निवडून आणण्यापेक्षा पाडण्यात मजा असते – खा.डॉ सुजय विखे

कर्जत :- भाजप उमेदवार पाडण्याचे पाप मला करायचे नाही. आपली ताकद या वेळी दाखवून देऊ, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. तथापि, खासदार सुजय विखे यांनी मध्यस्थी करत आपला मान ठेवण्याची जबाबदारी घेतल्यामुळे आपण भाजपत काम करणार आहोत, असे महासंग्रामचे संस्थापक नामदेव राऊत यांनी सांगितले. महासंग्राम युवा मंचाच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी खासदार डॉ. विखे … Read more

चहा पिल्यामुळे मेंदू सक्रिय होतो का ?

सिंगापूर : तुम्ही जर चहा पिण्याचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी ही चांगली खबर आहे. समजा तुम्ही चहा पीत नसाल तर ही बातमी वाचल्यानंतर तुम्हीही चहा पिण्याचे निमित्त शोधू लागाल. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अध्ययनात असे दिसून आले की, चहा पिल्यामुळे मेंदू सक्रिय आणि संघटित होतो. या अध्ययनासाठी शास्त्रज्ञांनी ६० वर्षे वा त्याहून जास्त … Read more

राज्यात कर्जत- जामखेड मतदारसंघ आदर्श करू : ना. शिंदे

कर्जत : आगामी पाच वर्षांत मतदारसंघाचा असा विकास करून दाखविल की, संपूर्ण महाराष्ट्र येथील विकास पाहायला आला पाहिजे, आपण अगोदर करतो व नंतर सांगतो आणि काम करण्यावर जास्त भर देतो. मतदारसंघात जे होत नव्हते ते काम तुमच्या विश्वासामुळे करून दाखविले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. वालवड (ता. कर्जत) येथे संत सद्गुरू श्री … Read more

उपाशीपोटी घेतले जाऊ शकतात चुकीचे निर्णय

लंडन : कामाच्या ठिकाणी योग्य निर्णय घेता न येणे आणि धीर खचण्यामागे भूक हेही कारण असू शकते. स्कॉटलंडमधील डुंडी विद्यापीठाच्या अध्ययनातून असे समोर आले आहे की, कामाच्या ठिकाणी मनुष्याची भूक त्याची निर्णय घेण्याच्या क्षमतेला बदलू शकते. जे लोक जेवण करून ऑफिसला जातात, ते योग्य निर्णय घेतात. या अध्ययनात ५० लोकांचा समावेश करण्यात आला होता. त्यांना … Read more

ट्रक चालकास भरदिवसा लुटले

अहमदनगर : नगर पाथर्डी रोडवरील पाथर्डी तालुक्यातील वाळुंज शिवारात महिंद्रा ट्रॅक्टर शोरूमजवळ पुण्याकडे जाणाऱ्या ट्रक चालकास रस्त्यात अडवून त्याच्याकडील ४५ हजार ५०० रूपये व ट्रकमधील ३०० लिटर डीझेल असा ऐवज लुटला आहे. ही घटना मंगळवार दि.१७ सप्टेबर रोजी घडली. याप्रकरणी ट्रकचालक बबन मधुकर सोनवणे रा.बाभळगाव ता.माजलगाव याच्या फियादीवरून पाथर्डी पोलिसांनी अज्ञात पाच चोरट्याविरोधात दरोड्याचा गुन्हा … Read more

‘सत्ताधाऱ्यांकडून जनतेची दिशाभूल’

टाकळीमानूर :- विकासकामांना मंजुरी असो नसो. गावागावात नारळ फोडण्याचा धडाका सत्ताधाऱ्यांनी लावला असून, जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. नारळं फोडलेली विकासकामे होणे गर्जेची होती. निवडणूक जवळ आल्याने विकासकामांची आमिषे दाखविली ज़ात आहेत, जनता तुम्हाला माफ करणार नाही, असे प्रतिपादन केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ॲड. प्रताप ढाकणे यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील जिल्हा परिषद प्रा. … Read more

नोकरी शोधणार्यांसाठी आनंदाची बातमी, ह्या कंपनीत मिळणार ७ हजार जणांना नोकरी!

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी असलेली कोल इंडिया ही सरकारी कंपनी वर्तमान आर्थिक वर्षात ७ हजार जणांना रोजगार देणार आहे. यंदा ही कंपनी तब्बल १७ टक्के अधिक रोजगार उपलब्ध करून देणार आहे. दरवर्षी कंपनी सुमारे ६ हजार जणांना नोकरी देते. कोल इंडियाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आधुनिक, स्वयंचलित आणि पर्यावरणानुकूल … Read more

भाच्याकडून मामीचा विनयभंग

कोपरगाव : शहरातील येवला रोडवरील भाच्याने साडीचा पदर ओढून विवाहित मामीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मामीने भाच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता पती व दोन मुलांसह राहते. तिच्या घराशेजारी भावजय तिच्या मुलासह राहते. बुधवारी (दि. १८) रात्री १०.३० वाजता भाचा दारू पिऊन घरासमोर … Read more

शेतकऱ्यांवर कालवा फोडल्या प्रकरणी गुन्हा दाखल

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील ताजू येथील १९ शेतकऱ्यांवर कालवा फोडल्याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पाटबंधारे विभागात काम करणारे अंबादास निवृत्ती गिरमे यांच्या यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी ताजू येथील बापू खेत्रू हाके,बाबा कोंडीबा चोरमले,रामदास किसन दराडे,संपत लक्ष्मण दराडे,लक्ष्मण खेत्रू हाके, बारकू सोनू चोरमले,पर्वतराव खेत्रू हाके,भिवा रावा चोरमले,अजित फिरंगु कोळपे,भिवा चोरमले,शिवाजी … Read more

चार वर्षांनंतर कांदा पाच हजारांवर!

