2050 पर्यंत भारत होणार वृद्ध लोकसंख्या असणारा देश !

India News

India News : जगातील वृद्ध लोकसंख्या वाढत आहे आणि २०५० पर्यंत जगातील वृद्ध लोकसंख्येच्या १७ टक्क्यांपर्यंत वृद्ध भारतात असण्याची अपेक्षा आहे. भारतात, हा विभाग मोठ्या प्रमाणात वाढत आहे, ज्याला अनुकूल लोकसंख्याशास्त्र, वाढत्या दीर्घकालीन आजारांची संख्या आणि वाढत्या जागरूकतेमुळे चालना मिळत आहे आणि विशेष देखभाल आणि जीवनशैली पर्यायांच्या शोधात असलेल्या वरिष्ठ नागरिकांच्या संख्येत वाढ होत असल्याने, … Read more

भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर पोहोचली ! दुप्पट होण्याचा अंदाज…

India News

India News : भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर पोहोचली असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी अर्थात यूएनएफपीएच्या अहवालातून वर्तवण्यात आला आहे. भारतातील १४४ कोटी लोकसंख्येत २४ टक्के संख्या ही शून्य ते १४ वर्षे वयोगटातील असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर भारताची लोकसंख्या पुढील ७७ वर्षांत दुप्पट होण्याचा अंदाजही या अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे.यूएनएफपीएच्या ‘जागतिक … Read more

राम मंदिर निर्माण झाले आता रामराज्यसुद्धा येईल ….!

India News

India News : अनेकांच्या बलिदानामुळे शेकडो वर्षांचं राम मंदिर निर्मितीचे स्वप्न पूर्ण होत आहे. याचा भारतासह जगातील अनेक देशांना आनंद आहे. अयोद्धेत राम मंदिर निर्माण झाले, त्याचबरोबर आता रामराज्यसुद्धा येत आहे, याचा मोठा आनंद होतोय. राम मंदिर हा श्रद्धा आणि अस्थेचा विषय आहे, तो राजकारणाचा विषय नाही. राम मंदिर उभारणीसाठी मोठा संघर्ष करावा लागला.पंतप्रधान नरेंद्र … Read more

२२ जानेवारीला दिवाळी साजरी करा ! नरेंद्र मोदी यांच्याकडून अयोध्येत न येण्याचे आवाहन

India News

India News : रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेची तुमच्या-माझ्यासह जगाला उत्सुकता आहे, असे सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील तीर्थस्थळांवर १४ ते २२ जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहीम राबवण्याचे आणि रामलल्लाच्या प्रतिष्ठापना दिनी अर्थात २२ जानेवारी रोजी ‘श्रीराम ज्योती’ नावाने एक विशेष दिवा प्रज्वलित करून दीपावली साजरी करण्याचे आवाहन देशवासीयांना केले. शनिवारी अयोध्येत पहिले विमानतळ, नवे रेल्वे स्थानक, ८ नव्या … Read more

इथेनॉल निर्मितीमुळे साखर कारखान्यांच्या गंगाजळीतही भर !

India News

India News : देशात ३० नोव्हेंबरपर्यंत अंदाजे १,३८० कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती झाली आहे. त्यापैकी ८७५ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती मोलासिस म्हणजे उसाच्या मळीपासून, तर ५०५ लिटर धान्यापासून करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. केंद्र सरकार, देशभरात इथेनॉलमिश्रित पेट्रोल … Read more

‘नरेंद्र मोदी राष्ट्रपती, पंतप्रधान पदावर अमित शहा येतील, तर योगी आदित्यनाथ यांच्याकडे गृहखाते’

India News

India News : देशातील राजकारण सध्या वेगात फिरू लागले आहे. आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर आल्याने विविध गणितांची जुळवाजुळव सुरु आहे. भाजप सध्या मोठा पक्ष असून भाजपने पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी कम्बर कशी आहे. दरम्यान २०२४ ला भाजपचं सत्तेत येईल. यावेळी प्रथम नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील पण मध्येच ते पद सोडलातील. त्यानंतर ते राष्ट्रपती होतील. नरेंद्र … Read more

