सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात: बाळासाहेब थोरात
अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- केंद्रातील कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे. त्यांना हरियाणाच्या सीमेवर अडवून त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला आहे. सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, कृषी कायद्यांचा एक विषय आहे, इतरही मागण्या आहेत, त्याचा केंद्र सरकारनं विचार करण्याची गरज आहे. तो जो काही कृषी कायदा केलेला … Read more