…तर हे सरकार हिंदुत्वद्रोही, महाराष्ट्रद्रोही; राऊत पुन्हा शिंदे सरकारवर बरसले
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार, मोदी सरकारसह राज्यपालांवरही टीका केली आहे. महाराष्ट्रात घटनाबाह्य गोष्टी घडत असताना राज्यपाल कुठे आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडी सरकारनं 5 महत्त्वाचे निर्णय घेतले होते, त्यांना स्थगिती दिली किंवा रद्द असं काल मला समजलं. काही वेळापूर्वीच माझी उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. … Read more