UPSC Interview Questions : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPSC Interview Questions : तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : भारतातील सर्वात जुनी भाषा कोणती आहे?
उत्तर : संस्कृत

प्रश्न : जगातील सर्वात मोठा पुतळा कोणत्या देशात आहे?
उत्तर : भारत

प्रश्न : महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो?
उत्तर : आंबोली

प्रश्न : अमेरिकेची राजधानी कोणती आहे?
उत्तर : वॊशिंग्टन

प्रश्न : छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते?
उत्तर : संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास, राजमाता मासाहेब जिजाऊ

प्रश्न : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या?
उत्तर : प्रतिभाताई पाटील