Ahilyanagar Politics : निवडणुकीच्या तोंडावर दक्षिणेत पक्ष बदलून लढणारे निलेश लंके पाचवे उमेदवार ! यात किती यशस्वी झाले? ‘असा’ आहे दक्षिणेचा इतिहास..

Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : लोकसभेसाठी अहमदनगर अर्थात दक्षिणेची जागा भाजपकडून खा. सुजय विखे हे लढणार हे निश्चित झाले होते. परंतु त्यांच्या विरोधात कोण असेल, निलेश लंके असतील की आणखी कोणी असेल अशा चर्चा होत्या. पण आता निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन लोकसभेसाठी उडी घेतली आहे. त्यासाठी त्यांना आता राष्ट्रवादीमधून पक्ष बदलून शरद पवार गटात … Read more

Xiaomi : टेस्लाला टक्कर देण्यासाठी Xiaomi तयार, लाँच केली पहिली इलेक्ट्रिक कार, बघा किंमत

Xiaomi

Xiaomi : सध्या इलेक्ट्रिक मार्केटमध्ये एकापेक्षा एक वाहने आपली जागा मजबूत करताना दिसत आहेत, अशातच इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये चिनी कंपनी Xiaomi ने नुकतीच आपली पहिली SU7 इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. कंपनीची ही कार थेट टेस्ला आणि BYD या दिग्गजांशी स्पर्धा करताना दिसेल. कंपनीने SU7 इलेक्ट्रिक कार 215,900 युआन(24.90 लाख रुपये) मध्ये सादर केली आहे. कंपनीने … Read more

Health Tips: तुम्ही देखील प्लास्टिकच्या बाटली मधून पाणी पिता का? तर पाणी पिण्याअगोदर हे वाचाच, होईल फायदा!

plastic water bottel

Health Tips:- जेव्हा आपण प्रवासाला निघतो तेव्हा आपल्याला पाण्याची तहान लागते तेव्हा आपण सर्रासपणे एखाद्या दुकानावर थांबतो आणि मिनरल्स वॉटरची बॉटल विकत घेऊन त्यातील पाणी पिऊन आपली तहान भागवतो. अशाप्रकारे बाहेर मिनरल्स वॉटरची बॉटल विकत घेऊन पाणी पिण्याचे प्रमाण हे उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढल्याचे आपल्याला दिसून येते. तसेच बऱ्याचदा आपण जेव्हा बाहेर पाण्याची बाटली … Read more

बाबो..! iPhone 15 Pro वर थेट 9901 रुपयांची बंपर सूट, येथे सुरु ऑफर…

iPhone 15

iPhone 15 : मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अनेक मोबाईल कंपन्या फोनच्या किंमती कमी करताना दिसत आहेत, अशातच Apple कपंनी देखील आपल्या काही उपकरणांवर सूट देताना दिसत आहे. सध्या कपंनी आपल्या iPhone 15 Pro वर बंपर डिस्काउंट ऑफर करत आहे, ही ऑफर कुठे सुरु आहे आणि ऑफरमध्ये तुम्हाला हा फोन किती डिस्काउंटमध्ये मिळेल जाणून घेऊया… ॲपलने गेल्या … Read more

Multibagger Stocks : ‘या’ कपंनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल; आठ महिन्यात संपत्तीत दुप्पट वाढ…

Multibagger Stocks

Multibagger Stocks : आज आपण अशा एका शेअरबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने गेल्या 8 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा दिला आहे. जर तुम्ही या शेअरमध्ये 8 महिन्यांपूर्वी गुंतवणूक केली असती तर तुम्हाला आतापर्यंत दुप्पट परतावा मिळाला असता. आम्ही ज्या शेअरबद्दल बोलत आहोत तो म्हणजे बोंडाडा इंजिनिअरिंगचा शेअर. या शेअरने अवघ्या 8 महिन्यांत गुंतवणूकदारांना श्रीमंत … Read more

Ahmednagar News : श्रीरामपूरात रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातील रेल्वे स्टेशन येथे गुरुवार दि. २८ मार्च रोजी रात्री रेल्वे गाडीतून उतरत असताना रेल्वे गाडी आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये सापडून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन येथे प्लॅटफॉर्म क्र. २ वर साईनगर एक्सप्रेस ही रेल्वे गाडी आली असता तिच्यातून उतरताना अंदाजे ६० वर्ष वय असलेला … Read more

