UPSC Interview Questions : माणसाच्या मेंदूचे वजन किती असते?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC Interview Questions : जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण आज आम्ही तुमच्यासाठी काही महत्वाची प्रश्न घेऊन आलो आहे.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे?
उत्तर : गडचिरोली

प्रश्न : महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने धावणारी रेल्वे कोणती आहे?
उत्तर : इंद्रायणी एक्सप्रेस

प्रश्न : महाराष्ट्रातील व भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या ?
उत्तर : आनंदीबाई जोशी

प्रश्न : कोणत्या देशात तंबाखूवर पूर्णपणे बंदी आहे?
उत्तर : भूतान देश

प्रश्न : माणसाच्या मेंदूचे वजन किती असते?
उत्तर : १. ४ किलो

प्रश्न : ‘गरिबी हटवा’ हा नारा कोणी दिला होता?
उत्तर : इंदिरा गांधी