UPSC Interview Questions : भारत आणि पाकिस्तान दरम्यान चालणारी रेल्वे कोणती आहे?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना असे प्रश्न दिसतात जे सहसा सोप्पे असतात, मात्र विद्यार्थ्यांचा अपुरा अभ्यास असल्याने या प्रश्नांची उत्तरे देणे त्यांना कठीण होऊन जाते.

दरम्यान, मुख्य स्पर्धा परीक्षा पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : सम्राट अशोक यांनी कोणता धर्म स्वीकारला होता?
उत्तर : बौद्ध धर्म

प्रश्न : महाभारतामध्ये पांडवांची संख्या किती होती?
उत्तर : ५

प्रश्न : भारताचे राष्ट्रगीत म्हणण्यासाठी किती वेळ लागतो?
उत्तर : ५३ सेकंड

प्रश्न : जगातील सर्वात उंच पुतळा कोणाचा आहे?
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल

प्रश्न : भारत आणि पाकिस्तान दरम्यान चालणारी रेल्वे कोणती आहे?
उत्तर : समझोता एक्सप्रेस

प्रश्न : भारतातील कोणत्या मंदिरात केस दान करतात?
उत्तर : तिरुपती बालाजी