आरोप करणाऱ्या विरोधकांना कर्तृत्वातून उत्तर द्या – डॉ.सुजय विखे पाटील
Ahmednagar News : निळवंडे धरण होऊ न देण्याबरोबरच पाणी बंद करण्याचा आरोप ज्या कुटुंबावर झाले, त्यांच कुटुंबाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ना. राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री झाल्यानंतर त्यांच्या हस्ते निळवंडे कालव्याना पाणी सोडण्याचा बहुमान मिळाला. त्यामुळे आरोप करणाऱ्या विरोधकांना कर्तृत्वातून उत्तर द्या, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.आश्वी (ता. संगमनेर) … Read more