Home Care Tips: घरामध्ये पालींचा सुळसुळाट झाला आहे का? फक्त वापरा ‘ही’ दोन रुपयाची वस्तू, घरातील पाली होतील गायब! पहा व्हिडिओ

home care tips

Home Care Tips:- आपल्यापैकी प्रत्येकजण आपले स्वतःचे घर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील असते व त्या पद्धतीने स्वच्छ ठेवत देखील असते. यामध्ये मग घरातील अंतर्गत स्वच्छता असो किंवा घराच्या आजूबाजूचा परिसर असो तो स्वच्छ ठेवण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करतो. कारण घराची स्वच्छता ही आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वाचे असल्यामुळे स्वच्छता ठेवणे खूप गरजेचे आहे. परंतु इतके करून … Read more

अवघ्या २४ महिन्यांत आंब्याच्या झाडांना लागली मोठ्या प्रमाणात फळे

Ahmednagar News

Agricultural News : शिर्डीलगतच्या सावळीविहीर परीसरातील प्रगतशील शेतकरी सुनील कुलकर्णी व संजय कुलकर्णी यांनी २० गुंठे जमिनीवर ५० आंबा झाडांची लागवड केली होती. अवघ्या २४ महिन्यांत या झाडांना मोठ्या प्रमाणावर कैऱ्याची फळे लागलेली दिसत आहे. यात लंगडा, वनराज, केशर, राजापुरी जातीच्या गोड रसाळ व जास्त वजन असलेल्या व जास्त आयुष्यमान असलेल्या झाडाचा समावेश असून शेती … Read more

ग्रामीण भागात चढला निवडणुकीचा ज्वर..!

Maharashtra News

Maharashtra News : लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव असलेली लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि उन्हाच्या पाऱ्यासोबत राजकीय आखाडाही तापण्यास सुरुवात झाली. त्यात इंटरनेटच्या सोबत स्मार्टफोन प्रत्येकाच्या हातात आल्याने ग्रामीण भागातही आता आपल्या मतदारसंघात कोण बाजी मारणार, तसेच गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या चर्चेला गावात, चौकात, पारावर व चहाच्या टपरीवर रंगत येताना दिसत आहे. लोकसभा निवडणूक तारखा जाहीर झाल्या आणि … Read more

खात्यावर जमा झालेले एक लाख तेरा हजार केले परत

Ahmednagar News

Ahmednagar News : नजरचुकीने शेतकऱ्याच्या पत्नीच्या खात्यावर जमा झालेले व्यापाऱ्याचे १ लाख १३ हजाराची रक्कम शेतकऱ्याने परत केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नेवासा तालुक्यातील चांदा येथील भुसार मालाचे प्रसिद्ध व्यापारी अजित चंपालाल गुगळे यांना प्रामाणिकपणाचा अनुभव आला आहे. अजित गुगळे यांचे चांदा- घोडेगाव रोड लगत भुसार मालाचे दुकान आहे. भुसार मालाच्या … Read more

Healthy Tips : उन्हाळा वाढलाय काळजी घ्या…! उष्मघाताच्या समस्या टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय…

Healthy Tips

Healthy Tips : पुण्यासह देशभरात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. उन्हाळ्यात शरीराची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे अन्यथा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताच्या समस्या देखील वाढल्या आहेत. उष्माघात ही जास्त तापमानामुळे झालेली एक तीव्र समस्या असते. यामध्ये शरीरात जास्त उष्णता शोषून घेतली जाते. यामुळे रक्तदाब कमी होतो व मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. … Read more

Sonalika Tractor: सोनालिकाचा “सिकंदर डीएलएक्स डीआय 60” ट्रॅक्टर म्हणजे शेतीत कठीण कामाची हमी! वाचा या ट्रॅक्टरची किंमत आणि वैशिष्ट्ये

sonalika tractor

Sonalika Tractor:- शेतीतील अवघडातले अवघड कामे करण्यासाठी ट्रॅक्टर हे यंत्र खूप महत्त्वाचे असून शेतीतील प्रत्येक कामांसाठी ट्रॅक्टरचा आता मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तसेच अनेक कंपन्यांचे ट्रॅक्टर सध्या बाजारपेठेत उपलब्ध असून प्रत्येकाची वैशिष्ट्ये आणि किंमत देखील वेगवेगळे आहेत. शेतकरी हे त्यांच्या गरजेनुसार आणि आर्थिक बजेट पाहून ट्रॅक्टरची खरेदी करत असतात. परंतु तरीदेखील ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या … Read more

