महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! राज्य शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता शेतमाल विक्री केल्यानंतर लगेचच…..

Agriculture News

Agriculture News : महाराष्ट्र हे एक कृषिप्रधान राज्य आहे. राज्यातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती व शेती आधारित उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी, त्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी, त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी शासनाकडून कायमच वेगवेगळे निर्णय घेतले जातात. खरंतर, बाजारात सर्वत्र अगदी कपड्याच्या दुकानात, भांड्याच्या दुकानात सर्वत्र वस्तूंच्या किमती दुकानदाराच्या माध्यमातून … Read more

मोदी सरकारने शेतकऱ्यांची चिंता वाढवली ! कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय, कांद्याचे बाजारभाव पडणार का?

Onion Rate Maharashtra

Onion Rate Maharashtra : फेब्रुवारी ते जून म्हणजेच जवळपास पाच महिन्यांचा कालावधी कांद्याला खूपच कवडीमोल दर मिळाला. त्यावेळी कांद्याला मात्र दोन ते तीन रुपये प्रति किलोचा भाव मिळत होता. शेतकऱ्यांना कांदा बाजारात घेऊन जाणे देखील परवडत नव्हते. यामुळे शेतकऱ्यांनी पिकात अक्षरशः शेळ्या-मेंढया चरण्यासाठी सोडल्या. मात्र आता गेल्या एका महिन्यापासून बाजारभावात थोडीशी वाढ झाली आहे. परंतु … Read more

Land Measuring : 10 एकरची मोजणी होईल तासाभरात! काय आहे नेमके रोव्हर तंत्रज्ञान? वाचा ए टू झेड माहिती

Land Measuring :- जमीन मोजणी म्हटले म्हणजे खूप किचकट असणारी प्रक्रिया आणि वेळखाऊ देखील आहे. जमीन मोजणीची गरज ही प्रामुख्याने जमिनीच्या बाबतीत हद्दीवरून बऱ्याचदा वाद उद्भवतात. त्यामुळे जमिनीची मोजणी आणली जाते. यामध्ये आपल्याला माहित आहे की जमिनीची प्रथम मोजणी केली जाते व जो काही संबंधित जमिनीचा किंवा आजूबाजूच्या जमिनीचा नकाशा असतो त्या नकाशाचा आधार घेऊन … Read more

PM Kisan Samriddhi Kendra : शेतकऱ्यांच्या मदतीला सरकार ! योग्य भावात बी-बियाणे अन् औजारे सर्व सुविधा एकाच छताखाली

PM Kisan Samriddhi Kendra

PM Kisan Samriddhi Kendra : शेतकऱ्यांना बियाणे, खते कीटकनाशके तसेच कृषी औजारांसह सर्व सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात, यासाठी केंद्र सरकारने कृषी समृद्धी केंद्र सुरू केली आहेत जिल्ह्यातील १ हजार ८५० केंद्रांच्या माध्यमातून ही सेवा देण्यात येत आहे. सर्व केंद्रांच्या माध्यमातून सेवा सुरळीत देण्यात येत आहे. खरीप, रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पेरणीच्या काळात कृषी निविष्ठांसाठी वेगवेगळ्या केंद्रांमध्ये … Read more

Insect Management : सोयाबीन पिकावर होत आहे ‘या’ अळीचा प्रादुर्भाव, वाचा या अळीचे स्वरूप आणि नियंत्रणाचे उपाय

insect management

Insect Management :- खरीप हंगामामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येत असलेले पीक म्हणजे सोयाबीन हे होय. सोयाबीन उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचे व्यवस्थापन गरजेचे असते. परंतु यामध्ये कीड व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे. सोयाबीन पिकावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो व गेल्या एक ते दोन वर्षापासून शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे … Read more

Farming Business Idea : बाजारात 10 हजार रुपये प्रतिक्विंटल विकले जाते हे पीक, वाचा लागवडीपासून महत्त्वाची माहिती

gulkhaira farming

Farming Business Idea : शेती करत असताना वेगवेगळ्या पिकांची लागवड आणि त्याला आधुनिकतेची जोड दिली तर शेती नक्कीच फायद्याची होते. बाजारपेठेचा अभ्यास करून म्हणजेच ज्याला मागणी आहे त्याच पिकांची लागवड योग्य कालावधीत केल्याने खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होतो. आता शेतीमध्ये भाजीपाला लागवड तसेच फळबागा लागवड यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा ट्रेंड असल्याचे दिसून येत असून त्यासोबतच … Read more

