ग्रामपंचायत फिवर : ‘त्यांनाच’ दिले जातंय खास निमंत्रण
अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-मागील चार पाच महिन्यांपूर्वी कोरोनाच्या काळात गावागावातील रस्ते बाहेरच्यांसाठी बंद करण्यात आले होते. कोरोनाच्या धास्तीने नोकरी, व्यवसायानिमित्त मोठ्या शहरात असलेली मंडळी मूळ गावी परतण्यासाठी धडपड करीत होते मात्र त्यांना गावात प्रवेश दिला जात नव्हता. गावी आले तरी मोकळ्या जागेत,शाळेत काही दिवसांसाठी क्वारंटाईन केले जात होते. परंतु, आता ग्रामपंचायत निवडणुका … Read more