जयंत पाटील म्हणाले तर कठोर कारवाई करू, पण कशी ते सांगू शकत नाही

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Maharashtra news :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे औरंगाबादमधील भाषण महाविकास आघाडीच्या सरकारने गांभीर्याने घेतले आहे. त्यांच्या भाषाणाचा अभ्यास करून पुढील निर्णय घेण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांचा एक गट काम करीत आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महत्वाचे संकेत दिले आहेत. भाषणानंतर पाटील प्रतिक्रिया … Read more

महागाईचे मूळ केंद्रातच, मात्र राज्यावर हात झटकण्याचा प्रयत्न सुरु; जयंत पाटील

मुंबई : राष्ट्रवादीचे (Ncp) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मीडियाशी (Media) बोलताना देशातील महागाईवरून केंद्र सरकारवर (central government) निशाणा साधला आहे. जयंत पाटील म्हणाले, भारतात प्रचंड महागाई वाढलेली आहे. त्याचे दुष्परिणाम शेजारच्या देशात म्हणजे श्रीलंका (Sri Lanka) आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) पाहायला मिळत आहेत. त्यामुळे देशातील महागाईची जबाबदारी राज्याराज्यावर टाकून हात झटकण्याचा प्रयत्न आहे. खरे … Read more

बंधू मुख्यमंत्री असेपर्यंत राज ठाकरे….जयंत पाटलांचा टोला

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Maharashtra news :- ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता उत्तर प्रदेशचे कौतूक केले आहे. महाराष्ट्र सोडून इतर सर्व राज्यांचे कौतुक करण्यासाठी ते दौरे करतील. जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्राचे कौतुक करायचे नाही, असे बहुतेक त्यांनी ठरवलेले दिसते,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील … Read more

भोंग्याच्या बैठकीकडे राज ठाकरेंची पाठ, अंदाज खरा ठरला

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 maharashtra Politics :- धार्मिक स्थळांवरील भोंग्यासंबंधी नियमावली करण्यासाठी राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. हा मुद्दा उपस्थित करून आक्रमकपणे लावून धरणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, ठाकरे स्वत्: बैठकीला उपस्थित न राहता त्यांचे प्रतिनिधी बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे उपस्थित … Read more

“थापा मारण्याचा उच्चांक, थापा मारून दिवस ढकलणे बंद करा”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जोरदार निशाणा साधला आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची परिसंवाद यात्रा सुरू आहे. या दरम्यान अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलेल्या वक्तव्याचा ब्राम्हण समाजाकडून निषेध नोंदवला जात आहे. ब्राम्हण समाजाकडून अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर … Read more

“द्रोणात आमटी जिकडे पडेल तिकडे तो लवंडतो म्हणून हे लवंडे”

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाणे उत्तर येथे घेतलेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेच्या (NCP) नेत्यांना अधिक टार्गेट केल्याचे दिसत आहे. तसेच महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काही नेत्यांवर देखील सडकून टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या टीकेला महाविकास आघाडीतील नेत्यांनी खरमरीत शब्दात उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) … Read more

भाजपकडून मनसेचा फक्त वापर, मात्र राज ठाकरेंच्या जवळ जायला भाजप घाबरते; जयंत पाटील

मुंबई : आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसची (Ncp) परिवार ‘संवाद यात्रा’ सुरू होत असून दौर्‍यावर जाण्यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी माध्यमांशी (Media) संवाद साधला आहे. मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची उद्या ठाण्यात सभा होणार असून आज जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांना डिवचल्याचे समजते आहे. ते म्हणाले की, मुंबईमध्ये (Mumbai) मनसेला … Read more

ते नक्की एसटी कर्मचारीच होते का? या नेत्याने व्यक्त केली शंका

अहमदनगर Live24 टीम, 09 एप्रिल 2022 maharashtra news :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आक्रमक आंदोलनाविषयी राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र यासंबंधी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. ‘पवारांच्या घरासमोर आंदोलन करणारे आंदोलक खरे एसटी कर्मचारी होते का?’ अशी शंका पाटील यांनी उपस्थित केली … Read more

“षंढांना काय बिरुदावली द्यायची, षंढ कुठल्याच भूमिकेत नसतात”; जयंत पाटलांचे सुजय विखेंना जोरदार प्रत्युत्तर

रत्नागिरी : भाजप (BJP) नेते सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी महाविकास आघाडी  सरकारवर घणाघाती टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप असे टोकाचे राजकारण पाहायला मिळत आहे. आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. तसेच … Read more

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक; १८ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरुच

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने (ED) अटक केली आहे. त्यानंतर भाजपकडून (BJP) त्यांचा राजीनामा घेण्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. तसेच १८ दिवसांपासून धरणे आंदोलन देखील भाजपकडून करण्यात येत आहे. 62 वर्षीय नवाब मलिक यांना ईडीने 23 फेब्रुवारीला अटक केली होती. … Read more

