UPSC Interview Questions : भारतामध्ये कोरोनामुळे आजपर्यंत किती लोकांचा मृत्यू झाला आहे?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC Interview Questions : जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण या बातमीमध्ये आम्ही तुमच्यासाठी महत्वाची प्रश्न घेऊन आलो आहे त्याची उत्तरे तुम्ही जाणून घ्या.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : हवा महाल कोठे आहे?
उत्तर : जयपूर याठिकाणी हवा महाल आहे.

प्रश्न : कोणत्या पक्षाला पक्षांचा राजा म्हणतात?
उत्तर : गरुड या पक्षाला पक्षांचा राजा म्हणतात

प्रश्न : भारतातील कोणत्या मंदिरात लोक सर्वाधिक जातात?
उत्तर : तिरुपती मंदिर

प्रश्न : कोणत्या शहराला अवकाशाचे शहर म्हणतात?
उत्तर : बेंगलोर या शहराला अवकाशाचे शहर असे म्हणतात.

प्रश्न : चंद्रावर इंटरनेट पुरवणारी पहिली कंपनी कोणती आहे?
उत्तर : वोडाफोन ही चंद्रावर इंटरनेट पुरवणारी पहिली कंपनी आहे.

प्रश्न : भारतामध्ये कोरोनामुळे आजपर्यंत किती लोकांचा मृत्यू झाला आहे?
उत्तर : ५ लाख २५ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.