Interesting Gk question : ‘वंदे मातरम’ या पवित्र शब्दाचा अर्थ काय आहे?
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे.
Interesting Gk question : चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल.
मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.
हे प्रश्न एकतर सामान्य ज्ञानाशी संबंधित असतात किंवा तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी घेण्यासाठी असतात. अशा प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना माहित असणे आवश्यक आहे.
जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.
प्रश्न : भारतातील कोणत्या राज्यातील लोक सर्वात जास्त भात खातात?
उत्तर : प. बंगाल राज्यातील लोक सर्वात जास्त भात खातात.
प्रश्न : आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे?
उत्तर : बाबा आमटे यांनी आनंदवन या संस्थेची स्थापना केलेली आहे.
प्रश्न : मानवी शरीरातील ब्लड बँक कोणत्या भागाला म्हणतात?
उत्तर : प्लिहा
प्रश्न : जांभूळ हे फळ कोणत्या रोगासाठी गुणकारी आहे?
उत्तर : मधुमेह या रोगासाठी जांभूळ हे फळ गुणकारी आहे.
प्रश्न : कोलकत्ता रेल्वेस्थानक कोणत्या विभागाचे मुख्यालय आहे?
उत्तर : पूर्व विभागाचे मुख्यालय आहे.
प्रश्न : कोणत्या व्यक्तीला थोर बंगाली कार्येकर्ते म्हणून ओळखले जाते?
उत्तर : सुभाष चंद्र बोस
प्रश्न : ‘वंदे मातरम’ या पवित्र शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर : आई तुला नमन असा वंदे मातरम’ या पवित्र शब्दाचा अर्थ होतो.