शेतकरी है तो मुमकिन है ! प्रयोगशील शेतकऱ्याचा कौतुकास्पद प्रयोग; महाबळेश्वरातील स्ट्रॉबेरी पिकवली तळकोकणात, वाचा ही यशोगाथा

success story

Success Story : शेती ही सर्वस्वी निसर्गावर आधारित आहे. शेतकऱ्यांना निसर्गाच्या अनुसरून आपल्या हवामानात जे पिक येईल तेच पिक घ्यावं लागतं. जसं की काजू आणि आंबा कोकणातच चांगला बहरतो. अलीकडे काजू आणि आंबा राज्यातील इतरही भागात येऊ लागले आहेत. प्रयोगशील शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून हे शक्य करून दाखवल आहे. एवढेच नाही तर आता शेतकऱ्यांनी महाबळेश्वर … Read more

बळीराजाची क्रूर चेष्टा अंगलट आली! ‘या’ बाजार समितीने कांद्याला कवडीमोल दर दिल्यामुळे थेट व्यापाऱ्याचा परवानाच केला निलंबित, वाचा सविस्तर

Kanda Anudan 2023

Onion News : राज्यात सध्या कांद्याच्या बाजारभावावरून राजकीय वातावरण तापलेल आहे. विपक्ष कडून सत्ता पक्षाने आखलेलं धोरण शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत यामुळेच कांद्याला कमी दर मिळत असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. दरम्यान तज्ञ लोक देखील कांदा निर्यात बंदी असल्याने सध्या देशांतर्गत कांद्याला कमी दर मिळत असल्याचा दावा करत आहेत. बाजारात कांदा मात्र पाच ते सहा … Read more

Cleaning Tips : प्लबंरलाही न बोलावता फक्त 5 मिनिटात साफ करा अस्वच्छ टाकी, वापरा ही सोपी ट्रिक

Cleaning Tips : पावसाळ्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढते. इतकेच नाही तर याच दिवसात डास, किडे, माश्यांचा उपद्रव वाढतो . त्यामुळे जर आपण घराची साफसफाई केली नाही तर आजारांचे प्रमाण वाढते. खासकरून पाण्याची टाकी स्वच्छ ठेवली नाही तर नकळत आपण अनेक आजारांना निमंत्रण देतो. जर तुम्हाला तुमची पाण्याची टाकी स्वच्छ करायची असेल तर तुम्ही त्यासाठी काही … Read more

Balasaheb Thorat : मी राजीनामा दिल्याचे कोणी सांगितलं? बाळासाहेब थोरात यांनी सांगताच अजित पवार पडले तोंडघशी

Balasaheb Thorat : काही दिवसांपूर्वी राज्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील याबाबत माहिती दिली होती. असे असताना आता बाळासाहेब थोरात यांनी अजित पवारांना तोंडघशी पाडले आहे. मी राजीनामा दिल्याचे कोणी सांगितले? असा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे आता अजित पवार यांची … Read more

Devendra Fadnavis : ‘लग्न झालं तरी माझ्यामुळेच, पोरगा झाला तरी माझ्यामुळेच, ही प्रवृत्ती सोडा’

Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. ते म्हणाले, मुंबईतील कोणताही प्रकल्प आम्ही हाती घेतला तर मीच हे काम केल असा दावा केला आहे. जे लोक अडीच वर्षाच्या कार्यकाळात दोन वर्ष घरातच बसून होते, त्यांनी आम्हीच हे काम हाती घेतले असे म्हणणं हस्यास्पद आहे, असे … Read more

Health Tips : चुकूनही करू नका खोकला-सर्दीकडे दुर्लक्ष! घरबसल्या करा ‘हा’ उपाय, अन्यथा..

