यांनी विकासाबाबत सूतोवाच केले. यावेळी सरपंच सोनुबाई विजय शेवाळे, … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील खासदार स्पष्टच बोलले ! इंग्रजांनी दिलेले पाणी नगरच्या पुढाऱ्यांनी सोडले…

Ahmednagar News

Ahmednagar News : धरणे इंग्रजांनी बांधली. शेतकऱ्यांना पाणी दिले आणि नगर जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी २००५चा समन्यायी पाणीवाटप कायदा करून जायकवाडीला पाणी दिले; परंतु आता होणाऱ्या आंदोलनात मी सामील होणार असून पहिला गुन्हा माझ्यावर दाखल करा, असे आवाहन खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले. पश्चिमेचे घाटमाथ्याचे पाणी आल्याशिवाय जायकवाडीच्या पाण्याचा हिशोब नाही, असे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले. … Read more

अहमदनगर शहर भाजपा : अतिक्रमण करु पाहणाऱ्या डोमकावळ्यांना थारा नको !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर शहरात भाजपाने खासदार, केंद्रीय मंत्री, महापौर, उपमहापौर अशा सर्व पदावर काम केले आहे. मात्र शहराचा आमदार भाजपचा झालेला नाही, ही सल कायम अद्यापही मनात आहे. आता पक्ष आहे. सुस्थितीत वातवरणही अनुकूल आहे. असून भाजपात अतिक्रमण करु पाहणाऱ्या डोमकावळ्यांना थारा देवू नका, असे पोटतिडकीचे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी केले. … Read more

श्रीरामपूरातील १७ पैकी १० सरपंच भाजप व युतीचे

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे व सहकाऱ्यांनी चांगले नियोजन करत ग्रामपंचायत निवडणुकीत १७ ग्रामपंचायती पैकी १० सरपंच भाजप व युतीचे विजयी झाले. यामध्ये रामपूर व जाफराबाद बिनविरोध, शिरसगाव, कडित, नाऊर, कान्हेगाव, फत्याबाद संपूर्ण भाजपसह विखे गटाचे तर युतीचे भोकर, निमगाव खैरी, उंदीरगाव युतीमध्ये … Read more

अकोले तालुक्यातील ग्रामपंचायतींचे निकाल संमिश्र

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील २१ सार्वत्रिक ग्रामपंचायतचे निकाल संमिश्र लागले असून भाजपा राष्ट्रवादी (अजितदादा गट), शरद पवार गट- शिवसेना शिंदे गट यांनी विजयाचे दावे-प्रतिदावे केले आहे. अकोले तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीची निवडणूक लागलेली होती. यामध्ये ६ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने २१ ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरला मतदान होऊन काल सोमवारी सकाळी तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. निकालाच्यावेळी … Read more

राहुरीत भाजपचा वर्चस्वाचा दावा राष्ट्रवादी, स्थानिक विकास आघाड्यांनाही मिळाली संधी

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचे निवडणूक कौल हाती आली असून यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये सरपंचपदी वर्णी लागल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस व स्थानिक विकास आघाडी यांनादेखील काही ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की राहुरी तालुक्यामध्ये २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये … Read more

Ahmednagar Politics : ‘त्यांच्या’ कारखान्यांना ऊस देवू नका ! माजी आमदार स्पष्टच बोलले…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अशोक कारखाना हि तालुक्याची कामधेनू आहे. ती टिकली तरच तालुक्यातील शेतकरी, कामगार, व्यापारी टिकतील. तेंव्हा ज्यांनी समन्यायी पाणी वाटप कायद्याचे पाप करुन तालुक्याच्या पाण्यावर संक्रांत आणली तसेच निळवंडेचे पाणी आपल्या भागात पळविले, अशा वरच्या भागातील नेत्यांच्या कारखान्यांना ऊस देवू नका, असे आवाहन अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे … Read more

Ahmednagar Politics : राहाता तालुक्यात कोल्हेंची एन्ट्री, तीन ग्रामपंचायतीवर वर्चस्व

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : कोपरगाव मतदार संघातील २१ ग्रामपंचायतीचे मतदान रविवारी पार पडले. या २१ ग्रामपंचायतींचा निकाल काल सोमवारी (दि. ६) जाहीर झाले. गणेशनगर कारखान्यानंतर विवेक कोल्हे यांनी अपेक्षेप्रमाणे पुणतांबा, वाकडी, चितळी या तीन मतदार संघातील मोठ्या ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखले आहे. या निमित्ताने राहाता तालुक्यात कोल्हेंनी एन्ट्री केल्याचे आधोरेखीत झाले आहे. कोपरगाव तालुक्यातील १७ पैकी १२ … Read more

