‘ही’ आहेत भारतातील सर्वाधिक श्रीमंत Top 5 राज्य ! महाराष्ट्र शेजारील राज्याचा देशात पहिला नंबर

Indias Richest State

Indias Richest State : भारत हा एक वेगाने विकसित होणारा देश आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. विशेष म्हणजे अर्थतज्ज्ञांनी येत्या काही वर्षांनी देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र देशातील सर्वच राज्यांचा विकास सारखा नाही. देशातील काही राज्य प्रचंड श्रीमंत … Read more

जगातील सर्वाधिक सुरक्षित देशांची यादी जाहीर ! जगातील टॉप 5 सुरक्षित देश कोणते ? यादीत भारताचा नंबर कितवा ?

Worlds Safety Country

Worlds Safety Country : गेल्या काही वर्षांमध्ये जगातील अनेक भागांमध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाली आहे. एकीकडे इजराइल आणि इराण यांच्यात युद्धजन्य स्थिती कायम आहे तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातही युद्ध सुरु आहे. मागे भारत आणि पाकिस्तान या दोन उभय देशांमध्ये देखील तणावाची स्थिती पाहायला मिळाली होती. पाकिस्तानातून झालेल्या दहशतवादी कारवाईच्या विरोधात भारताकडून पाकिस्तानातील दहशतवादी … Read more

‘हे’ आहेत भारतातील सर्वात मोठे टॉप 5 Malls, यादीत महाराष्ट्रातील किती मॉल्स आहेत ?

India's Top Malls

India’s Top Malls : शॉपिंग हा आपल्यापैकी अनेकांचा आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय. भारतात शॉपिंग साठी आपल्याला वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतात. स्ट्रीट शॉपिंग पासून ते मोठमोठ्या मॉल्स पर्यंत इथे सार काही अवेलेबल आहे. पारंपारिक हस्तकलेपासून ते उच्च दर्जाच्या लक्झरी ब्रँडपर्यंत सर्वकाही आपल्याला इथं मिळत. आपल्या देशात आवडीनुसार आणि बजेटनुसार बाजारपेठा, मॉल्स आणि शॉपिंग स्ट्रीट्सची अविश्वसनीय विविधता … Read more

भारतातील ‘या’ 5 ठिकाणी मिळतात देशातील सर्वाधिक महाग घरे ! आयुष्यभर नोकरी केली तरी देखील घराचे स्वप्न पूर्ण होणार नाही

India's Expensive Area

India’s Expensive Area : आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे एक घर असावे असे स्वप्न असेल. मात्र घराचे स्वप्न अलीकडे फारच महाग बनले आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद, बंगलोर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये घर खरेदी करणे म्हणजेच सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरची गोष्ट बनली आहे. देशातील प्रमुख महानगरांमध्ये मोक्याच्या ठिकाणी आणि आपल्या बजेटमध्ये घर शोधणे ही फारच अवघड बाब आहे. दरम्यान … Read more

‘हा’ आहे भारतातील सर्वाधिक श्रीमंत जिल्हा ! लोक अगदीच राजा – महाराजा सारखे आयुष्य जगतात, प्रत्येक घरातील एक व्यक्ती धनवान

India's Richest District

India’s Richest District : भारतात एकूण 806 जिल्हे आहेत, महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत. राज्यात 2014 पर्यंत 35 जिल्हे होते मात्र 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाले आणि एक नवीन जिल्हा म्हणजेच पालघर जिल्हा अस्तित्वात आला. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करण्याची मागणी सुद्धा उपस्थित होत आहे. यामुळे आगामी … Read more

2025 मधील जगातील सर्वात शांत देशांची यादी समोर ! या क्रमवारीत भारत अन पाकिस्तान कुठे आहेत ?

