कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ३० हजार पास वाटप

मुंबई, दि.२६ – लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४,३०,६७० पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ५६५,७२६ व्यक्तींना क्वॉरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २५ मे या कालावधीत कलम १८८ नुसार ११५,२६३ गुन्हे नोंद झाले असून २३,२०४ व्यक्तींना अटक करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एका तरुणास कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- बाहेरून येणार्या लोकांमुळे अकोले तालुक्यातील कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे, समशेरपूर येथे मुलूंड येथून आलेल्या एका 39 वर्षीय तरुण पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात हा तिसरा रूग्ण झाला आहे. तो 19 मे रोजी गावात आला होता. त्यानंतर त्याला काल जास्त त्रास होऊ लागल्याने त्याला … Read more

तातडीच्या द्वितीय अपील, तक्रारी दाखल करण्याबाबत अर्जदारांना आवाहन

मुंबई, दि.२६ : कोविड – १९ विषाणूच्या संसर्गामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अर्जदारास जीवित वा स्वातंत्रसंदर्भात अर्ज दाखल करावयाचा असल्यास, त्यासंदर्भात राज्य माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘महत्त्वाची पत्र’ या सदरात दि.२१.०५.२०२० रोजीच्या सूचनेन्वये करावयाची प्रक्रिया प्रकाशित करण्यात आली आहे. ज्या अर्जदारांना तातडीच्या द्वितीय अपील / तक्रारी दाखल करावयाच्या असतील त्यांनी दि.२१.०५.२०२० च्या सूचनेतील प्रक्रियेचा अवलंब करावा, असे … Read more

परदेशातील २५९४ नागरिक महाराष्ट्रात परत

मुंबई दि. २६ :  वंदे भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत २५९४ नागरिक आले असून या सर्वांच्या क्वारंटाईनची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात  आहे. संपूर्ण शासकीय यंत्रणा कोरोना निर्मुलनासाठी निग्रहाने लढत असतांना माणुसकीच्या नात्याने परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांमधील नागरिकांना मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. वंदे भारत अभियानांतर्गत २० फ्लाईटसच्या … Read more

राज्यात मे महिन्यात आतापर्यंत ६५ लाख ८० हजार ३३० क्विंटल अन्नधान्याचे वाटप

मुंबई, दि. २६ :  राज्यातील 52 हजार 428 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 ते 25 मे पर्यंत राज्यातील 1 कोटी 44 लाख 75 हजार 735 शिधापत्रिकाधारकांना 65 लाख 80 हजार 330 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले तसेच 27 लाख 28 हजार 502 शिवभोजन थाळ्यांचे  वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा … Read more

एअरटेलने आणला हा नवीन प्लॅन; जाणून घ्या डिटेल्स

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-लॉक डाउनच्या काळामध्ये जास्त प्रमाणात होणारा इंटरनेट डाटाचा वापर लक्षात घेता टेलीकॉम कंपन्या जास्तीत जास्त फायदा ग्राहकांना देत आकर्षित करत आहेत. आता एअरटेल या टेलीकॉम कंपनीने २५१ रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. एअरटेलच्या नवीन प्लॅनमध्ये तुम्हाला 50GB 4G डेटा मिळेल. विशेष म्हणजे, २५१ च्या या प्लॅनची कोणतीही व्हॅलिडिटी नाही. या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ खात्याचा लिपिक लाच घेताना पकडला

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला. राहुरी येथे आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. अशिफ जैनुद्दिन शेख (वय 41 वर्षे, वर्ग 3 लिपिक, उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, राहुरी, रा:- सोनार गल्ली, राहुरी, ता राहुरी, जि अहमदनगर) हे अटक केलेल्याचे नाव आहे. तक्रारदारास … Read more

पारनेर मध्ये पुन्हा मुबंईहुन आलेल्या व्यक्तीचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील जामगाव येथे मुबंईहुन आलेल्या वृद्ध व्यक्तीचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला आहे. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. हा वृद्ध व्यक्ती संपूर्ण कुटुंबासह दि 12 रोजी मुंबई येथून आपल्या गावी आला होता. काल दि 25 रोजी त्याला त्रास होऊ लागल्याने खासगी दवाखान्यात दाखल केले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आजचे सर्व अहवाल निगेटिव्ह !

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- लॉकडाऊन शिथील झाल्यापासून पुणे-मुंबईहुन आलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्याने नगरकर चिंतेत होते. या पाहुण्यांच्या संपर्कात आलेल्यामध्ये भीतीचे वातावरण होते. आज संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव घेवून जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये तपासणी केली असता जिल्ह्यातील विविध तालुक्यातील 16 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. अहवाल निगेटिव्ह आल्याने नगरकरांना दिलासा … Read more

लग्नासाठी ५० व्यक्तींचा कायदा कायमस्वरूपी करण्याची मागणी

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-  लॉकडाऊनचा निर्णय अशा परिस्थितीमध्ये विवाह सोहळा पार पाडण्यासाठी शासनाने तूर्त पन्नास व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये विवाह सोहळा करण्यात यावा, असे आदेश जारी केले आहेत. सध्याचे तात्पुरत्या काळासाठी केलेला हा कायदा कायमस्वरूपी करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच … Read more