बॉम्ब कुठे आहे? बॉम्ब फोडायला हिंमत लागते, इशारे करत धनंजय मुंडेंनी भर विधानसभेत कॉलर केली टाईट

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (budget 2022) चालू आहे. विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पेनड्राइव्ह (Pen Drive) दिला होता. त्यावरून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दंड थोपटत बॉम्ब कुठे आहे असे विचारले आहे. जयां पाटील (Jayant Patil) हे पाटबंधारे महामंडळाविषयी विधीमंडळात बोलत होते. … Read more

हसन मुश्रीफ भर कार्यक्रमात म्हणाले, बाहेर पडला की पाऊस अन् टिव्ही लावला की राऊत…

सांगली : राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार येऊन अडीच वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. विरोधकांनी अनेक वेळा हे आघाडीचे सरकार पडण्याची भविष्यवाणी केली होती मात्र आजही महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित पणे कामकाज चालवताना दिसत आहे. महाविकास आघडी मधील नेत्यानं मध्ये अनेक वेळा कुरबुरी होतात. तसेच हा पक्षातील श्रेष्ठ नेत्यांपर्यंतही जातो. त्यावेळी विरोधकांना आघाडी सरकारवर … Read more

‘महाराष्ट्र अभी बाकी हैं’ बोलणाऱ्यांना जयंत पाटलांचे उत्तर; म्हणाले, उत्साहाच्या भरात…

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे (Assembly Election Result 2022) निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपने (Bjp) विरोधकांना चांगलेच ठणकावले आहे. तसेच या निवडणुकीत भाजपला चार राज्यामध्ये सत्ता कायम राखली आहे. त्यामुळे राज्यातल्या आणि देशातल्या भाजप नेत्यांचा (Bjp) आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. कालपासून भाजप नेत्यांनी ये तो सिर्फ झाकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी हैं, म्हणत आता महाराष्ट्र … Read more

Rohit Pawar : ‘त्या’ पाच मतदारसंघाची जबाबदारी रोहित पवारांच्या खांद्यावर ! अहमदनगर जिल्ह्यातील…

MLA. Rohit Pawar

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2022 : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार यांचे नाव नेहमीच चर्चेत असते, मागील विधानसभा निवडणुकीत विविध सामाजिक कामाच्या जोरावर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एका दणक्यात भाजपच्या ताब्यातून हा मतदारसंघ सोडून घेतला आणि कर्जत – जामखेड मतदारसंघाचे आमदार झाले. त्यांच्या या दमदार कामाची दखल पक्षश्रेष्ठींनी लवकरच घेतली आहे. राष्ट्रवादीचे(NCP) आमदार … Read more

ईडी,सीबीआय म्हणजे भाजपची कार्यालये जलसंपदा जयंत पाटील यांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या, मंत्र्यांच्या विरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून ओढून ताणून केसेस केल्या जात आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षड्यंत्र यामागे आहे, असा थेट आरोप करीत ईडी, सीबीआय भाजपाची कार्यालय झालीत. अशी कडवी टीका राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. … Read more

आमदाराला मर्यादा आहेत तशा अधिकाऱ्यांनाही मर्यादा असतात; जयंत पाटलांचे सूचक विधान

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- अहमदनगरला पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिला आहे. या क्लिपमुळे पारनेरसह जिल्ह्यात खळबळ उडाली होती. दरम्यान या व्हायरल ऑडिओ क्लिपवर जयंत पाटील यांनी सूचक विधान केले आहे. निलेश लंके हे उत्तम काम करत आहे. गेल्या काही दिवसांत काही लोकांनी जाणीवपूर्वक त्यांच्याविरुद्ध प्रश्नचिन्ह … Read more

बैलगाडी शर्यतीबाबत कायद्याच्या चौकटीत बसूनच निर्णय घ्यावा लागेल

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :-राज्यातील विविध भागांत आयोजित करण्यात येणाऱ्या बैलगाडी शर्यतीबाबत कायद्याच्या चौकटीत बसूनच निर्णय घ्यावा लागेल, असे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. सांगलीच्या झरे गावात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यावरून भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील राजकीय युद्ध सुरू आहे. या संदर्भात जयंत पाटील यांना छेडले … Read more

निळवंडेच्या पाण्यामुळे जिरायत भाग समृद्ध होईल !

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :-  निळवंडे धरणाच्या कालव्याला महाविकास आघाडी सरकारने गती दिलेली असून यासाठी राज्य सरकार एक रुपयाही कमी पडु देणार नाही. निळवंडेच्या पाण्यामुळे जिरायत भाग समृद्ध होईल, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे मंत्री पाटील, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्यासह अधिकाऱ्यांनी … Read more