दर कोसळल्याच्या निषेधार्थ तहसिलदारांच्या दालनात साेयाबीन ओतणार
अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- केंद्र सरकारने हंगामाच्या तोंडावर १२ लाख टन जीएम सोया पेंड आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोयाबीनच्या दराची घसरण झाली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किसान सभेने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. याच पार्शवभूमीवर आज राज्यभर तहसील कार्यालयांवर किसान सभेच्या वतीने मोर्चे काढून व तहसील कार्यालयासमोर सोयाबीन ओतून केंद्र सरकारच्या … Read more