Horoscope Today : तूळ राशीसह मीन राशीच्या लोकांसाठी खूप चांगला राहील आजचा दिवस; वाचा 30 मार्चचे तुमचे भविष्य…

Horoscope Today

Horoscope Today : प्रत्येक व्यक्तीचे जीवन ग्रह आणि नक्षत्राच्या स्थितीवर पूर्णपणे अवलंबून असते. जर ग्रहांची हालचाल योग्य असेल तर माणसाच्या आयुष्यात सर्व काही ठीक चालते आणि जर त्यांची हालचाल बिघडली तर व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. ग्रहांची स्थिती पाहून व्यक्तीचे आयुष्य आणि भविष्याचा अंदाज सहज लावता येतो. आज आपण ग्रहांच्या स्थितीनुसारच तुमचे आजचे राशिभविष्य सांगणार … Read more

Trikon Rajyog 2024 : 9 एप्रिलपर्यंत ‘या’ राशींचा सुवर्ण काळ, सगळ्या कामात मिळेल यश…

Kendra Trikon Rajyog 2024

Kendra Trikon Rajyog 2024 : ज्योतिष शास्त्रामध्ये नऊ ग्रह, राशी आणि नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या काळात ग्रहांच्या स्थितीमुळे संयोग आणि राजयोगही तयार होतात. अलीकडे, ग्रहांचा राजकुमार आणि बुद्धिमत्तेचा कारक असलेल्या बुधने मेष राशीत प्रवेश केला आहे. बुध ९ एप्रिलपर्यंत या राशीत राहील. बुध … Read more

Onion Crop Variety: आता नाही राहणार कांदा खराब होण्याचे टेन्शन! ‘या’ वाणाचा कांदा टिकेल वर्षभर

onion crop variety

Onion Crop Variety:- कांदा हे पीक शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण पीक असून कांद्याची लागवड महाराष्ट्रात आता सर्व जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात होऊ लागली आहे. महाराष्ट्रात कांद्याची लागवड खरीप आणि रब्बी हंगामामध्ये केली जाते. परंतु कांद्याच्या दृष्टिकोनातून पाहिले तर कांद्याची प्रमुख समस्या म्हणजे कांदा हा जास्त दिवस साठवता येत नाही. काही दिवसांनी कांदा हा खराब व्हायला … Read more

कमी पाण्यात आणि दुष्काळी परिस्थितीत देखील मिळेल भरघोस उत्पादन! फक्त करावे लागेल ‘हे’ काम, वाचा माहिती

hydrojel

शेती क्षेत्रासाठी पाणी हे अत्यावश्यक बाब असून पाण्याशिवाय शेतीमध्ये उत्पादन मिळवणे शक्यच नाही. त्यामुळे जर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली किंवा पाण्याची टंचाई उद्भवली तर पिकांपासून मिळणाऱ्या उत्पादनात घट होते व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो.

त्यामुळे कमीत कमी पाण्यामध्ये चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी अनेक प्रकारच्या उपाययोजना करत असतात. यामध्ये ठिबक सिंचनाचा वापर किंवा पिकांना अच्छादन पद्धतीचा वापर करणे इत्यादी अनेक पर्याय अवलंबले जातात. तसेच संशोधकांच्या माध्यमातून देखील कमीत कमी पाण्यात किंवा दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे व त्यावर काम देखील केले जात आहे.

याचाच एक भाग म्हणून जर आपण हायड्रोजेल नावाच्या गोळीचा किंवा हायड्रोजेल विषयी माहिती घेतली तर ही गोळी शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची ठरणार आहे. कमीत कमी पाण्यामध्ये देखील चांगले उत्पादन मिळवण्यात शेतकऱ्यांना याची मदत होणार आहे.

 हायड्रोजल नेमके काय आहे कसे काम करते?

हायड्रोजलमुळे पिकांच्या चारही बाजूला पाणी साठवण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण केले जाते. पावसाळ्यामध्ये किंवा इतर केव्हाही पाऊस पडला तर हायड्रोजेल हे त्याच्या आकारमानाच्या सुमारे दोनशे ते आठशे पट जास्तीचे पाणी धरून ठेवते ज्यामुळे फळबागायतदार शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

हायड्रोजेल हे अशा पद्धतीने पाणी साठवून ठेवते व नंतर जेव्हा पाण्याची टंचाई निर्माण झाली तर पिकांना  ते पाणी वापरण्यास सोपे होते. एका हेक्टर करता चार किलो हायड्रोजल पुरेसे ठरते. तसेच यामुळे सिंचनाच्या वेळेस होणारा पाण्याचा अपव्यय देखील थांबवता येणार आहे.

