आ. रोहित पवार म्हणतात लवकरच सरकार अस्तित्वात येईल

दरम्यान, लग्नानंतर भांडणे करण्यापेक्षा लग्नाअगोदर एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे असल्यामुळे कॉमन चर्चा होणे आवश्यक असून, आमचे वरिष्ठ नेते अंतिम टप्प्यावर पोहचले आहेत. आमचं ठरलं असून, लवकरच सरकार अस्तित्वात येईल