अहमदनगर जिल्ह्यात ह्या कारणामुळे कांदा कोसळला?

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी कांद्याची आवक कमी असूनदेखील कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झालेली पहायला मिळाली. मागील तिन महिन्यांपूर्वी ४० रूपये प्रतिकिलो या दराने विकाला जाणारा कांदा आता तब्बल १९रूपये प्रतिकिलोवर आला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून उंच भरारी घेतलेला कांदा अत्यंत वेगाने कोसळत आहे. मात्र हा कोसळणारा दर शेतकऱ्यांच्या … Read more

आला… रे… आला फळांचा राजा आला ! भाव कोसेळल्याने मनसोक्त आंबे खा !!

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:-यंदा चांगले पर्जन्यमान असल्याने सर्वच फळांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. यात प्रामुख्याने आपण सर्वजन ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो तो सर्व फळांचा राजा समजला जाणारा आंबा नगरच्या बाजारात दाखल झाला आहे. चांगले उत्पादन झाले असल्याने मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होत असल्याने दर खूप कोसळल्याने यावेळी आंबा सर्वसामान्याच्या आवाक्यात असून … Read more

अहमदनगर मध्ये कांदा कोसळला ! प्रचंड घसरण झाल्याने झाले मिळाले ‘असे’ दर…

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- अहमदनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याची आवक वाढल्याने काही दिवसांपूर्वी वधारलेल्या कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झाली असून, कांदा २० ते २४ रूपये प्रतिकिलोवर आला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून उंच भरारी घेतलेला कांदा तेवढ्याच वेगाने आता कोसळत आहे.  मागील एक महिन्यापासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची … Read more

शेतमालाला भाव मिळेना… हतबल शेतकऱ्याने उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरविला

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बळीराजा अडचणीत सापडला होता. त्यानंतर आस्मानी संकटामुळे बळीराजाला हतबल करून सोडले, अनेक संकटाना मात देत असलेल्या बळीराजाला पुन्हा एकदा संकटाला सामोरे जावे लागत आहे. मात्र अशाच एका वैतागलेल्या शेतकऱ्याने चक्क असे काही केले कि यामुळे बळीराजा सध्या किती हतबल झालेला आहे याची कल्पना आपल्याला येईल. … Read more

अहमदनगर बाजारभाव : पालेभाज्यांचे दर घसरले!

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-एकीकडे देशभरात पेट्रोल, डिजेल, घरगुत्ती गॅस या दैनंदिन लागणाऱ्या इंधनासह खाद्यतेलाच्या किमती दिवसेंदिवस माठ्या प्रमाणात वाढत आहेत, मात्र दुसरीकडे शेतमालाच्या किमती सपाटून पडलेल्या आहेत. आज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या लिलावात मेथी, कोथिंबीरीच्या एका जुडीला अवघे ६ रूपये तर टोमॅटो १० रूपये किलो, तर कोबीला अवघा ५ रूपये … Read more

रूपयाला तीन जुड्या अशा मातीमोल भावात कोथिंबिरीची विक्री!

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-रूपयाला तीन जुड्या अशा मातीमोल भावात कोथिंबिरीची विक्री झाल्याने तालुक्यातील शेतकरी आपल्या डोळ्यांतील अश्रू लपवू शकले नाहीत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यावर बुधवारी एक रूपयाला तीन जुड्या या बाजारभावात कोथिंबिरीची विक्री झाली. मोठ्या कष्टाने तयार करून बाजारात आणलेल्या कोथिंबिरीला मिळालेला बाजारभाव पाहता शेतकऱ्याचा वाहतूक खर्च वसूल होणे मुश्किल … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कांद्याचा रिव्हर्स गिअर,वाचा आजचे दर…

