Lakshmi Narayan Rajyog : येत्या काही दिवसांत मेष राशीत तयार होत आहे लक्ष्मी नारायण राजयोग, ‘या’ राशींचे खुलेल भाग्य…

Lakshmi Narayan Rajyog

Lakshmi Narayan Rajyog : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळाने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ग्रहांच्या या संक्रमणामुळे कधी-कधी एका राशीत दोन ग्रह एकत्र येऊन राजयोग तयार होतो. असाच एक योगायोग मे महिन्यात मेष राशीत तयार होणार आहे. सुख, संपत्ती आणि वैभवाचा कारक शुक्र मीन राशीतून बाहेर पडून 24 एप्रिल रोजी मेष राशीत … Read more

मराठा महासंघाचा शिर्डी लोकसभा मतदार संघातील सदाशिव लोखंडे यांना पाठिंबा !

Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार सदाशीव लोखंडे यांना मराठा महासंघाने पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मराठा समाजासाठी केलेल्या भरीव कामाबद्दल आज (रविवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथे भेटून हा पाठिंबा दिल्या असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचीटणीस संभाजी दहातोंडे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कालव्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

Ahmadnagar breaking

Ahmednagar News : पैठण उजव्या कालव्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला. अण्णा लक्ष्मण गायकवाड (वय २२), रा. हातगाव, ता. शेवगाव, असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत बोधेगाव पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब गर्जे यांनी कालव्यातून काढलेला मृतदेह शेवगावला उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. त्या नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देऊन मृतदेहाचा अंत्यविधी करण्यात आला आहे. गरीब कुटुंबातील … Read more

Gajlaxmi Rajyog 2024 : 1 मे पर्यंत 3 राशींसाठी गोल्डन टाईम; अपार यश आणि संपत्ती मिळण्याची शक्यता!

Gajlaxmi Rajyog 2024

Gajlaxmi Rajyog 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार यावेळी हनुमान जयंतीला एक अतिशय शुभ राजयोग तयार होणार आहे. हा राजयोग तब्ब्ल 12 वर्षांनंतर घडत आहेत. या काळात शुक्र आणि देवांचा गुरू बृहस्पति यांच्या संयोगामुळे मेष राशीत हा राजयोग तयार होत आहे. 24 एप्रिल रोजी शुक्र मेष राशीत प्रवेश करेल जिथे आधीपासून गुरु उपस्थित आहे, अशा स्थितीत मेष … Read more

सुशासन आणि विकासाचे पर्व म्हणजे मोदी सरकारची १० वर्षे : खा. डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दशकापुर्तीच्या कालखंडाचा उल्लेख करताना महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, सुशासन आणि विकासाचे पर्व म्हणजे मोदी सरकारची १० वर्षे होय. या काळात अनेक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्याने देशातील सर्वसामान्य माणसापर्यंत विकास पोहचविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यामुळे पं. मोदी यांची … Read more

वाशीममध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद

Maharashtra News

Maharashtra News : नागपूरसह विदर्भात काही ठिकाणी २० एप्रिलला रात्री दहा वाजता तुरळक पाऊस झाला. प्रादेशिक हवामान विभागातर्फे चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ व वाशीममध्ये २१ एप्रिलला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला होता. असे असताना विदर्भात बुलडाणा व गोंदियावगळता इतर सर्वच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान हे ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. रविवारी वाशीममध्ये सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद … Read more

Personality Test : पायांच्या बोटांवरून ओळखा व्यक्तीचा स्वभाव; वाचा, रचना व तथ्य

Personality Test

Personality Test : प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो. कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती गोळा करायची असेल तर प्रथम आपण त्या व्यक्तीच्या स्वभावाकडे लक्ष देतो. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आपण तो ज्याप्रकारे वागतो, बोलतो यावरून समजून घेतो. पण तुम्हाला माहिती आहे आपण व्यक्तीचा स्वभाव त्याचा अवयवांवरून देखील जाणून घेऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचे डोळे, नाक, ओठ, तोंड, त्याच्याबद्दल … Read more

वाढत्या तापमानाचा दूध व्यवसायाला फटका !

Ahmednagar News

Ahmednagar News : वाढत्या तापमानामुळे दूध व्यवसाय सध्या अडचणीत सापडला आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम शिवारातील हिरव्या चाऱ्यावरही झाला आहे. पाणी पातळीत घट झाल्याने दुभती जनावरे जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. तालुक्यातील अनेक भागात विहिरीसह कुपनलिकांनी तळ गाठल्याने हिरवा चारा दुर्मिळ झाला आहे. चाराटंचाईचा दुग्धव्यवसायावर परिणाम झाला आहे. संकरित गायीचे दूध सहज उपलब्ध होत असले, तरी … Read more

मराठवाड्यात अवकाळीचे थैमान..! १ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Maharashtra News

Maharashtra News : मराठवाड्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरूच असून शनिवारी सोसाट्याच्या वाऱ्यासोबत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका ११४ गावांतील ३ हजार २२३ शेतकऱ्यांना बसला असून विभागातील १ हजार हेक्टरवरील जिरायती, बागायती आणि फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वीज पडून ४ व्यक्तींचा मृत्यू झाला असून १२१ जनावरे दगावली आहेत. सर्वाधिक फटका बीड, लातूर जिल्ह्यांना बसला आहे. … Read more

