श्रीगोंदा तालुक्यातील एकाच गावातून पळून गेलेले सैराट जोडपे ताब्यात
श्रीगोंदा : तालुक्यातील एकाच गावातून पळून गेलेले सैराट ज़ोडपे श्रीगोंदा पोलिसांनी मुंबई येथे ज़ाऊन ताब्यात घेतले असून, या दोघांना श्रीगोंदा पोलिस स्टेशनला आणले आहे. एक दुसऱ्याविषयी असलेल्या आकर्षणातून अल्पवयातच अनेक मुले व मुली घरच्यांचा विचार न करता पळून जात आहेत. याबाबत पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर या सैराट जोड्या पकडण्याचा ताण पोलीस यंत्रणेवर पडत आहे. तालुक्यातून … Read more