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-लॉकडाऊन नंतर राज्यासह देशभरातील सर्वच कांदा मार्केटमध्ये कांद्याचे दर प्रचंड वेगाने वाढून ते ८ हजारांच्यावर गेले होते. त्यानंतर हेच दर ४ ते पाच हजारांवर स्थिरावले होते. परंतु सध्या कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गुरूवारी येथील नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीत एक नंबर कांद्याला अवघा २७०० … Read more

प्रेरणादायी ! इंजिनिअरिंगनंतर नोकरीऐवजी केली शेती; टिशू कल्चर फार्मिंग मधून पहिल्याच वर्षी केली एक कोटीची उलाढाल

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-आजची प्रेरणादायी कथा आहे यूपीच्या इटावा जिल्ह्यात राहणाऱ्या शिवम तिवारी यांची. टिश्यू कल्चर तंत्राच्या मदतीने शिवम 30 एकरांवर कुफरी फ्रायोम व्हरायटीचे बटाटे तयार करीत आहे. हा बटाटा चार इंच लांब आहे. याचा वापर मोठ्या प्रमाणात चिप्स बनवण्यासाठी केला जातो. गेल्या वर्षी त्यांची उलाढाल 1 कोटी रुपये झाली आहे. अलीकडेच त्यांनी … Read more

निंबळकला घरोघरी शिवाजी महाराजांचे शिल्प भेट देऊन जयंती साजरी

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-निंबळक (ता. नगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती घरोघरी शिवाजी महाराजांचे शिल्प भेट देऊन साजरी करण्यात आली. प्रारंभी गावातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दत्तू उर्फ राजू रोकडे यांनी स्व. भिमा गोविंद … Read more

मोठी बातमी ! शेतकर्‍यांना पीक विम्याच्या बाबतीत सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत कृषी मंत्रालयाला रिमोट सेन्सिंग डेटा संकलनासाठी ड्रोन वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. “नागरी उड्डयन मंत्रालय आणि नागरी उड्डयन महासंचालनालयाने कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाला रिमोटली ऑपर्टेड एअरक्राफ्ट सिस्टम (आरपीएएस) वापरण्यासाठी शुक्रवारी सशर्त सूट दिली आहे.” यामुळे पंतप्रधान फसल विमा योजना (पीएमएफबीवाय) अंतर्गत कृषी व शेतकरी कल्याण … Read more

काय आहे कम्युनिटी लिविंग? यावर काम करत या तिघांनी केलाय 40 कोटींचा व्यवसाय ; तुम्हीही करा

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-काही वर्षांपासून, ग्रामीण वातावरणाकडे लोकांचा कल वाढत आहे. लोक आपल्या जीवनशैलीत निसर्गाचा समावेश करीत आहेत, किचन फार्मिंगपासून ते अन्नात सेंद्रिय वस्तूंचा वापर आणि खेड्यांमध्ये जाणे इत्यादी. त्याच वेळी, कोरोना विषाणूमुळे, वर्क फ्रॉम होम कल्चर देखील वाढत आहे आणि बरेच लोकांनी वर्क फ्रॉम होम काळापासून शहराच्या गर्दीच्या जीवनापासून दूर राहिले आहेत. … Read more

पोलिसांचा वेग वाढणार; पोलिसांच्या ताफ्यात नव्या गाड्यांचा समावेश होणार

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलाला एक – दोन नव्हे तर चक्क वीस नव्या कोऱ्या गाड्या दिल्या जाणार आहे. दरम्यान जिल्हा पोलीस दलाला वेगवान करण्यासाठी डीपीसी फंडातून या 20 गाड्या देण्यात येणार आहे. या गाड्या एसपींकडे सुर्पूद करण्यात येणार आहे. दरम्यान यामध्ये … Read more