रेड झोनमधून येणाऱ्या लोकांमुळे कोरोना वाढतोय

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-मुंबईसारख्या रेड झोनमधून येणाऱ्या लोकांमुळे नगर तालुक्यातील वाकोडी, निंबळक या गावांत सोमवारी कोरोना रुग्ण सापडले. पत्नीला भेटायला वाकोडीला आलेली ४२ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली. ही व्यक्ती छुप्या मार्गाने आली. गावात आल्यानंतर क्वारंटाइन न होता घरी वास्तव्यास होती. मुंबईमधून निंबळक येथे आलेली ३० वर्षीय गरोदर महिलाही बाधित असल्याचे निष्पन्न झाले. … Read more

आमच्यावर पुन्हा अन्याय होणार असेल, तर रस्त्यावर उतरावे लागेल !

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-कुकडी लाभक्षेत्रातील श्रीगोंदे व इतर शेवटच्या भागात उशिरा पाऊस पडतो. ही बाब लक्षात घेऊन पाणी टंचाई दूर करण्यासाठी कुकडी डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामाचे आवर्तन तातडीने सोडावे. कोरोनाच्या संकट काळात शांत बसावे लागत आहे. म्हणून आम्ही अन्याय सहन करू शकत नाही. आमच्यावर पाण्याच्या बाबतीत पुन्हा अन्याय होणार असेल, तर प्रसंगी रस्त्यावर … Read more

शनी जयंती साजरी करणाऱ्या उपस्थितांवर गुन्हे दाखल करा

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनिजयंती उत्सव पार पडला. परंतु तेथील शनिजयंती ही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झाली नसून त्या देवस्थान प्रशासनाने जिल्हाधिकारी आदेशाचे उल्लंघन करून त्याची सीसी टीव्ही फुटेज तपासून कारवाईची मागणी देवस्थानचे विश्वस्त यांनी उपविभागीय पोलिस अधीक्षक शेवगाव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. शनिशिंगणापूर येथील शनिजयंती साडेसातीच्या फेऱ्यात सापडली आहे. … Read more

रस्त्यावर सापडलेले मांडूळ पुन्हा निसर्गात मुक्त

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल इंद्रायणी जवळ औरंगाबाद रस्त्यावर सापडलेले मांडूळ पुन्हा निसर्गात मुक्त करण्यात आले. सागर गायकवाड, नीलेश गुंजाळ, अक्षय सातपुते यांना रस्त्यावर एक मांडूळ साप आलेला दिसला. त्यांनी त्यास तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये आणले. एपीआय किरण सुरसे व पोलिस नाईक अविनाश वाघचौरे यांनी या बाबत वन विभागाचे फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी … Read more

लॉकडाउन संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे मंदिर बांधणार !

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-उत्तरखंडमधील मसुरी मतदारसंघाचे भाजपाचे आमदार गणेश जोशी यांनी लॉकडाउन संपल्यानंतर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे मंदिर बांधणार असून त्यामध्ये मोदींची मोठी मूर्ती असेल अशी घोषणा त्यांनी केली आहे. ते दिवसातून १८ तास काम करतात. यावरुनच अंदाज येतो की त्यांच्याकडे कोणती तरी दैवी शक्ती आहे. त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्याच्या भावनेमधूनच … Read more

गंभीरची कारकीर्द ‘या’मुळे संपली; वेंगसरकर यांचा खुलासा

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-भारताचा डावखुरा माजी सलामीवीर गौतम गंभीर याची कारकीर्द का संपली याचा खुलासा माजी कर्णधार आणि माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी केला आहे. ते म्हणतात, गंभीरला कायम त्याच्या क्षमतेपेक्षा कमी समजलं गेलं. त्याच्यात खूप प्रतिभा होती. पण मैदानावर खेळताना त्याला त्याच्या रागावर आणि भावनांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही. … Read more

‘थेट गरीबांच्या खात्यात आर्थिक मदत द्या’..या अर्थतज्ञाचा सल्ला

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाउनमुळे आर्थिक व्यवस्थाच कोलमडली आहे. हातावर पोट असलेल्यांना मोठ्या प्रमाणात या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे छोटे मोठे व्यवसाय, उद्योग अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत सरकारने थेट गरीबांच्या खात्यात १ हजार रुपये टाकावे असे मत अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केलं. अभिजित … Read more

पाहुण्यांमुळे अहमदनगर कोरोनामुक्त होऊ शकलेले नाही…

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :- महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहे. परंतु हा आजार शहरी भागात होता. ग्रामीण भागात याचा शिरकाव झालेला नव्हता ही समाधानकारक बाब होती. परंतु मजुरांच्या स्थलांतरानंतर मात्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अनेक गावांनी तर शहरातून आलेल्यांना गावाबाहेरच विलगीकरणाची सोय केली आहे. नगर जिल्ह्य़ात कोरोनाग्रस्तांची संख्या ७५ झाली … Read more