Ahmednagar News : अहमदनगरमधील शेतकऱ्याचा आदर्श ! आद्रकचे घेतले एकरी ३० टन उत्पन्न, गावात होते १०० एकरवर लागवड
Ahmednagar News : करणाऱ्यांसाठी काहीही अश्यक्य नसते मग ते शेती असो की इतर काही. शेती व्यवसाय हा तसा बेभरवशाचा मानला जातो. अस्मानी, सुलतानी संकटे पाहता शेतीतून निघणाऱ्या उत्पनाचा भरवसा नसतो. परंतु जर एखाद्या पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान, लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन आदी गोष्टी समजावून घेतल्या तर मात्र आपण त्यातून भरपूर नफा कमावू शकतो हेच जणू अहमदनगर … Read more