चीनमधील न्यूमोनियाचा रुग्ण भारतात आलाय का ? जाणून घ्या सविस्तर

India News

India News : चीनमध्ये आढळलेल्या गंभीर संसर्गजन्य न्यूमोनियाचा भारतात एकही रुग्ण नसून चिंतेचे कारण नसल्याचे सरकारने गुरुवारी स्पष्ट केले. वर्षभरात ६११ नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून यापैकी एकाही नमुन्यात मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनियाचा विषाणू आढळला नसल्याचे सरकारने सांगितले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात चीनमधील न्यूमोनियाचे सात रुग्ण आढळल्याचा दावा एका राष्ट्रीय दैनिकातील बातमीत करण्यात आला होता. यावरून चीनमधील श्वसनाच्या … Read more

भारतात नव्या संग्रहालयाचे उद्घाटन ! अंतराळवीर नील आर्मस्ट्राँगच्या केसापासून ते चंद्र आणि मंगळावरील खडक दुर्मीळ अंतराळ वस्तू !

India News

India News : पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात नवीन संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या संग्रहालयात चंद्रावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या अंतराळवीर नील आर्मस्ट्राँगच्या केसापासून ते चंद्र आणि मंगळावरील खडकापर्यंतच्या दुर्मीळ अंतराळ वस्तू पाहता येणार आहेत. खगोलशास्त्र आणि अंतराळ विज्ञान संग्रहालयात जवळपास १२०० कलाकृती पाहता येतील. यात नोबेले विजेते आणि प्रख्यात वैज्ञानिकांच्या हस्तलिखित दुर्मीळ डायरी व नोंदीचा … Read more

पंतप्रधानांच्या उपक्रमात नागरिकांचा थेट सहभाग

India News

India News : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या सर्व उपक्रम व प्रकल्पात देशाच्या नागरिकांचा थेट सहभग करून घेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त पूर्ण भारतात माझी माती माझा देश हे अभियान राबवले जात आहे. या अभियानामध्ये देशातील प्रत्येक भागातून नागरिक उत्स्फूर्तपणे अमृत कलशात माती जमा करत आहेत. दिल्लीत जमा होणाऱ्या मातीमधून राष्ट्रपती भवनात एक … Read more

भारतातील असं राज्य ज्याचे इस्रायलशी आहे खास कनेक्शन, तेथे बनवले जातात पोलिसांसह कैद्यांचे ड्रेस

India News

India News : इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. आता इराणही या लढाईत उघडपणे समोर आला आहे. इराणने आता उघडपणे हमासला पाठिंबा दिला आहे. पण तुम्हाला माहित आहे का की इस्रायली पोलिसांचे कपडे भारतातील केरळ राज्यात बनवले जातात. इतकंच नाही तर केरळमधील या कारखान्यात कैद्यांचे गणवेशही बनवले जातात. हा व्यवसाय किती मोठा आहे? … Read more

पंतप्रधान मोदींचा प्रत्येक निर्णय पंचायतराज व्यवस्था बळकट करणारा !

India News

India News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण विकासासाठी घेतलेला प्रत्येक निर्णय पंचायतराज व्यवस्थेला बळकट करणारा ठरला आहे. सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी गावपातळीवर झाल्यास ग्रामीण भागाच्या उत्कर्षाला दिशा मिळेल, असा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय सरपंच महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर दत्तात्रय शेटे आणि उपाध्यक्ष पदावर बाळासाहेब जपे यांची निवड झाल्याबद्दल मंत्री … Read more

परिवार चहा आता सगळ्यांच्या बजेटमध्ये ! जास्तीत जास्त चहाप्रेमींना या चहाचा आस्वाद घेता येणार

India News

India News : आपला देश पारतंत्र्यात असल्यापासून ते आजतागायत गेली १२५ वर्षांपासून भारतीय चहाची परंपरा जपण्याचे व माफक दरात दर्जेदार चहा पुरवण्याचे काम ‘सपट’ अविरत करत आहे. भारतात पावलोपावली भाषा व चालीरीती आणि खाण्या- पिण्याच्या आवडीनिवडी बदलतात. या सर्वांचा विचार करून सपटने प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांना आवडेल अशा चहा बँडचे उत्पादन व पुरवठा नेहमीच … Read more

Chandrayaan-3 साठी काम केलेला माणसावर आली रस्त्यावर इडली विकायची वेळ ! चूक कोणाची ???