राहाता तालुक्यात मंत्री विखे गटाचे वर्चस्व ! पण ह्या गावांमध्ये कोल्हे गटाने मारली बाजी

९ ग्रामपंचायतीमध्ये विखे गटाचे सरपंच विजयी, तीन ठिकाणी चुरशीच्या निवडीत कोल्हे गटाची बाजी शिर्डी राहाता तालुक्याती १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नऊ ग्रामपंचायतीवर विजय मिळवत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांनी आपला विजयाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे तालुक्यात मंत्री विखे पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. राहाता तालुक्यात असणाऱ्या परंतु कोपरगाव विधानसभा कार्यक्षेत्रात येणाऱ्या … Read more

अहमदनगर : ग्रामपंचायतीचा शिपाई झाला सरपंच, दोन पिढ्या गावाला पाणी घातलं आता गावाने सरपंच पदावर बसवलं

राजकारणात काय होईल हे सांगता येणे मुश्किल आहे. परंतु बऱ्याचदा जनता जनार्दन असा काही चमत्कार करवते की अगदी होत्याचे नव्हते व नव्हत्याचे होते होऊन जाते. परंतु हा नियम काही खासदारकी,आमदारकी सारख्याच मोठ्या निवडणुकांना लागू आहे असे नव्हे. कारण याचा प्रयत्य आता ग्रामपंचायतच्या निवडणुकांत देखील आला आहे. अहमदनगर मधील असं एक गाव आहे जेथे एका ग्रामपंचायत … Read more

कर्डिले पिता-पुत्रांना दिलासा ! धमकवण्याचा ‘त्या’ फिर्यादीवर न्यायालयाचा ‘हा’ आदेश

Ahmednagar News

Ahmednagar News : धमकवण्याच्या एका प्रकरणात माजी मंत्री शिवाजी कर्डिले आणि त्यांचा मुलगा अक्षय याना दिलासा मिळाला आहे. प्रथम वर्ग न्यायालयाने या दोघांविरोधात खासगी फिर्याद दाखल करून तपास करण्याचा आदेश याआधी दिलेला होता. कर्डीले यांनी याविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज दाखल केला होता. यावर आता प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी प्रथम … Read more

पाथर्डीत भाजपचे वर्चस्व ! चौदा ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मिळाल्या फक्त इतक्या…

पाथर्डी तालुक्यातील चौदा ग्रामपंचायतींपैकी अकरा ग्रामपंचायती भाजपा, दोन राष्ट्रवादी तर एक उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या ताब्यात गेली आहे. सोमवारी तहसिल कार्यालयात मतमोजणी पार पडली. तहसिलदार शाम वाडकर, निवडणुक निर्णय अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते. विजयानंतर विविध गावांतील ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. तालुका ग्रामपंचायत निवडणुक २०२३ नवनिर्वाचित सरपंच व सदस्य असे … Read more

नगर तालुक्यात आमदार लंकेची एंट्री ते माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे वर्चस्व ! असे आहेत सर्व निकाल…

Grampanchayat Election Result : नगर तालुक्यातील ८ ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये निबोडी व चारदरी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली होती तर उर्वरीत ६ ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले. सोमवारी (दि.६) लागलेल्या निकालातून तालुक्यात माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. अरणगावमध्ये सत्ता परिवर्तन झाले असून आमदार निलेश लके यांच्या गटाची सत्ता अरणगावमध्ये आली आहे. … Read more

Grampanchayat Election Result : विखे पाटील म्हणाले ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेला विजय म्हणजे…

Grampanchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेला विजय म्हणजे महायुती सरकारच्या कामावर मतदारांनी केलेले शिक्कामोर्तब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचे मिळालेले हे प्रभावी यश आहे. सरकार आणि संघटना यांच्यातील समन्वयाने सुरू असलेल्या विकासात्मक कामाला मतदारांनी साथ दिली असल्याची प्रतिक्रिया महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील … Read more

Ahmednagar Politics : राधाकृष्ण विखेंना जोरदार झटका ! आधी कारखान्यात पाडले आता ग्रामपंचायतीत धोबीपछाड, कोल्हेंकडून एकापाठोपाठ एक धक्के

Ahmednagar News

Ahmednagar Politics : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उत्तरेतील राजकारण हे एक समीकरणच आहे. राजकारण, निवडणूक कोणत्याही असो त्यांचं वर्चस्व ठरलेलं. परंतु अलीकडील काही काळात, बदलत्या सत्ता समीकरणात त्यांना चांगलेच एकामागून एक धक्के बसत आहेत. विशेष म्हणजे भाजपचेच माजी आमदार असणाऱ्या कोल्हे घराण्याकडून हे धक्के बसत आहेत. आधी गणेश कारखान्यात विवेक कोल्हे यांनी थोरातांशी संगनमत … Read more