Most Peaceful Countries 2025

Most Peaceful Countries 2025 : 2025 हे वर्ष संघर्षाचे वर्ष आहे अस आपण म्हणू शकतो. कारण आता तिसऱ्या महायुद्धाची भीती व्यक्त होऊ लागली आहे. याचे कारणही तसेच आहे. युरोपात रशिया आणि युक्रेन या दोन उभय देशांमध्ये युद्ध सुरू असतानाच तिकडे इजराइल आणि इराण यांच्यातील युद्धाला एक घातक वळण प्राप्त झाले आहे. दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान … Read more

Baba Vanga Predictions : पृथ्वीवर येणार महासंकट ! बाबा वेंगांच्या इशाऱ्यामुळे वाढली चिंता

Baba Vanga Predictions : आपण चंद्राकडे अनेक नजरेने पाहतो—प्रेम, कला, विज्ञान आणि अध्यात्म यांचं प्रतीक म्हणून. कवितांमध्ये, गाण्यांमध्ये आणि आपल्या रोजच्या आयुष्यातही चंद्राला एक खास स्थान आहे. मात्र, जर एखाद्या दिवसापासून चंद्रच अस्तित्वात नसेल, तर? ही कल्पना केवळ विचित्र नाही, तर धक्कादायक आहे. आणि ही कल्पना उगाच नाही, तर जगप्रसिद्ध अंध भविष्यवक्ता बाबा वेंगा यांच्या … Read more

लग्न सराईच्या हंगामात सोनं झालं स्वस्त, किती घसरल्या किंमती?; पाहा आजचे लेटेस्ट दर

Gold-Silver Rate Today | आज 14 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त सोन्याच्या किमतीत 100 रुपयांची घट झाली आहे. सध्या देशातील अनेक शहरांमध्ये सोन्याचे दर 95,600 रुपयांच्या आसपास आहेत. चांदीच्या किमतीतही 100 रुपयांची कमी झाली आहे, आणि आज चांदीचा दर 99,900 रुपये आहे. या दरांमध्ये घट कशामुळे झाली हे समजून घेणे … Read more

हनुमान जयंती 2025 : भारतातील 5 अशी मंदिरे जिथे दर्शन घेतल्यावर होते प्रत्येक इच्छापूर्ती!

Hanuman Temples | देशभरात हनुमान जयंती 12 एप्रिल रोजी साजरी केली जाई. या दिवशी भक्त विविध हनुमान मंदिरांना भेट देऊन आपल्या इच्छा पूर्ण होण्याची प्रार्थना करतात. भारतात अनेक हनुमान मंदिरे आहेत, जिथे भक्ती आणि श्रद्धेने अनेक संकटांवर मात केली आहे. मात्र, भारतातील 5 प्रसिद्ध आणि चमत्कारिक हनुमान मंदिरे अशी आहेत, जिथे लोक प्रार्थना करून इच्छांची … Read more

World Cup 2023 : भारत आणि न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये पावसाची भीती, आईसीसीच्या नियमांतर कसा असेल ठराव..

World Cup 2023 : सध्या वर्ल्ड कप सुरु असून, भारतीय संघाची कामगिरी यावेळी जबरदस्त राहिली आहे. दरम्यान, आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार असून, सर्वांना या सामन्याची आतुरता लागून आहे. पण जर या सामन्यादरम्यान पाऊस पडल्यास काय होईल.अशा परिस्थितीत सामन्यासाठी एक दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला … Read more

Pakistan Terrorist Murder : दिलासादायक, भारताच्या ‘या’ शत्रूंचा नायनाट, वाचा सविस्तर..

Pakistan Terrorist Murder : भारतासाठी एक दिलासादायक बातमी असून, भारताचे शत्रू स्वतःच नाहीसे होत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीमधून हे समोर आले आहे. दरम्यान, यावर्षी यावर्षी 11 महिन्यांत 11 दहशतवादी मारले गेले असून, जाणून घ्या यामध्ये कोना कोणाचा आहे समावेश. दरम्यान, माहिती नुसार पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख कमांडर अक्रम खान उर्फ ​​अक्रम गाझी याला गोळ्या घालून … Read more

World cup 2023 : टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये होऊ शकते का टक्कर? असे असेल समीकरण , जाणून घ्या..

world cup 2023 : विश्वचषक 2023 चा बादशाह कोण असेल? ही नंतरची बाब आहे, आता प्रश्न असा आहे की, यंदा कोणते 4 संघ उपांत्य फेरीत जाणार? तर भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना होऊ शकतो का. जाणून घ्या या समीकरणाबद्दल. पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तान सध्या या स्थानावर आहे पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध २०२३ विश्वचषकातील तिसरा विजय नोंदवला. या विजयासह … Read more

