बिबट्याच्या हल्ल्यात एखाद्याचा जीव गेल्यावर वनखात्याला जाग येईल का?
अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील माधव बळवंत पवार यांच्या वस्तीवर एका कालवडीवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. दिवसाआड हल्ले होत आहे. वनखात्याने तेथे पिंजरा लावावा, अशी मागणी असताना पिंजरा लावला जात नाही. यामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जातो आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शिरसगाव येथील माधव पवार … Read more