India News

Chandrayaan-3 : भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हरचे अलगद अवतरण केल्यापासून संपूर्ण जगात इस्त्रोचा आणि चांद्रयान- ३ मोहिमेमध्ये सहभागी असलेल्या किंवा या ऐतिहासिक कामगिरीमध्ये योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांचे खूप कौतुक होत आहे. इस्रोच्या टीमने केलेली ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. … Read more

जे आहे ते आहे, मी पुढे जात राहणार…! यष्टिरक्षक संजू सॅमसनची भावनिक पोस्ट…

India News

India News : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील दोन सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. दोन सामन्यात चार वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली. त्यामुळे फलंदाज व यष्टिरक्षक संजू सॅमसनला संघात स्थान मिळण्याची शक्यता होती. परंतु, त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. यानंतर सॅमसनच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली तर सॅमसनने इंस्टाग्रामवर स्वतःच्या फोटोसह … Read more

भारत चंद्रावर पोहोचला अन् पाक जगापुढे भीक मागतोय !

India News

India News : आपला शेजारी देश भारत चंद्रावर पोहोचला आहे अन् पाकिस्तान जगापुढे पैशाची भीक मागत आहे, अशा शब्दांत माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी देशाची हतबल परिस्थिती मंगळवारी अधोरेखित केली. भारताने जी- २० शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केले. पण, याच वेळी पाकिस्तान मात्र आर्थिक घोटाळ्यांमध्ये अडकला आहे. या दुर्दशेसाठी माजी लष्करप्रमुख व न्यायाधीश जबाबदार असल्याचा … Read more

लवकरच शेतकऱ्यांनी इथेनॉलपासून तयार केलेल्या इंधनावर विमाने उडणार – मंत्री नितीन गडकरी

India News

India News : भारत सध्या बायोसीएनजी, बायोएलएनजी, इथेनॉल अशी प्रगती साधत आहे. तसेच नुकत्याच झालेल्या जी-२० परिषदेमुळे जैव इंधनाच्या निर्मितीला चालना मिळणार आहे. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांनी इथेनॉलपासून तयार केलेल्या इंधनावर विमाने उडणार आहेत, असा दावा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. पुणे शहरालगतच्या बाणेरमधील युरोकुल युरोलॉजी इन्स्टिट्युटमध्ये उभारण्यात आलेल्या पहिल्या रोबोटिक … Read more

गहू, तांदूळ, खाद्यतेल सणासुदीच्या हंगामात किमतीत महाग होणार का ?

India News

India News : देशात गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाचा पुरेसा साठा आहे. सरकार साठेबाजी करणाऱ्यांवर कडक नजर ठेवत असल्याने प्रमुख जीवनावश्यक खाद्यपदार्थांच्या किरकोळ किमतींमध्ये आगामी सणासुदीच्या हंगामात कोणतीही तीव्र वाढ होण्याची शक्यता नाही, असा विश्वास खाद्य सचिव अन्न सचिव संजीव यांनी व्यक्त केला आहे. ‘म्हणून माझे विश्लेषण असे आहे की, पुढील सणासुदीच्या हंगामात, गहू किंवा … Read more

देशातील इतक्या खासदारांवर हत्या, अपहरण आणि महिलाविरोधी अपराध केल्याच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद

India News

India News : देशातील जवळपास ४० टक्के विद्यमान खासदार कलंकित असून त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी खटले सुरू आहेत. यापैकी २५ टक्के खासदारांवर हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि महिलाविरोधी अपराध केल्याच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे मंगळवारी समोर आले आहे. लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येक खासदाराच्या संपत्तीचे सरासरी मूल्य ३८.३३ कोटी आहे. सुमारे ५३ खासदार (७ टक्के) अब्जाधीश असल्याची माहिती … Read more