Agricultural News : शासनाने दुष्काळी जाहीर करून आर्थिक भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

Agricultural News

Agricultural News : पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, ढवळेवाडी, कोपरे, साकेगाव, सुसरे, पागोरी पिंपळगाव, पाडळी आजतागायत मोठा पाऊस झालेला नाही. तालुक्यातील भागातील नद्या, नाले व विहिरी कोरड्याठाक आहेत. तालुक्यात जून अखेरीस झालेल्या अल्प पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. हजारो रुपये खर्च करून बी-बियाणे, खते विकत घेतली. पिकेही चांगली बहरली, त्यावर पुन्हा किटकनाशके फवारणी केली, अतिशय कष्टाने … Read more

Maharashtra Cotton Market : कापसाच्या भावात मोठी वाढ ! ‘ह्या’ मार्केटमध्ये मिळाला सर्वोच्च दर

Cotton Market Price

Cotton Market Price : राज्यातील शेतकऱ्यांसाठी कापूस बाजारातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. खरंतर कापसाला पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. या पांढऱ्या सोन्याची लागवड देशभरात केली जाते. पण जेव्हा लागवडीच्या क्षेत्राचा विचार येतो तेव्हा महाराष्ट्राचे नाव आधी घ्यावे लागते. कारण की, आपल्या राज्यात कापूस लागवडीखालील क्षेत्र इतर राज्यांपेक्षा अधिक आहे. मात्र उत्पादनाच्या बाबतीत गुजरात … Read more

PM kisan 15th instalment : कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 15 व्या हप्त्याचे पैसे

PM kisan 15th instalment

PM kisan 15th instalment : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. मोठ्या प्रमाणावर लोक शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. शेती करताना शेतकऱ्यांना दरवर्षी अवकाळी पाऊस, पूर यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेता सरकारने पीएम किसान योजना सुरु केली आहे. या योजनेचा करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. नुकताच या योजनेचा … Read more

तलाठी कार्यालयात जाण्याची झंझट संपली! या पद्धतीने करा मोबाईलवर वारसनोंद

vaaras nond

ग्रामीण भागामध्ये जर कुठल्याही प्रकारचे शासकीय काम करायचे असेल तर नागरिकांचा सरळ संबंध हा ग्रामपंचायत कार्यालय आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे तलाठी कार्यालय यांच्याशी येत असतो. यामध्ये तलाठी कार्यालयात  जमिनीच्या सातबारा पासून फेरफार नोंदी तसेच वारसांच्या नोंदी इत्यादी महत्त्वाची कामे पार पाडली जातात. परंतु ही कामे करण्याची प्रक्रिया बघितली तर ती खूपच वेळ खाऊ आणि किचकट … Read more

नगर जिल्ह्यातील गीते बंधूंची कमाल! 3 भावांनी केली आहे 25 एकरमध्ये टोमॅटो लागवड, 2 कोटी उत्पन्न मिळण्याची आहे अपेक्षा

tomato farming

यावर्षी टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाचे शेतकरी कर्जाच्या जोखडातून मुक्त तर झालेच परंतु बरेच शेतकरी करोडपती देखील झाले. यातील बरेच शेतकरी जर आपण पाहिले तर त्यांनी टोमॅटो लागवडीमध्ये सातत्य हे कायम ठेवल्याचे दिसून येते. म्हणजेच टोमॅटोला काही जरी भाव मिळाला किंवा रस्त्यावर फेकून द्यायची जरी वेळ आली तरी सुद्धा बरेच शेतकरी टोमॅटो … Read more

Pomegranate : डाळिंबाची पहिली निर्यात खेप अमेरिकेला हवाई मार्गाने रवाना

Pomegranate

Pomegranate : फळांच्या निर्यात संधीना चालना देण्याच्या उद्देशाने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने ( अपेडा) प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या चाचणी अंतर्गत ताज्या डाळिंबाची पहिली निर्यात खेप अमेरिकेला हवाई मार्गाने रवाना केली आहे. डाळिंबाच्या आयातदारांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. डाळिंबाची निर्यातीची ही पहिली खेप, अपेडाने, भारताची राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संघटना (एनपीपीओ), अमेरिकेची प्राणी … Read more

