६० तास उपाशी राहून प्रवास करणाऱ्या मजुराचे निधन
अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील मछलीशहर या आपल्या गावी श्रमिक रेल्वेद्वारे निघालेल्या मजुराचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रवासात आम्हाला खायला – प्यायला काहीच मिळाले नसल्याने त्यांचा मृत्यूझाल्याचा आरोप मृताचा पुतण्या रवीश यादव याने केला आहे. रवीश यादव म्हणतो, माझ्या काकांना प्रवासात काहीही न मिळाल्याचा त्रास होत होता. त्यांना … Read more