शेतीमध्ये दुष्काळाचा प्रभाव कमी करणे तसेच खतांची कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने देखील  हायड्रोजेल वापराच्या संशोधनाला मान्यता देण्यात आलेली आहे. सध्या या संबंधीचा प्रकल्प हा राष्ट्रीय हिमालयीन मिशन अंतर्गत त्रिपुराच्या केंद्रीय विद्यापीठाने सुरू केला आहे. यामध्ये शास्त्रज्ञांच्या संशोधनात असे आढळून आले आहे की, हायड्रोजेलच्या माध्यमातून विहित प्रमाणात पाण्याचे वितरण केल्यामुळे जमिनीतील पाण्याचे पातळी 50 ते 70% पर्यंत टिकून राहते.

 हायड्रोजल कसे काम करते?

हे एक प्रकारचे पॉलिमर असून तो साखळीसारखा असतो व त्यामध्ये पाणी जमा होते. जेव्हा पिकांना पाण्याची आवश्यकता भासते तेव्हा ते हळूहळू पाणी सोडते. यामध्ये बाष्पीभवनाची प्रक्रिया होत नाही.

याबाबत संशोधक म्हणतात की, हायड्रोजेल मुळे पिकांच्या मुळांभोवती सतत पाणी असते व त्यामुळे शेतीतील उत्पादन तर वाढते व त्याशिवाय फुले, फळांचे गुणवत्ता देखील वाढण्यास मदत होते. तसेच दुष्काळी परिस्थितीत शेती पिकांचे संरक्षण होते.

 एकदा वापर केला तर एक वर्षापर्यंत करते काम

याबाबत संशोधक म्हणतात की, हायड्रोजन हे सेल्युलोज पासून बनलेले असते व ते सूर्यप्रकाशात नष्ट होते. त्यामुळे पर्यावरणाचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही. ते सहजपणे पाणी शोषून घेते व पुन्हा पाणी सोडते. विशेष म्हणजे हायड्रोजेल 35 ते 40°c तापमानामध्ये प्रभावीपणे काम करण्यास सक्षम असते.

वैशिष्ट्य म्हणजे त्याची पाणी भरण्याची किंवा पाणी साठवण्याची किंवा फुगण्याची क्षमता ही त्याच्या कोरड्या वजनापेक्षा तब्बल चारशे पट अधिक आहे त्यामुळेच ते तितक्या क्षमतेने पुन्हा पाणी पिकांना उपलब्ध करून देऊ शकते. याचाच अर्थ केवळ चार किलो हायड्रोजेलचा वापर एक हेक्टर जमिनीवरील पिकांना पाणी देऊ शकणार आहे. या हायड्रोजेलच्या गोळ्या आठ महिने ते एक वर्षापर्यंत उत्तमपणे काम करू शकतात.

परभणी-नांदेडदरम्यान धावली विद्युत रेल्वे

Maharashtra News

Maharashtra News : दक्षिण मध्य रेल्वेच्या सर्वात महत्त्वाचा विद्युतीकरणाचा टप्पा मार्च अखेर पूर्ण करण्याचा संकल्प रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आला होता अखेर गुरूवारी (दि.२८) रेल्वे प्रशासनाने मराठवाड्यातील परभणी ते पूर्णा, पूर्णा ते नांदेड, नांदेड ते मालटेकडी असा ४३ किलोमीटर अंतराचे रेल्वेचे विद्युतीकरण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून चक्क या मार्गावर शुक्रवारी (दि.२९) रेल्वे धावल्यामुळे मराठवाड्यात … Read more

पुराव्याशिवाय पतीच्या चारित्र्यावर संशय घेणे क्रौर्य..!

Marathi News

Marathi News : पत्नीने कोणत्याही पुराव्याशिवाय पतीच्या चारित्र्यावर संशय घेणे हे क्रौर्य आहे, असे मध्य प्रदेशच्या इंदौर येथील कौटुंबिक न्यायालयाने एका खटल्याच्या निकालावेळी नमूद केले. यासोबतच ३८ वर्षीय महिलेची उदरनिर्वाह भत्त्यासाठीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. या महिलेने तिच्या ४२ वर्षीय पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. या संबंधांना विरोध केल्यामुळे पतीने आपला … Read more