Health Tips : थंडीच्या दिवसात खोकला, ताप आणि सर्दी यांसारखे आजार होतात. बदलत्या हवामानामुळे झालेल्या या आजारांकडे अनेकजण लक्ष देत नाहीत. जर तुम्हीही अशी चूक करत असाल तर वेळीच सावध व्हा. नाहीतर तुम्हाला याचा खूप मोठा फटका बसू शकतो. याच दिवसात अनेकजण चहा पितात. परंतु, हाच चहा तुम्हाला खोकला, ताप आणि सर्दी यांसारख्या आजारांपासून वाचवू … Read more

Pradeep Gawli : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या भावाचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती…

Pradeep Gawli : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता अनेकांना आपल्या पक्षात घेत आहेत. निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर आता ते पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. आता अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचे बंधू प्रदीप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. सध्या उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते त्यांच्यामागे … Read more

Soyabean Price : सोयाबीन बाजाराबाबत तज्ञांची मोठी माहिती; पुढील आठवड्यात सोयाबीनचे दर वाढणार की कमी होणार? वाचा सविस्तर

soyabean price

Soyabean Price : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाचा हंगाम फारसा फायदेशीर राहिलेला नाही. सोयाबीनला अपेक्षित असा दर मिळाला नसल्याने शेतकऱ्यांना यंदा मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. गत हंगामात सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होणारे सोयाबीन या हंगामात पाच हजाराच्या आसपास विक्री होत आहे. यामुळे पिकासाठी झालेला उत्पादन खर्च देखील काढणे शेतकऱ्यांना … Read more

कौतुकास्पद ! महिला शेतकऱ्याने सुरू केला भाजीपाल्यापासून पावडर बनवण्याचा व्यवसाय; आता कमवतेय महिन्याला 50 हजार, वाचा ही यशोगाथा

success story

Success Story : राज्यातील शेतकरी पारंपरिक पिकांच्या शेती सोबतच भाजीपाला वर्गीय पिकांची देखील शेती करतात. कमी दिवसात काढण्यासाठी तयार होणाऱ्या या पिकाची शेती मात्र अनेकदा शेतकऱ्यांना तोट्याची सिद्ध होते. अनेकदा चांगला भाजीपाला पिकतो मात्र बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत असल्याने अपेक्षित असा बाजार भाव भाजीपाल्याला मिळत नाही. परिणामी पिकासाठी आलेला उत्पादन खर्च देखील भरून … Read more

Godrej AC : बाजारात आला आहे तब्बल 10 वर्षांची वॉरंटी असणारा स्वस्तात मस्त लीकप्रूफ एसी, किंमत आहे फक्त इतकीच..

Godrej AC : लवकरच हिवाळ्याचे दिवस संपून उन्हाळ्याचे दिवस सुरु होतील. अनेकजण उकाड्यापासून वाचण्यासाठी घरात कुलर, एअर कंडिशनर बसवत आहेत. जर तुम्हालाही एअर कंडिशनर विकत घ्यायचा असेल तर तुमच्याकडे अनेक कंपन्यांचे पर्याय आहेत. परंतु, हेच एअर कंडिशनर काही दिवसांनंतर खराब होऊ लागतात. त्यातून पाण्याची गळती सुरु होते. या समस्येपासून सध्या अनेकजण त्रस्त आहेत, जर तुम्हाला … Read more

Upcoming Electric Bike : इलेक्ट्रिक बाईक खरेदी करायचीय? जरा थांबा, मार्केटमध्ये लवकरच लॉन्च होत आहेत ‘या’ शानदार बाईक्स

Upcoming Electric Bike : भारतीय बाजारपेठेत सतत इलेक्ट्रिक बाईक्स लॉन्च होत आहेत. परंतु, मागणी आणि गरज लक्षात घेता या बाईक्सच्या किमती खूप जास्त आहेत. जर तुम्हीही नवीन इलेक्ट्रिक बाईक खरेदी करत असाल किंवा खरेदी करणार असाल तर जरा थांबा. कारण लवकरच मार्केटमध्ये एक विदेशी कंपनी आपली सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रिक बाइक लॉन्च करणार आहे. हे लक्षात घ्या … Read more

Optical Illusion : हिम्मत असेल तर 9 सेकंदात कुत्र्यांमध्ये लपलेली गाय शोधून दाखवा, ९९ टक्के लोक अपयशी

Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजनची छायाचित्रे अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसेच लोकही अशी चित्रे सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. ऑप्टिकल इल्युजनची चित्रे सोडवणे तुम्हाला अनेकदा गोंधळात टाकू शकते. ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवण्यासाठी तुम्हाला काही सेकंदाचा कालावधी देण्यात येतो. या कालावधीमध्ये तुम्हाला ऑप्टिकल इल्युजन चित्रातील कोडे सोडवायचे असते. अन्यथा तुम्ही जास्त वेळ लावला तर अयशस्वी … Read more

