राष्ट्रवादीचे दुहेरी धोरण, एकाने मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्याने माफी मागायची; मिटकरींच्या वक्तव्यावर विखे पाटलांचा आरोप

मुंबई : राष्ट्रवादी (Ncp) काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी इस्लामपुरात (Islampur) केलेल्या वक्तव्यामुळे ब्राम्हण समाज अधिक आक्रमक झाला असून ब्राह्मण समाजाकडून विविध ठिकाणी राष्ट्रवादी व मिटकरी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. मिटकरी यांच्या विधानावर भाजपकडून (Bjp) तीव्र प्रतिक्रिया येत असून नुकतेच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radha Krishna Vikhe Patil) यांनीही अमोल … Read more

“शिवसेनेला संपविण्याची ताकद कोणात नाही, अजून जन्माला यायचाय”

नागपूर : शिवसेना (Shiv Sena) पक्षाकडून विदर्भात चांगलाच जोर लावला जात आहे. तसेच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचे विदर्भातील दौरे वाढल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजय राऊत यांनी नागपूरमधून (Nagpur) विरोधकांवर बाण सोडले आहेत. संजय राऊत म्हणाले, शिवसेनेला संपविण्याची ताकद कोणात नाही. तो अजून जन्माला यायचा आहे. नागपुरातले कितीही मोठे नेते येऊ द्या. … Read more

सरकारला सत्‍तेचा माज, 50 हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही तर…

चंद्रपूर : भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार टीका केली आहे. अर्थसंकल्पात सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) ५० हजार अधिक देऊ अशी घोषणा केली होती मात्र अजूनही ते पैसे खात्यात आपले नसल्याने विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महाराष्‍ट्रात (Maharashtra) 1.37 कोटी शेतकरी आहेत. … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसची टुकडे टुकडे गँग शरद पवारांनी आवरावी, चंद्रकांत पाटलांचे आवाहन

मुंबई : राष्ट्रवादीचे (Ncp) आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजपकडून (Bjp) मात्र या वक्तव्यानंतर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी राष्ट्रवादी व शरद पवार (Sharad Pawar) यांना आवाहन केले असून ते म्हणाले, अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची … Read more

भोंगा हा फक्त दंगल माजविण्यासाठी.. अग्नीत नेत्याचं मुल जळणार नाही, पण तुरुंगात मात्र सामान्य माणसाची मुलं खितपत पडतील; जितेंद्र आव्हाड

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी मीडियाशी संवाद साधताना भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसे (Mns) व भाजपचा (Bjp) समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी भोंगा हा फक्त दंगल (riot) माजविण्यासाठी निर्माण झालेला आहे, असे म्हटले आहे. तसेच भोंग्याच्या मागून कोण बोलतंय, हे सर्वांना कळतंय त्यामुळे या विषयाला अधिक महत्त्व न देता नोकऱ्या किती गेल्या … Read more

मनसेची नौटंकी सुरू आहे, भोंग्याच्या नावाने बावल्या नाचत आहेत’ किशोरी पेडणेकर

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारणात मोठा वाद निर्माण होऊ पाहत आहे, कारण मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मशिदींवरील भोंगे हटवण्यावरून आक्रमक झाले असून राज्य सरकारकडून मात्र याला विरोध केला जात आहे. यातच आता महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी या मुद्द्यावरून मनसे व भाजपवर (Bjp) जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘मी या … Read more

“चिखलात सत्तेचे कमळ फुलणे, महाराष्ट्रात ते शक्य नाही”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर (BJP) थोडक्या आणि मोजक्या शब्दात ट्विट (Tweet) करून टीका केली आहे. महाराष्ट्रात चिखलात सत्तेचे कमळ फुलणे शक्य नाही असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे. सध्या मुंबई महापालिकेच्या (BMC Election) निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोप आणि … Read more

“संजय राऊत केवळ खोटे बोलतात, पुरावे देण्याचे हिंमत नाही”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)  यांच्यावर INS विक्रांत (INS Vikrant) प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर किरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. आज त्यांच्या चौकशीचा तिसरा दिवस आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री … Read more

“ऊठ मुंबईकर ऊठ, उघड तुझी मुठ आणि थांबव शिवसेनेची लूट”

मुंबई : आगामी महापालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. अशातच भाजपने (BJP) पोलखोल अभियानाला सुरुवात केली आहे. मुंबईत या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शिवसेनेवर (Shiv sena) जोरदार हल्लाबोल चढवला आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचावरून (Mumbai Municipal Corporation) शिवसेनेवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर … Read more

“भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु, एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प”

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली आहे. राज ठाकरे यांचा अर्धवटराव असा उल्लेख केला आहे. राज ठाकरे यांच्या भोंग्याविषयी वक्तव्यानंतर राज्यातले वातावरण चांगलेच पेटले आहे. धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. धनंजय मुंडे … Read more

“सगळ्यांचा डीएनए एकच, सगळे एकाच बापाची औलाद निघाले”

पुणे : सध्या देशात धर्माचे राजकारण जोर धरू लागले आहे. अशातच मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले आहे त्यानंतर राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र भाजप (BJP) नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुण्यात प्रा. ना. स. फरांदे स्मृती प्रतिष्ठान तर्फे आयोजित दीपस्तंभ ग्रंथाचं प्रकाशन … Read more

नाहीतर.. पोलिस स्टेशनमध्ये जाऊन ठिय्या आंदोलन करू; प्रवीण दरेकरांचा इशारा

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी भाजपच्या (Bjp) पोलखोल कँम्पेन (bjp pol khol campaign) रथावर चेंबूरमध्ये दगडफेक केल्याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. दरेकर यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत या घटनेतील आरोपीला आज रात्रीपर्यंत अटक झाली नाही तर उद्या भाजप (bjp) पुन्हा पोलीस स्टेशनला (Police station) घेराव घालेल. पोलिसांची भाषा … Read more

शिवसेना नेत्याचं दिल्ली आणि मुंबई हिंसाचारावर मोठं वक्तव्य, म्‍हणाले ते दुर्दैवी आहे…

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप (BJP) दिल्ली आणि मुंबईत दंगलीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप करत शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी केंद्रातील सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल केला आहे. सत्ताधारी पक्ष ज्या प्रकारे दोन मोठ्या शहरांमध्ये दंगलीचे वातावरण निर्माण करत आहे, ते दुर्दैवी आहे, असे राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. … Read more

“एका बाजूला भोंगे, दुसऱ्या बाजूला सोंगे, भोंग्याच्या भूमिकेला माझा विरोध”

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोग्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. रिपब्लिकन (Republican) पार्टीचे नेते रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनीही राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांच्यावर टीका करताना रामदास आठवले म्हणाले, एका बाजूला भोंगे आहेत, … Read more

“पोरखेळांनी व प्रायोजिक कार्यक्रमांनी कोणाला हिंदू सम्राट वगैरे होता येणार नाही”

मुंबई : सामनाच्या (Saamana) अग्रलेखातून भाजप (BJP) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. पोरखेळांनी कोणाला हिंदू सम्राट म्हणता येणार नाही असा टोला लगावला आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हंटले आहे की, देशातील जातील आणि धार्मिक वातावरण बिघडवून व लोकांना कायद्याचे उल्लंघन करायला लावून पुढारीपणाचा कंडू शमिविणाऱ्यांनी एक … Read more

India News Today : UPSC च्या नवीन अध्यक्षाच्या नियुक्तीवर राहुल गांधींनी केले प्रश्न उपस्थित, म्हणाले हा संघ प्रचारक बनला…

India News Today : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी UPSC च्या नवीन अध्यक्षाच्या (New President of UPSC) नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच त्यांनी याप्रकरणी केंद्र सरकारवर (Central Goverment) जोरदार हल्ला चढवला आहे. मनोज सोनी (Manoj Soni) यांना केंद्रीय लोकसेवा आयोग-यूपीएससीचे नवे अध्यक्ष बनवल्यानंतर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. एक एक करून … Read more

“एक बोट आपण दाखवतो, तेव्हा चार बोटे आपल्याकडे आहेत हे लक्षात ठेवा”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी माध्यमांशी बोलताना मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. एक बोट आपण दाखवतो, तेव्हा चार बोटे आपल्याकडे आहेत हे लक्षात ठेवा असा इशारा पेडणेकरांनी सोमय्या यांना दिला आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, आमच्या हिंदुत्वाबाबत (Hindutva) … Read more

“भोंग्यांचा विषय संपला, त्याचं दळण दळत बसू नका”

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मीडियाशी संवाद साधताना मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरेंसोबतच (Raj Thackeray) भाजपाचाही (Bjp) समाचार घेतला आहे. यावेळी बोलताना ते भोंग्यांचा विषय संपला असून त्याचं दळण दळत बसू नका असा सल्ला दिला आहे. यावेळी राऊत म्हणाले, भोंग्यांचा विषय संपला आहे. त्याचं दळण दळत बसू नका. महाराष्ट्र (Maharashtra) … Read more