वाढीव वीज देऊन सरकारने सर्वसामान्यांचे खिसे कापले
अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-सर्वसामान्यांच्या नावावर खोटी वीजबिलं टाकून, त्यांची पठाणी वसुली सुरू आहे. वाढीव वीजबिलांवर जनतेला अंधारात लोटणाऱ्या राज्य सरकारची ही मिजासखोरी असल्याची घणाघाती टीका माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केली. कोल्हे यांनी पत्रकात म्हटले, की वाढीव वीज बिल हा सरकारचा विषय आहे, असं वक्तव्य राज्याचे ऊर्जामंर्त्यांनी केला … Read more