कबीरजीत सिंहचा झाला बर्गरसिंह! आज त्यांच्या ब्रँडचे आउटलेट दिल्लीपासून पसरले आहेत लंडनपर्यंत

success story

बरेच व्यक्ती आपल्या प्रचंड मेहनतीने आणि जिद्दीने एखादी गोष्ट खूप उंचीवर नेऊन पोहोचवतात. यामागे त्यांचे कष्ट, ध्येयापर्यंत पोहोचण्याची जिद्द आणि मनात ठरवलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठीची धडपड हे गुण कारणीभूत ठरतात. बरेच व्यक्ती एखाद्या व्यवसायाच्या बाबतीत खूप मोठी भरारी घेतात व यश मिळवून आणतात. बऱ्याचदा अशा व्यवसायाची कल्पना त्यांना अनेक छोट्या मोठ्या गोष्टीतून आलेली असते व … Read more

Jyotirling Darshan: रेल्वेने फिरा आणि घ्या भगवान शिव शंकराचे दर्शन! स्वस्तात घ्या ज्योतिर्लिंग दर्शन

jyotirlinga darshan

Jyotirling Darshan:- अनेक लोकांना पर्यटनाची हौस असते व पर्यटन हे दोन पद्धतीचे असते.म्हणजे काही व्यक्तींना निसर्ग स्थळे म्हणजेच निसर्गाने समृद्ध असलेली स्थळे तसेच गडकिल्ले पहात फिरण्याचा छंद असतो तर काही पर्यटकांना अध्यात्मिक ठिकाणी जाऊन पर्यटनाचे हौस असते. पर्यटनाच्या बाबतीत विचार केला तर भारतीय रेल्वेकडून देखील अनेक पॅकेज देऊन काही यात्रा आयोजित केल्या जातात व या … Read more

तुम्हाला माहित आहे का बाटा कंपनीची सुरुवात कशी झाली? काय आहे बाटा कंपनीच्या मागचा इतिहास? वाचा माहिती

story of bata brand

जर आपण कुठल्याही गोष्टीचा निर्मितीचा विचार केला तर अगोदर अशा नवनिर्मितीची कल्पना ही मनामध्ये माणसाला अगोदर सुचते. नंतर या कल्पनेलाच मूर्त स्वरूप बरेच जण देत असतात. कल्पना या कधीकधी व्यवसायाच्या बाबतीत असू शकतात किंवा कुठल्याही कौशल्याच्या बाबतीत किंवा कुठले नवनिर्मिती करण्याच्या बाबतीत असतात. परंतु कुठलीही गोष्ट उभी राहण्याअगोदर त्याची कल्पना येणे खूप गरजेचे असते. कल्पना … Read more

Thai Magur Fish: मातीवर देखील चालतो थाई मागुर मासा! परंतु भारतात आहे बंदी, वाचा कारणे

thai magur fish

Thai Magur Fish :- भारतामध्ये अनेक प्रजातीचे मासे असून यातील काही खाऱ्या पाण्यातील प्रजाती आहेत तर काही गोड्या पाण्यात चांगल्या वाढणाऱ्या प्रजाती यांचा समावेश होतो. या सगळ्या प्रजातींमध्ये जर आपण मागुर माशाची प्रजात पाहिली तर ती भारतात खूप प्रसिद्ध आहे. या जातीच्या माशाला लांब मिशा असतात म्हणून त्याचा कॅट फिश मध्ये समावेश केला गेला आहे. … Read more

एक आठवड्यात चांद्रयानने काय केले चंद्रावर? जगाच्या फायद्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोणत्या गोष्टी केल्या? वाचा माहिती

chaandrayaan 3

चांद्रयान 3 मोहीम ही भारताची अतिशय महत्त्वकांक्षी असलेली मोहीम होती व ती यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला. चंद्रयान तीन मोहीम ही अनेक अंगाने महत्वपूर्ण होती. कारण आतापर्यंत जगातील कुठलाच देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करू शकलेला नाही. परंतु भारताने ही किमया करून दाखवली व … Read more

Poultry Farming : कधी ऐकले आहे का नाव अयाम सीमानीचे? ही आहे सर्वात महागडी कोंबडीची जात

ayaam simani hen

Poultry Farming :- कुक्कुटपालन व्यवसाय अगोदर हा परसामध्ये परसातील कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणावर केले जायचे. परंतु या व्यवसायाने आता खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केली असून यामध्ये आलेले अनेक प्रकारचे विकसित तंत्रज्ञान आणि कोंबड्यांच्या विविध जाती यामुळे आता व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन व्यवसाय केला जात आहे. अनेक तरुण देखील आता कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळले असून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची … Read more