कोरोना रोखण्याच्या नियमांचे उल्लंघन करत वास्तव्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 :- कोरोना रोखण्याच्या नियमांचे उल्लंघन करत संगमनेर येथील तीनजण सावळीविहीर येथे नातेवाईकांकडे वास्तव्य करत असल्याचे कळताच पोलिसांनी हे कुटुंब, तसेच आश्रय देणाऱ्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला. प्रशासनाने रेड झोन तयार करुन विनापरवाना कोणी गावाबाहेर जाऊ नये, असे सक्त आदेश दिले असताना संगमनेर शहरातून पोलिसांना चकवा देत तीन जणांनी सावळीविहीर येथील आपल्या नातेवाईकांकडे आश्रय … Read more

पत्ते खेळण्यासाठी जमलेल्या चाळीस जणांना संसर्ग!

विजयवाडा : वेळ घालविण्यासाठी ट्रकचालकांचा पत्ते खेळण्याचा नाद आंध्र प्रदेशातील विजयवाडा जिल्ह्यातील जवळपास ४० जणांच्या कोरोना संक्रमणाचे कारण ठरला. अशा दोन घटनांमुळे चिंतेत वाढ झाल्याची माहिती कृष्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद इम्तियाज यांनी शनिवारी ही माहिती दिली. पहिल्या घटनेत विजयवाडा येथील कर्मिकानगर भागात संक्रमित ट्रकचालकामुळे इतर १५ जणांना कोरोनाची बाधा झाली. तर काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुसऱ्या … Read more

उच्चप्रतीच्या बियाणांचा पुरवठा करण्यासाठी योग्य नियोजन करावे – पालकमंत्री

हिंगोली, दि.२७ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम-२०२० करिता कृषी विभागाने उच्च प्रतीच्या उगवण क्षमता असलेल्या बियाणांचा पुरवठा करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले. हिंगोली जिल्ह्याची खरीप-२०२० हंगामपूर्व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री वर्षाताई गायकवाड बोलत होत्या. यावेळी खासदार राजीव सातव, खासदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, … Read more

८ ऐवजी १२ तास होणार कामाची वेळ

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस संसर्गाला रोखण्यासाठी जारी असलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांवर परिणाम झाला. या लॉकडाऊनमधून सूट मिळण्यानंतर संबंधित उद्योगांना झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी अनेक राज्यांनी फॅक्टरी कायद्यातील आठ तासांच्या कामाची वेळ वाढवून १२ तास केली आहे. काही राज्यांनी अतिरिक्त तासांसाठी दुप्पट वेतन देण्याचा निर्णयही घेतला आहे. कारखान्यांमध्ये काम करताना व्यक्तींमध्ये अंतर ठेवून काम करण्याचा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ शेतकऱ्यांचा कांदा दुबईला

राहुरी: किसान विकास महिला शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड वांबोरीने परीसरातील शेतकऱ्यांचा कांदा दुबईच्या बाजारपेठेत रवाना करण्यात आला. वातानुकूलित कंटेनरमध्ये भरून हा माल शुक्रवारी पाठवण्यात आला. लॉकडाऊनमुळे देशातील बाजार समित्या बंद आहेत. शेतकऱ्यांचा हजारो टन कांदा विक्रीच्या प्रतिक्षेत शेतातच पडून आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन किसान विकास शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला. … Read more

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ‘या’ शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे

अहमदनगर Live24 :- जामखेड कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जामखेड शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी सोमवारी दिली. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या १७ झाली आहे. सर्व शहर एका कंट्रोल अंतर्गत आणले असून कोणीही बाहेरचा व्यक्ती येणार नाही व शहरातील व्यक्ती बाहेर जाणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. आतापर्यंत १८५ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाचपुते पिता-पुत्राकडून व्यवस्थापकाला मारहाण

अहमदनगर Live24 :- काष्टी सेवा संस्थेतील गैरव्यवहार व व्यापारी कमिशन साखळी उघड केल्याच्या रागातून ज्येष्ठ संचालक भगवानराव पाचपुते, त्यांचा मुलगा प्रताप यांच्यासह सहा ते सात जणांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार व्यवस्थापक जालिंदर पाचपुते यांनी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात सोमवारी केली. तक्रारीत म्हटले आहे, गेल्या काही महिन्यांत संस्थेच्या कारभारात भगवानराव यांचे चिरंजीव प्रताप यांचा काहीही संबंध … Read more

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली 8590 ! जाणून घ्या तुमच्या शहरासह जिल्ह्यातील माहिती

मुंबई :- राज्यात आज कोरोनाबाधित ५२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ८५९० झाली आहे. आज ९४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२८२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २१ हजार ५६२ नमुन्यांपैकी … Read more

आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी ८ हजार बेडची व्यवस्था

जळगाव, दि.२७ :- जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आपत्कालीन स्थिती उद्वभल्यास त्यास सामोरे जाण्यासाठी जिल्ह्यात ८ हजार बेडची व्यवस्था करण्यात आली असून कोरोनाच्या प्रतिकारासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. तसेच कापूस लागवडीबाबत कृषी मंत्री दादा भुसे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली असून १ … Read more

