अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन नको त्रिभाजन करा..
अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- क्षेत्रफळाने आणि लोकसंख्येने सर्वात मोठा असलेले अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन ऐवजी त्रिभाजन करा. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर निकषाचे आधारे श्रीरामपुर जिल्हा करावा, अशी जोरदार मागणी राज्याचे ग्रामविकास तथा पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांचेकडे श्रीरामपुर जिल्हा सामाजिक प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी करुन निवेदन दिले आहे. पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ … Read more