Chanakya Niti : लग्न झाल्यानंतर मुलांना जन्म देणे का महत्वाचे आहे? जाणून घ्या आयुष्याशी संबंधित चाणक्यांच्या महत्वाच्या गोष्टी

Chanakya Niti : चाणक्य नीती या ग्रंथामध्ये आचार्य चाणक्य यांनी मानवाच्या जीवनाबद्दल अनेक धोरणे सांगितली आहेत. त्या धोरणांचा आजही मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. जीवनात प्रगती साधण्यासाठी चाणक्यांची काही धोरणे खूप महत्तवपूर्ण ठरत आहेत. स्त्री आणि पुरुषांच्या वैवाहिक जीवनाबद्दल आचार्य चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच लग्न झाल्यानंतर मुलांना जन्म देणे हे महत्वाचे का … Read more

Nokia Latest Smartphones Launched : मार्केटमध्ये नोकियाने आणले 3 सर्वात स्वस्त फोन, ‘या’ स्मार्टफोन्सना देणार टक्कर

Nokia Latest Smartphones Launched : स्मार्टफोन आता सर्वांच्या आयुष्यातील एक अविभाज्य गरज बनली आहे. त्यामुळे अनेक दिग्ग्ज कंपन्या आपले नवनवीन आणि शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत आहेत. अशातच आता नोकियाचे आणखी नवीन 3 स्मार्टफोन मार्केटमध्ये आले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते तिन्ही स्मार्टफोन एकापेक्षा एक जबरदस्त आहेत. हे फोन लाँच झाल्यानंतर ते मार्केटमध्ये असणाऱ्या … Read more

iQOO Z7 : भारतात लवकरच लॉन्च होणार iQOO Z7, पोस्टरही झाले रिलीज; पहा डिटेल्स

iQOO Z7 : iQOO च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. iQOO Z6 ही सीरिज कंपनीने चीनमध्ये लाँच केला होता. अशातच आता लवकरच कंपनी आपला आगामी स्मार्टफोन iQOO Z7 लाँच करणार आहे. कंपनी लवकरच हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनचे पोस्टरही रिलीज झाले आहे. हा फोन भारतात कधी लाँच होणार याची … Read more

Electric Vehicle Subsidy : इलेक्ट्रिक वाहन खरेदी करायचंय? सरकारकडून मिळत आहे 80% सबसिडी, असा करा अर्ज

Electric Vehicle Subsidy : भारतीय ऑटो क्षेत्रात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच अनेक कंपन्यांकडून वेगवेगळी इलेक्ट्रिक वाहने बाजारात लॉन्च केली जात आहेत. इंधनाच्या किमती वाढल्याने अनेक नागरिक वाहन खरेदी करत असताना इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देताना दिसत आहेत. सध्या बाजारात दुचाकी, चारचाकी तसेच तीन चाकी वाहनांची इलेक्ट्रिक मॉडेल लॉन्च झाली आहेत. ही इलेक्ट्रिक … Read more

ब्रेकिंग ! पंजाबरावांच मोठ भाकीत; 2023चा मान्सून कसा राहणार? कोणत्या महिन्यात मान्सूनचं होणार आगमन? वाचा डख काय म्हटले

monsoon 2023

Monsoon 2023 : फेब्रुवारी महिना संपत चालला. आता थंडीचा जोर देखील कमी झाला आहे. उन्हाचे चटके दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. येत्या काही दिवसात तापमानातं अजूनच वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे भारतीय हवामान विभागाने रब्बी हंगामातील गहू समवेतच बागायती पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो असा अंदाज बांधला असून शेतकऱ्यांना योग्य त्या उपाययोजना तज्ञांच्या सल्ल्याने करण्याचा … Read more

Indian Railways : ट्रेनला उशीर झाला तर काळजी करू नका, आता रेल्वेच देईल तुम्हाला रिफंड

Indian Railways : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. कधी कधी काही कारणांमुळे रेल्वेला उशीर होतो त्यामुळे अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. परंतु, आता जर तुमच्या रेल्वेला उशीर झाला तर काळजी करू नका. कारण आता रेल्वेला उशीर झाला तर तुम्हाला रेल्वे प्रशासनाकडून रिफंड मिळणार आहे. अनेक प्रवाशांना रेल्वेच्या या नियमांबद्दल माहिती … Read more