‘या’ 91 वर्षीय माजी आमदारांना आला मोदींचा फोन ! काय बोलले फोनवर वाचा सविस्तर

कोरोना विषाणूला हरवण्यासाठी देशभरात लॉकडाउन लागू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील अनेक डॉक्टर, नर्स आणि वृद्ध लोकांशी सातत्याने संपर्ग साधत आहेत. शनिवारी पंतप्रधान मोदींनी अचानक बिहारचे माजी आमदार चंद्रमौली मिश्रा यांच्याशी फोनवर सम्पर्ग साधत परिस्थितीची चौकशी केली. सकाळी ९.३० च्या दरम्यान भभुआचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रमौली मिश्रा हे वर्तमानपत्र वाचत असताना … Read more

दिल्लीत लॉकडाऊनची ऐशीतशी ; दिल्लीला होऊ शकतो ‘हा’ धोका

दिल्लीमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. असे असूनही येथिल नागरिक पाहिजे ती सुरक्षा पाळताना दिसत नाहीत. दिल्लीत लॉकडाऊनची पूर्ण ऐशीतशी झाल्याचे चित्र आहे. कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या बड़ा हिंदूराव परिसरात रविवारी सायंकाळी लोकांनी खूप गर्दी केली होती. यामुळे दिल्लीत कोरोना संक्रमणाचा धोका वाढवू शकतो. दिल्ली पोलिस तसेच आणि विविध मशिदींचे इमाम व मोलाना … Read more

या’ रूग्णालयात झालेत सर्वात जास्त कोरोना संक्रमित कर्मचारी

देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. परंतु सर्व डॉक्टर्स वैद्यकीय सेवा प्रामाणिकपणे पुरवत आहेत. परंतु या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही कोरोनाही लागण होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. दिल्लीच्या बाबू जगजीवन राम रुग्णालयात कोरोना संक्रमित कर्मचाऱ्यांची संख्या सर्वात जास्त झाली आहे. आतापर्यंत 65 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी रुग्णालयाच्या डॉक्टरांसह 44 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. शनिवारपर्यंत ही … Read more

प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांच्याविरूद्ध 15 पोलिस ठाण्यात तक्रार; ‘हा’ आहे आरोप

प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांच्याविरूद्ध रायपूरसह भिलाई, दुर्ग, बेमेत्रा आणि बिलासपूर आदी पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत. परंतु, अद्याप या तक्रारींवर कोणत्याही पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल झालेला नाही. वास्तविक अरुंधती रॉय यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरूद्ध निंदनीय टीका केल्याचा आरोप आहे. छत्तीसगड येथील सिव्हील सोसायटीच्या कार्यकारिणीने वकील भूपेंद्र जैन यांच्या नेतृत्वात अरुंधती रॉय यांच्याविरूद्ध पोलिस … Read more

लॉकडाऊनच्या काळात ३०१ सायबर गुन्हे दाखल

मुंबई दि. २७ – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३०१ गुन्हे दाखल केले आहेत. अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली. टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये  ज्या ३०१गुन्ह्यांची  नोंद झाली आहे त्यापैकी … Read more

कोरोनामुळे खरीप हंगामासाठी खते, बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर

मुंबई, दि. २७: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशके ( कृषि निविष्ठा ) त्यांच्या शेताच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. त्यासाठी कृषी सेवा केंद्र आणि शेतकरी गटांच्या माध्यमातून कार्यवाही करताना कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर समन्वयक म्हणून काम पाहा.  कालबद्ध कार्यक्रम तालुकास्तरावर तयार करून दि. ३१ मे पूर्वी या निविष्ठांचा पुरवठा शेतकऱ्यांना होईल … Read more

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणखी कडक निर्णय– पालकमंत्री

यवतमाळ, दि. 27 : दिवसेंदिवस यवतमाळ शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही सर्वांसाठीच चिंतेची बाब असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने जास्तीत जास्त नमुने तपासणीकरिता पाठविण्यात येत आहे. हा संसर्ग इतरत्र होऊ नये म्हणून आणखी कडक निर्णय घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. नियोजन … Read more

राज्यात ६६ लाख ३१ हजार ९५० क्विंटल अन्नधान्याचे वाटप

मुंबई .दि. 27 :-  राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि.1 ते 27 एप्रिल 2020 या सत्तावीस दिवसात  राज्यातील 1 कोटी 54 लाख 18 हजार 966 शिधापत्रिका धारकांना तब्बल 66 लाख 31 हजार 950 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी … Read more

पुराचा धोका ओळखून ग्रामस्थांना स्थलांतरण बंधनकारक – पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर, दि.२७ : गेल्या महापुराचा अनुभव लक्षात घेवून सर्व विभागांनी येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याबाबत आठ दिवसात विभागनिहाय आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तयार करावी. पुराचा धोका ओळखून खबरदारीचा उपाय म्हणून यावेळी प्रशासनामार्फत परिस्थितीनुरुप ग्रामस्थांचे सक्तीने स्थलांतर करण्यात येणार आहे. त्याला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज … Read more