Grampanchayat Election : गावागावांत रंगले गावकी, भावकीचे राजकारण… पुढाऱ्यांनी कसली कंबर
Grampanchayat Election : ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे विधानसभेची पूर्व तयारी असून, यामध्ये सर्वच पक्षांच्या प्रमुख राजकीय नेत्यांची भूमिका महत्वाची ठरणार असून, ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. तसेच स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक हाच मार्ग आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली असून, सभा व बैठकांचे नियोजन केले जात … Read more