Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार अशा महिला असतात चारित्र्यहीन, जाणून घ्या सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मनुष्याच्या जीवनाबद्दल अनेक धोरणे सांगितली आहेत. तसेच अनेक धोरणांचा आजही मानवाला त्यांच्या जीवनात उपयोग होत आहे. तसेच महिलांबद्दल अनेक गोष्टी आचार्य चाणक्य यांनी नमूद केल्या आहेत.

काही महिलांचे गुण त्यांच्या वागणूक आणि चेहरा पाहून कळतात तर अनेकांचे त्यांच्या स्वभावरून कळून येतात असे चाणक्यांनी सांगितले आहे. अनेक पुरुषांना काही महिला भाग्यवान ठरतात तर काही अशुभ ठरतात.

चारित्र्यहीन महिला एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत संबंध ठेवतात तर त्या असे कृत्य करण्यास लाजत नाहीत. अशा महिला अनेक पुरुषांना त्यांच्या प्रेमात अडकवतात. तसेच त्यांच्या गरजेनुसार त्या पुरुषांना बदलत असतात.

त्यामुळे लग्न करत असताना पुरुषांनी नेहमी महिलांबद्दल अनेक गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. अन्यथा लग्नानंतर त्यांच्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी चाणक्याच्या म्हणण्यासार अशुभ ठरू शकतात. त्यामुळे लग्न करताना चाणक्यांच्या अनेक गोष्टी लक्षात घ्या.

1. ज्या स्त्रियांच्या पायाच्या पाठीमागचा भाग लठ्ठ असतो त्या अनेकदा पुरुषांसाठी अशुभ मानल्या जातात. तसेच ज्या स्त्रियांच्या पायाचा मागचा भाग खूप पातळ असतो अशा स्त्रियांना आयुष्यात खूप अडचणी येत असतात.

2. ज्या स्त्रियांच्या पायाचा अंगठा इतर बोटांशी स्पर्श करत नाही अशा महिला सतत रूप बदलत असतात. अशा महिला जास्त चिडखोर असतात. तसेच अशा महिलांवर कधीही विश्वास ठेऊ नये.

3. चाणक्य नीतीनुसार ज्या स्त्रीचे कपाळ किंवा पुढचा भाग लांब असतो, अशा महिलांना त्यांच्या भावजयांसाठी अशुभ मानले जाते. त्यामुळे अशा महिला नेहमी पुरुषांसाठी अशुभ असतात.

4. ज्या स्त्रीचे पोट लांब असते, अशा स्त्रिया सासरच्या लोकांसाठी अशुभ मानल्या जातात आणि ज्या स्त्रीच्या कंबरेचा खालचा भाग जड असतो, ती तिच्या पतीसाठी अशुभ मानली जाते.

5. ज्या स्त्रियांचे पोट घड्याळासारखे असते अशा महिला आपले संपूर्ण आयुष्य गरिबी आणि गरिबीत घालवतात. तसेच ज्या स्त्रियांचे पोट खूप लांब असते अशा महिला देखील अशुभ असतात.