श्रीगोंदा तालुक्यात उन्हाचा तडाखा वाढला

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा शहरासह तालुक्यात उन्हाच्या तडाख्यामुळे जिवाची लाही लाही होत आहे. उन्हाचा पारा ४० पार गेला असून, उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजे दरम्यान उन्हाचा चटका इतका असतो की, नागरिक घराबाहेर किंवा कामाच्या ठिकाणाहून बाहेर पडायचे टाळत आहेत. त्यातच तालुक्यात पाणी टंचाईच्या झळाही यंदा वाढीव तापमानाने बसू लागल्या … Read more

तहान भागविणारे हातपंप ठरु लागले ‘बुजगावणे’

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळीसह परिसरातील ग्रामस्थांची तहान भागविणारे हातपंप देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने आज रोजी इतिहासजमा होण्याची भीती निर्माण झाली आहे. कुपनलिकांचा वाढता वापर, सहज विकतचे उपलब्ध होणारे पाणी आणि पाणीपुरवठा योजनांचा विस्तार, यामुळे हातपंपांचे अस्तित्वच धोक्यात सापडले आहे. प्रशासनाने याची दखल घेत गावोगावी सर्वेक्षण करून नादुरुस्त हातपंपाची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर … Read more

मामाचा गाव ही संकल्पना होतेयं कालबाह्य

Marathi News

Marathi News : काळाच्या ओघात मामाचा गाव हरवला असून, ‘झुक झुक झुक झुक आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत काढी’ हे बालगीतही आता इतिहासजमा झाले आहे. पूर्वी शाळेला सुट्टया लागताच मुलांना मामाच्या गावाला अर्थात आजोळी जायची ओढ लागत असे; परंतु बदलत्या काळात काटकसरीला प्रतिष्ठा प्राप्त झाल्याने मामाची गावे परकी झाली आहेत. उन्हाळ्यात घरात बसून अथवा मैदानात खेळले … Read more

नळ योजनेच्या ढिसाळ कारभारामुळे घशाला कोरड

Maharashtra News

Maharashtra News : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असताना पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. शेवगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागत आहे. शेवगाव, पाथर्डीसह ४७ गावांना प्रादेशिक नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे; परंतु या योजनेच्या ढिसाळ कारभारामुळे शेवगाव शहरासह ग्रामीण भागात वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. मंगरुळ बु., मंगरुळ … Read more

पाणीटंचाईचे संकट… चितळी परिसरात भूजल पातळी खालावली !

Maharashtra News

Maharashtra News : सत्ततच्या अल्प पर्जन्यमानामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. पिण्याच्या पाण्याचा व पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न जटील झाला आहे. पाणी संकटावर मात करण्यासाठी व पाण्याचे स्रोत उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग चालू आहे. यासाठी बोअरची संख्या वाढत आहे; मात्र काही वर्षांपूर्वी अवघ्या १०० ते १५० फुटांवर लागणारे पाणी आता ३०० ते ४०० फुटांवरदेखील लागत नसल्याने, … Read more

उष्माघातापासून करा स्वतःचा बचाव

Ahmednagar News

Ahmednagar News : उन्हाळा सुरू झाला असून उन्हाचा कडाका दिवसागणिक वाढत आहे. अनेक ठिकाणी उष्माघातामुळे अनेक जण आजारी पडू लागले आहेत. सकाळची सूर्यकिरणेही प्रखर असल्याने लोकांचे घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. यामुळे तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्माघात टाळण्यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे. उन्हाळ्यात तीव्र उन्हामुळे डीहायड्रेशनचा धोका वाढतो. यामुळे या ऋतूत विशेष काळजी घ्यावी लागते. मग … Read more

MP Sujay Vikhe : महाविकास आघाडीचे कुणी आले तरी विजय सुजय विखेंचाच होईल, कारण…

महाराष्ट्र मजबूत झाला तरच देश मजबूत होईल, मोदींच्या विकासाचे यान चंद्रावर पोहचले आहे. मात्र राहूल गांधीचे यान अद्यापही लॉंच होऊ शकले नाही. महाविकास आघाडीचे कुणी आले तरी विजय सुजय विखेंचाच होईल, कारण आता जनतेचा विश्वास फक्त मोदी गॅरेंटीवर असल्याचे प्रदिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या सभेत ते … Read more

महायुतीच्या कार्यकर्त्यांचा चांगूलपणा सभेनंतर केले पटांगणाची साफ सफाई

महायुतीने लोकसभेचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित केलेल्या सभेनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सभा पटांगणाची साफ सफाई करून एक आगळा वेगळा आदर्श लोकांसमोर ठेवला. यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांचे लोकांकडून कौतूक केले जात आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शात सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला उमेदवारी अर्ज दाखल … Read more

टोमॅटोवर लाल कोळीचा प्रादुर्भाव, पिकाचे नुकसान, कवडीमोल भावाने शेतकरी संकटात

tomato

संकटे शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाहीत. अस्मानी सुलतानी संकटे पाचवीलाच पुजलेली. वाढती उष्णता शेतकऱ्यांच्या मालासाठी अपायकारक ठरत आहे. उष्णतेमुळे शेतातील टोमॅटो पिकावर लाल कोळीचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला असल्यामुळे टोमॅटोचे पीक वाया जाण्याची भीती आहे. त्यात टोमॅटोला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली. परंतु जसजसा उन्हाचा पारा वाढला तसतसा … Read more