नाशिक :- परराज्यातून कांद्याची मागणी वाढल्याने गुरुवारी (दि. १९) लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याच्या दराने मोठी उसळी घेत पाच हजारांचा आकडा पार केला. यापूर्वी ऑगस्ट २०१५ मध्ये कांद्याला साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी एकूण १२ हजार क्विंटल आवक होऊन सकाळच्या सत्रात १३०० ते ५१०० व सरासरी ४६०० रुपये, तर दुपारच्या … Read more

तरुण झाला ‘पबजी’ चा वेडा

सोलापूर : मोबाईलमधील ‘पबजी गेम’चे दुष्परिणाम दररोज ऐकावयास मिळत असतानाही तरुणाई या गेमच्या आहारी जात आहे. रात्रंदिवस हा गेम खेळत असल्याने सोनंद (ता. सांगोला) येथील एका २१ वर्षीय युवकाचे मानसिक संतुलन बिघडल्याचा प्रकार समोर आला असून त्याला सांगली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची वेळ पालकांवर आली आहे. सोनंद येथील हा युवक शेती व घरातील किरकोळ … Read more

केजरीवाल शेतकऱ्यांना देणार १०० कोटींची भेट!

दिल्लीत आगामी फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. या अनुषंगाने आम आदमी पक्ष मतदारांना आकर्षित करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. मोफत मेट्रो, मोफत वीजनंतर आता केजरीवाल सरकार ‘मुख्यमंत्री किसान मित्र योजना’ लागू करण्यावर विचार करत आहे. ‘मुख्यमंत्री किसान मित्र योजना’ लागू करण्यासंदर्भात एक कॅबिनेट नोट तयार केली जात असून लवकरच ती सरकारकडे पाठवली जाणार आहे. … Read more

या एका चुकीमुळे सनी देओल, करिश्मा कपूर गोत्यात!

जयपूर : जवळपास २० वर्षांपूर्वी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान रेल्वेची चेन खेचल्याप्रकरणी अभिनेता व खासदार सनी देओल आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्यावर रेल्वे न्यायालयाकडून आरोप निश्चित करण्यात आले आहेत. परंतु दोघांनीही रेल्वेच्या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. १९९७ मध्ये ‘बजरंग’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना ही घटना घडली होती. अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात आलेल्या सनी देओल आणि करिश्मा … Read more

धनंजय मुंडे म्हणतात… तर जनतेसमोर मी फाशी घेईल

परभणी : विधान परिषदेत भाजपसह आमदारांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले. परंतु, मुख्यमंत्र्यांनी एकावरही कारवाई केली नाही. राज्यातील १२ कोटी जनतेसमोर तुम्ही या अन् मीही येतो. पुरावे खोटे निघाल्यास जनतेसमोर मी फाशी घेईल, असे आव्हान विधान परिषदेचे विरोधी गटनेते धनंजय मुंडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिले. शहरातील श्रीकृष्ण गार्डन येथे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा गुरुवारी (दि.१९) घेण्यात आला. … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिर प्रश्नी सोडले मौन !

नाशिक : अयोध्येतील राममंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना काही बोलघेवडे लोक वायफळ बडबड करीत आहेत, अशा शब्दांत शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिर प्रश्नी मौन सोडले. प्रभू रामचंद्रांसाठी तरी डोळे मिटून भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा, अशी हात जोडून विनंती करतो, असेही ते म्हणाले. गेल्या पाच वर्षांत बहुमत नसतानादेखील मुख्यमंत्री देवेंद्र … Read more

कर्जत-जामखेडच्या विकासासाठी ‘रोहित पॅटर्न !

‘कर्जत-जामखेड परिसरातील मतदारांचा केवळ निवडणुकीत मतदानापुरताच वापर करण्यात आला. मात्र, आपण परिसरातील विकासासाठी दृष्टिकोन विकसित करीत आहोत. त्यादृष्टीनेच शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित केले जात आहेत. कमी पाण्यामध्ये शेती, मधुमक्षिकापालन, कुक्कुटपालन यांसारखे प्रयोग शेतकऱ्यांना माहीत व्हावेत, तसेच लोकांच्या हाताला काम आणि रोजगाराच्या नवीन संधी, हेच आपले विकासाचे व्हिजन आहे. परिसरातील तलावांमध्ये साठलेला गाळ काढल्यास पाणीसाठा वाढेल. तुकाई … Read more

आ. कर्डिले यांना नेमके कुणाचे फोन येतात ?

राहुरी :- मागील पाच वर्षांत जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे झाले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा भाजप सेनाच सत्तेवर येणार असल्यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेत्यांचे मला भाजप पक्षात प्रवेशासाठी दररोज फोन येत आहेत. असे आ. कर्डिले म्हणाले. त्यामुळे आ. कर्डिले यांना नेमके कुणाचे फोन येतात असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. नगर तालुक्‍यातील पिंपळगाव माळवी ते मांजरसुंबा रस्ता दुरुस्ती … Read more

मंत्रिपदाची हवा डोक्यात जाऊ दिली नाही – प्रा.राम शिंदे

कर्जत :- विरोधक म्हणतात, सूत गिरणीची चर्चा कुठेच झाली नाही. मग भूमिपूजन कसे? आपण सध्या चर्चा कमी करतो आणि काम करण्यावर जास्त भर देत आहोत. मतदारसंघात जे होत नव्हते, ते करून दाखवले, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी गुरुवारी सांगितले. वालवड येथे संत सद्गुरु गोदड महाराज सहकारी सूत गिरणीच्या भूमिपूजनप्रसंगी शिंदे बोलत होते. व्यासपीठावर एच. यू. … Read more