उन्हाळी हंगामासाठीच्या आवर्तनाच्या तारखा जाहीर कराव्यात

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-गोदावरी कालव्याच्या रब्बी हंगामातील शिल्लक पाण्यातून आवर्तन सोडावे आणि उन्हाळ हंगामातील आवर्तनाच्या तारखा जाहीर करण्यात. या मागणीचे कोपरगाव पाटबंधारे विभागाचे उप-कार्यकारी अभियंता यांना लाभधारक शेतकर्‍यांनी निवेदन देत मागणी केली आहे. गोदावरी डाव्या कालव्यातून रब्बी पिकांसाठी उन्हाळ्यात तीन आवर्तनाच्या प्रास्तावित साठ्यास धक्का न लावता 10 ते 15 फेब्रुवारी दरम्यान शेतकर्‍यांना पाणी … Read more

बळीराजाचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी रेल्वेची ‘ही’ मोठी घोषणा ; कोट्यावधी शेतकऱ्यांना होणार फायदा

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी किसान रेल्वे ट्रान्सपोर्टद्वारे देण्यात आलेल्या अनुदानामध्ये हळदीचादेखील समावेश करण्यात आला आहे. रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय ऑपरेशन ग्रीन-टॉप टू टोटल योजना चालविते. याअंतर्गत आधीच निश्चित केलेल्या फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर 50 टक्के अनुदान दिले जाते. जर सोप्या शब्दात सांगायचे तर शेतकर्‍यासह कोणतीही व्यक्ती सूचित फळ आणि … Read more

लाल कांद्याचा तुटवडा; दर ६० रुपयांवर

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-देशात कांदा निर्यातबंदी उठविली असली, तरीही निर्यात अपेक्षेएवढी होत नसल्याने निर्यातबंदी उठवल्याचा कोणताही परिणाम कांदा दरावर झालेला नाही. किरकोळ बाजारात आजही ५५ ते ६० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे. प्रतवारीला हलका असलेल्या लाल कांद्याची विक्री किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपये किलो दराने केली जात आहे. हळवी कांद्याचा … Read more

‘हे’ पीक घेणाऱ्या शेतकर्‍यांसाठी खुशखबर; सरकारने केले ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-यावर्षी मोहरीच्या पिकापासून शेतकऱ्यांना बम्पर कमाईची संधी मिळणार आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की सरकारने यावेळी मोहरीच्या दरात प्रति क्विंटल 225 रुपयांची वाढ केली आहे. या वाढीनंतर मोहरीचा एमएसपी प्रति क्विंटल 4650 रुपये करण्यात आला आहे. याशिवाय आता मोहरीचे उत्पादन वाढविण्यातही सरकार मदत करत आहे. मोहरीच्या पिकास ओरोबॅन्च परजीवी तणांपासून वाचवण्यासाठी … Read more

प्रेरणादायी! 23 वर्षीय मुलीने शेतीत केले ‘असे’ काही ; कमावतेय लाखो, स्वतः पंतप्रधानांनी केली स्तुती

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- उत्तर प्रदेशमधील झाशी येथे राहणारी गुरलीन चावला रातोरात स्टार बनली आहे. स्ट्रॉबेरी गर्ल म्हणून तिची एक नवीन ओळख झाली आहे. त्यांची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. लोक सर्च करीत आहेत, पोस्ट करत आहेत. यामागील कारण म्हणजे बुंदेलखंडच्या नापीक जमिनीवर स्ट्रॉबेरीची लागवड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात … Read more

आता शेतकऱ्यांना मोबाईल अ‍ॅपद्वारे खरे बियाणे ओळखता येणार ; लॉन्च झाले ‘हे’ अ‍ॅप

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण, ग्रामविकास, पंचायत राज आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ‘सीड ट्रेसिबिलिटी’ मोबाइल अ‍ॅप लॉन्च केले, जे वास्तविक बियाणे ओळखण्यास सक्षम असेल. केंद्रीय मंत्री म्हणाले की, मोबाईल अ‍ॅपद्वारे खऱ्या बियाण्यांची माहिती उपलब्ध होईल आणि शेतकरी फसवणूक टाळू शकतील. कार्यक्रमात मालमत्ता नियंत्रण व डीएनए … Read more