ESIC Bharti 2023 : ESIC महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु, ताबडतोब करा अर्ज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ESIC Bharti 2023 : कर्मचारी राज्य बीमा निगम अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही आपले अर्ज येथे सादर करू शकता. या भरती अंतर्गत विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. येथे उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.

कर्मचारी राज्य बीमा निगम अंतर्गत “ECG तंत्रज्ञ, कनिष्ठ रेडिओग्राफर, कनिष्ठ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यकीय रेकॉर्ड असिस्टंट, ओटी असिस्टंट, फार्मासिस्ट (ॲलोपॅथीक) आणि रेडिओग्राफर” पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे. भरती संबंधित आणखी माहिती जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत ECG तंत्रज्ञ, कनिष्ठ रेडिओग्राफर, कनिष्ठ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वैद्यकीय रेकॉर्ड असिस्टंट, ओटी असिस्टंट, फार्मासिस्ट (ॲलोपॅथीक) आणि रेडिओग्राफर पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

येथे एकूण 37 रिक्त जागांवर भरती होत असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेळी असेल, तरी भरती सूचना वाचून अर्ज सादर करावेत.

नोकरी ठिकाण

ही भरती महाराष्ट्रात होत आहे.

अर्ज पद्धती

येथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.esic.nic.in या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
-इच्छुक आणि पात्र उमेदवार https://ibpsonline.ibps.in/esicjan23/ या वेबसाईटद्वारे आपले अर्ज सादर करू शकतात.
-अर्ज पूर्ण भरलेला असावा, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
-येथे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे.
-उमेदवारांनी अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे देखील आवश्यक आहे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.