Agricultural News : पाऊस नसल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा

Agricultural News

Agricultural News : यावर्षी पावसाळयाचे दोन महिने संपले तरी दमदार पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत, अल्प पावसावर शेतकऱ्यांनी उधार उसणवारी करून पेरणी व लागवड केली; परंतू पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत, त्यामुळे शासनाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी राष्ट्रीय शेतकरी युनियनचे जिल्हाध्यक्ष शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली … Read more

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! राज्यातील ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला हंगामातील सर्वोच्च भाव, जाणून घ्या काय भाव मिळाला?

Onion Market Price

Onion Market Price : गेल्या काही दशकापासून राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा तसेच सुलतानी संकटाचा मोठा फटका बसत आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे कायमच आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. विशेषता, कांद्याच्या बाबतीत शासनाचे उदासीन धोरण अधिक घातक ठरत आहे. कांदा निर्यातीसाठी केंद्र शासनाने कोणतेच धोरण ठरवलेले नसल्याने याचा सर्वात जास्त फटका … Read more

Soybean Crop : सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत का? ही आहेत कारणे आणि उपाययोजना

soybean crop

Soybean Crop :- राज्यातील बहुतांशी भागांमध्ये सोयाबीनचे लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. जर आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर हा कालावधी सोयाबीन पीक वाढीसाठी महत्त्वाचा असून  याच कालावधीमध्ये बऱ्याचदा सोयाबीनचे पीक पिवळे पडल्याचे बऱ्याच ठिकाणी दिसून येते. अशाप्रकारे सोयाबीन पिवळे पडण्याने उत्पादनामध्ये घट येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे यामागील कारणे ओळखून योग्य त्या उपाययोजना तात्काळ करणे … Read more

Cotton Market Rate : कापसाच्या दरात क्विंटलमागे 300 ते 500 रुपयांनी वाढ! येणाऱ्या कालावधीत काय राहील कापूस भावाची स्थिती?

cotton crop

Cotton Market Rate : मागच्या हंगामामध्ये कापसाने बाजार भावाच्या बाबतीत शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर निराशा केली. दहा हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळावा इतकी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस न विकता बाजार भाव वाढेल या अपेक्षेने घरात साठवून ठेवला. परंतु कापसाने 8000 च्या पुढे टप्पा ओलांडला नाही. यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये कापसाचे नवीन लागवड झाली असून … Read more

माहिती कामाची ! विहिरीवरील मोटार जळते फक्त या पाच कारणांमुळे ! टाळा या गोष्टी नाही जळणार मोटर

electric pump

विहिरीवरील विद्युत पंप बऱ्याचदा जेव्हा शेतामध्ये पिकांना पाणी द्यायची वेळ असते तेव्हाच नेमका जळतो. त्यामुळे पिकांना वेळेत पाणी मिळणे अशक्य होते व त्याचा फटका पिकांना बसतो व उत्पादनादेखील बसण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे विद्युत पंप म्हणजे शेतातील मोटार जळण्याची कारणे कोणती आहेत हे देखील आपल्याला माहिती असणे गरजेचे असते. कारण जर आपल्याला एखादी गोष्ट घडण्यांमधील … Read more

Success Story : या फुलाच्या लागवडीतून शेतकरी महिन्याला कमावतो लाख ते सव्वा लाख, अशापद्धतीने केले नियोजन

rose farming

Success Story ; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आता नैसर्गिक आपत्तीला तोंड देत असताना आणि हवामान बदलाला अनुसरून शेती पद्धतीत आणि पीक लागवडीमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर बदल केले आहेत. तसेच अशा पद्धतीचे पिक बदल करताना मागणीच्या दृष्टिकोनातून देखील शेतकरी विचार करत असल्याचे सध्या दिसून येते व त्याच पद्धतीने पिकांची निवड देखील लागवडीकरिता करण्यात येते. गेल्या काही वर्षांचा … Read more